Friday, 31 July 2020

नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त

Nagpur Today : Nagpur News

नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी शांतिनगर परिसरात आरोपी रजनीश सुरेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये कि मतीची २५ ग्राम हेरॉईन जप्त केली.

शिवाय २७ हजार रुपयाचे देशी विदेशी मद्यही पोलिसांनी जप्त केले.

आरोपी पाटीलला पोलिसांनी पकडले, हे लक्षात येताच पाटीलच्या साथीदार चंदा ठाकूर आणि तिची मुलगी आरती ठाकूर तसेच बाली पवनीकर पळून गेल्या.

नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/30k9tc2
via

FDA seizes stock of milk worth Rs 1.29 lakh

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: FOOD and Drugs Administration (FDA) Nagpur division while acting on a secret tip raided the premises of M/s Gujarat Co-operative Milk Marketing Federation Limited and seized a stock of suspected adulterated milk worth Rs 1.29 lakh.

A press release issued by C B Pawar, Joint Commissioner (Food) FDA, stated, “FDA received a tip-off from an unknown person and acting on it, Food Safety Officers (FSOs) raided the premises of M/s Gujarat Co-operative Milk Marketing Federation Limited, Bansi Nagar, opposite hot mix plant, MIDC Hingna, Hingna tehsil.

When the FSOs visited the premises they found a stock of UHT Treated Homogenised Toned Milk stored in the premises. The FSOs have seized the stock of said food item weighing 1928.10 litre suspecting adulteration. FSOs drew the samples and sent them for analysis in a food testing laboratory.

The stock worth Rs 1,28,540 was seized. Further action will be taken after receiving the analytical reports.” The said action was conducted under the guidance of Joint Commissioner (Food) Chandrakant Pawar and under the leadership of Assistant Commissioner (Food) Sharad Kolte by FSOs Mahesh Chahande and Lalit Soyam. FDA has warned people about the possibility of adulteration in food items.

The FDA Nagpur would continue its action by conducting raids. People having any doubt or complaint against the quality and standards of any food items may contact the FDA office on 0712-2562204, informs C B Pawar, Joint Commissioner FDA Nagpur division

FDA seizes stock of milk worth Rs 1.29 lakh



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3hZPB3V
via

Maharashtra Governor greets people on Bakri Eid

Nagpur Today : Nagpur News

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people of Maharashtra on the occasion of Bakri Eid (Eid Ul Zuha). In his message, the Governor has said:

“The auspicious festival of Bakri Eid gives a message of devotion, love, brotherhood and sacrifice. It is indeed gratifying that people practice charity and think of the welfare of the less privileged people while celebrating the festival. In the present challenging times, it has become all the more necessary to think of the welfare of our less fortunate brothers and sisters. I extend my heartiest greetings to the people of Maharashtra, especially to Muslim brothers and sisters, on the happy occasion of Bakri Eid.”

Maharashtra Governor greets people on Bakri Eid



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/313YWRk
via

अनाम महा सरोवर` काव्यगायन कोलबा स्वामी देवस्थानात कार्यक्रम

Nagpur Today : Nagpur News

बेला: राधेश्याम स्वामी महाराज यांनी संत कोलबा स्वामी यांच्या प्रेरणेतून अन आम्हा सरोवर नावाचा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे. श्रावण मासाचे शुभपर्वावर निवडक कवितांच्या गायनाचा छोटेखानी समारंभ नुकताच बेला येथील कुलस्वामी देवस्थानात पार पडला. अध्यक्षस्थानी माझी प सं सभापती शालू mendhule होत्या तर ंचायत समिती सदस्य पुष्‍कर डांगरे, सरपंच सुनंदा उ कुंडे व पंचम हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते.

भगवान कोंडबा स्वामी यांच्या मूर्ती ला पुष्पमाला अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कवी राधेशाम स्वामींनी माझ्या सुंदर भारतावर कोणाची नजर ना पडे हीच सुरुवातीला राष्ट्रप्रेमाची कविता प्रस्तुत केली. नंतर `लुटली की कोण रंभा? ही महिला अत्याचाराची भावस्पर्श कविता गायिली. `कोरोना अति बाधित असता मधुशाला का खुली? ` या काव्यातून सरकारला प्रश्न केला . सदर महाकाव्य महा काव्यसंग्रहात 364 कविता लिहिलेल्या आहेत.

अनाम महा सरोवर या काव्यसंग्रहाला माजी प्राचार्य दिवंगत राम शेवाळकर माजी कुलगुरू भोकरे यांची प्रस्तावना व अभिप्राय मिळाला आहे. काव्यातून कवींनी नव्या शतकाची सामाजिक क्रांती प्रकटली आहे अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती अस्पृश्यता यावरसुद्धा करण्यात आला. समारंभास देवस्थान कमिटीचे अध्यक्ष में डोले दिलीप माथनकर रघुनंदन पठाडे हरिचंद्र हुलगे जानबाजी उरकुडे रमेश मेंडू ले विजयराव गंगाधर मेंडू ले विलास उजवणे आदी भक्त व श्रोते रसिक ग न उपस्थित होते, संचालक लक्ष्मण खोडके यांनी केले

अनाम महा सरोवर` काव्यगायन कोलबा स्वामी देवस्थानात कार्यक्रम



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39HKUc1
via

नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पथरई येथील दिपांशी मलघाटे प्रथम

Nagpur Today : Nagpur News

शाळेतील दहावी आणि बारावी मधे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पडला पार..

रामटेक– नवजीवण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पथरई येथे दहावी, आणि बारावी च्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम उपसरपंच रोशन राऊत यांचा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रथम क्रमांक दीपांशी रवींद्र मलघाटे हिने 91.20 टक्के घेऊन बाजी मारली आहे तर द्वितीय क्रमांकावर संजना रणधीर गजभिये हिने .90.60 टक्के , तर तृतीय क्रमांक मानसी प्रकाश तुपट हिने 88.60 टक्के प्राप्त केले आहे. तर चतुर्थ .आल तुकाराम राऊत हिने 88.20 टक्के प्राप्त केले आहे, आचल गौतम वासनिक हिने 84.00 टक्के प्राप्त केले आहे.

तसेच बारावी च्या परीक्षेत विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक ऋषिकेश नाईक, 89.30 टक्के प्राप्त केले द्वितीय क्रमांक आदित्य बैस ह्याने 70.46 टक्के मिळवले आहे. .आणि तृतीय क्रमांक आयुशी दुबे हिने 69.86 टक्के प्राप्त केले आहे.

तर कला शाखेतून किरण धुरवे 68.61हिने टक्के प्राप्त केले , द्वितीय क्रमांक प्रतिमा सोनवणे हिने 63.00 टक्के प्राप्त केले .या सर्व दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्यद्यापिका वंदना माकडे मॅडम , पर्यवेक्षक ढपकस सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद , शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक वर्ग रवींद्र मलघाटे , सुरेश किनेकर यांनी विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन , आशीर्वाद देऊन अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन कोडवते सर तर प्रस्तावना गायकवाड सर ,आणि आभार प्रदर्शन दर्यापुरकर सर यांनी केले.

नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पथरई येथील दिपांशी मलघाटे प्रथम



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3hQMbjK
via

जलमार्ग वाहतुकीमुळे बिहारचा गतीने विकास : नितीन गडकरी

Nagpur Today : Nagpur News

-महात्मा गांधी सेतूवरील नवीन पुलाचे लोकार्पण
-देशातील पहिला ‘स्टेट ऑफ हार्ट’ पूल

नागपूर: बिहारमध्ये जलमार्ग वाहतूक सुरु झाली तर बिहारचा विकास गतीने होईल व वाहतुकीसाठी लागणार्‍या इंधन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन बिहारच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व बिहारमधील विविध वस्तू, पदार्थ कमी खर्चात परदेशात पाठविता येऊन निर्यातही वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

बिहारची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महात्मा गांधी सेतूच्या नवीन ‘अपस्ट्रीम लेन’चे लोकार्पण आज ना. गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते संबोधित करीत होते. या कार्यक्रमाला ऑनलाईन बिहारचे ुमुख्यमंत्री नितीन कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, ना. रामविलास पासवान, ना. नित्यानंद राय, ना. अश्विनी चौबे, ना. जन. व्ही. के. सिंग, ना. नंदकिशोर यादव, खासदार व आमदार उपस्थित होते.

या पुलासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान देशात प्रथमच वापरण्यात आले असून 1742 कोटी खर्च या पुलासाठी येणार आहे. 5575 मीटर लांबी या पुलाची असून सुमो 25 लाख नटबोल्ट या तंत्रज्ञानात काम करताना वापरण्यात आले. उत्तर व दक्षिण बिहारला जोडणारा हा बिहारसाठी महत्त्वाकांक्षी पूल आहे. गंगानदीवरून हा पूल बांधण्यात आला.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- या पुलाच्या कामसाठी जगभरातील तांत्रिक सल्लागारांशी चर्चा करून नंतर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. भविष्यात हे तंत्रज्ञान दिशादर्शक ठरणार असून तांत्रिक विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. बिहार, पंजाब, हरयाणा, दिल्ली हे जलमार्ग सुरु झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्रच बदलून जाणार आहे. बिहारच्या विकासासाठी जलमार्ग हे वरदान ठरतील. याशिवाय 10338 कोटींचे 6 पूल बिहारची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करतील, असेही ते म्हणाले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याशिवाय, आर्थिक विकासासोबत औद्योगिक विकास झाल्याशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही. आणि रोजगार निर्मिती झाली नाही तर गरिबी, भूकमरी संपणार नाही. बिहारच्या रस्त्यांशेजारी विविध उद्योगांचे समूह एकत्र येऊन विकास होऊ शकतो, याचा विचार केला जावा. भयभूक आतंक मुक्त देश बनविणे आपला उद्देश आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारच्या विकासासाठी कटिबध्द आहोत, असेही ना. गडकरी म्हणाले.

जलमार्ग वाहतुकीमुळे बिहारचा गतीने विकास : नितीन गडकरी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/312on5G
via

बावनकुळेंच्या नेतृत्वात आज कोदामेंढी येथे दुधाच्या भावासाठी आंदोलन

Nagpur Today : Nagpur News

नागपूर: आजपासून संपूर्ण राज्यात भाजपाचे महाएल्गार आंदोलन छेडण्यात येत असून नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यातील कोंदामेंढी येथे उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता माजी पालकमंत्री व भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍याच्या दुधावा भाववाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात आ. टेकचंद सावरकर व भाजपाचे सर्व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. नागरिक शेतकर्‍यांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.

बावनकुळेंच्या नेतृत्वात आज कोदामेंढी येथे दुधाच्या भावासाठी आंदोलन



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3giNLdJ
via

वाड़ी के रेनबो वाइन शॉप के बाहर उड़ाई जा रही है सोशल डिस्टेंसिंग की धज्जियां

Nagpur Today : Nagpur News

नागपुर– कोरोना संक्रमण में अनलॉक करने के साथ ही कुछ नियमों का सख्ती से पालन करने की हिदायत प्रशासन की ओर से दी गई है. शहर में कई जगहों पर शाम को पुलिस वैन भी गश्त करते हुए और समय के बाद शुरू दुकानों को हिदायत देते हुए और जमी भीड़ को हटने की चेतावनी देते हुए दिखाई देती है. लेकिन सोशल डिस्टेंसिंग का पालन करना क्या कपड़ो की दुकानों, दवाई की दुकानों और बाजारों को ही करनी है , या फिर यह नियम सभी के लिए है. यह हम इसलिए कह रहे क्योंकि शराब की दुकान के बाहर सोशल डिस्टेंसिंग का मजाक बनाया जा रहा है और इस नियम की जमकर धज्जियां उड़ाई जा रही है.

अमरावती रोड स्थित वाड़ी में रेनबो वाइन शॉप के बाहर लोगों की भीड़ देखी जा सकती है, इनमें से कोई भी सोशल डिस्टेंसिंग का पालन नही कर रहा है, इस तस्वीर में साफ दिख रहा है. इस दुकान के बाहर लोग शराब लेने के लिए लाइन में बिल्कुल एक दूसरे से सटकर खड़े है.

मानो इन्हें किसी भी तरह के कोरोना संक्रमण की परवाह नही है. इसके साथ ही इससे यह भी पता चलता है कि इस वाइन शॉप के मालिक में सोशल डिस्टेंसिंग को लेकर कितनी जागरूकता है. रेनबो वाइन शॉप संचालक और यह शराब खरीदनेवाले लोगों को न तो अपनी फिक्र है और न ही औरों की.

लेकिन एक बात और सोचनेवाली है कि यह हाईवे है, और थोड़ी ही दूरी पर पुलिस स्टेशन और दूसरी और पुलिस चौकी भी मौजूद है, बावजूद इसके इन्हें यह नजारा कैसे नही दिखा. यह सोचनेवाली बात है. यह तस्वीर और जानकारी हमे शहर के एक जागरूक एडवोकेट आशीष कटारिया ने दी है और उन्होंने उम्मीद की है कि इस तरह से नियमों की अवेलहना नही की जानी चाहिए, कोरोना के इस संक्रमण में सभी को नियमों का पालन करना चाहिए.

वाड़ी के रेनबो वाइन शॉप के बाहर उड़ाई जा रही है सोशल डिस्टेंसिंग की धज्जियां



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BLyyTH
via

नागपुरात शहरात लॉकडाऊन नाहीच

Nagpur Today : Nagpur News

लोकप्रतिनिधींची भूमिका : १२ मिटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंची दुकाने सुरू ठेवण्याचे महापौरांचे निर्देश

नागपूर: लॉकडाऊनमुळे जनता आधीच हवालदिल झाली आहे. लॉकडाऊन लागावा अशी मानसिकता या शहरातील नागरिकांची नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचीसुद्धा ही मानसिकता असून जर प्रशासनाने जबरीने लॉकडाऊन लादला तर लोकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

नागपुरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन लावावा की नाही यावर चर्चा करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर उपस्थित होते.

नागपूर शहरात ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत बाजारातील दुकाने सम आणि विषम तारखांच्या नियमानुसार सुरू आहेत. परंतु यापुढे १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावरील दुकाने दररोज सुरू ठेवण्यात यावेत, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. ९ मीटर अथवा त्याखालील कमी रुंदीच्या मार्गावरील दुकानांसाठी सम-विषम तारखांचा नियम कायम ठेवण्यास त्यांनी सांगितले. अनेक दुकानदारांवर नियमाच्या नावाखाली दंड ठोठावण्यात येत आहे. हा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत झाला नाही. त्यामुळे असा बेकायदेशीररीत्या दंड आकारणे तात्काळ बंद करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

तत्पूर्वी सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितले. शिवाय जी आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करीत आहे, त्यांना योग्य साहित्य पुरविणे आवश्यक आहे. त्यांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार कृपाल तुमाने यांनी जनजागृतीवर भर दिला. कोरोनाला न घाबरता कोरोना नाहीच अशी मानसिकता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आ. नागो गाणार म्हणाले, रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. जनतेची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यंत्रणेने ऍक्टिव्ह होऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आ. मोहन मते म्हणाले, लॉकडऊनमुळे गरिबांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी गरिबांच्या पोटाची व्यवस्था करावी, अशी सूचना मांडली. आ. कृष्णा खोपडे म्हणाले, या विषयावर राजकारण करू नये असे सांगितले. शहराच्या आउटर भागात दारूचे अड्डे सुरू झाले आहेत. तेथे होणाऱ्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना केली.

आ. विकास कुंभारे यांनी विलगीकरणाचा मुद्दा मांडला. आ. प्रा. अनिल सोले यांनी शहरात जे निर्णय एकतर्फी घेणे सुरू आहे, त्यावर आक्षेप नोंदविला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे मत व्यक्त केले. स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही या शहरात लॉकडाऊन होऊ नये, अशी भूमिका मांडली. पोलिस उपायुक्त श्वेता खेडेकर यांनी पोलिसांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बाजू मांडली.

बैठक नियमित होणार
लॉकडाऊन असो, जनजागृती असो की कोरोनाची परिस्थिती असो, या सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी आता यापुढे लोकप्रतिनिधींची नियमित बैठक होईल. पुढील बैठक शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी जाहीर केले.

नागपुरात शहरात लॉकडाऊन नाहीच



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/31bqtAu
via

गोंदिया: नक्सलियों की दहशत को मात

Nagpur Today : Nagpur News

किसान खेत में , बाजार खुले हैं , सड़कों पर आवाजाही शुरू

गोंदिया: नक्सलियों के शहीद सप्ताह का आज चौथा दिन है, गोंदिया जिले के नक्सल प्रभावित तहसीलों के अतिदुर्गम इलाकों तिरखुड़ी , नागनडोह, भरनौली , सलंगटोला, राजगुड़ा , राजोली गंधारी , बिजेपार ,नवाटोला, चांद सूरज, खेलगढ़, फुक्कीमेटा, मरामजोब , ककोड़ी, गल्ला टोला ,डोमाटोला, पाऊलझोला , येरंडी , कारुझरी, तुमड़ीमेंढा, बोंडे , लक्ष्मीनगर , केशोरी, धाबेपवनी , बकी (मेढ़की) आदि इलाकों में पहले दिन से नक्सली बंद बेअसर है।

लोग घरों से बाहर निकलकर बाजार आ रहे हैं , किसान खेत जा रहे हैं , मजदूरी के काम पर सामान्य दिनों की तरह कामगारों का आना जारी है।
इतना ही नहीं वाहनों की आवाजाही पर भी कोई असर नहीं है , निजी बस , टैक्सी-आटो भी सड़कों पर दौड़ रहे हैं तथा गांव के बाजार भी सामान्य दिनों की तरह खुले हुए हैं।

इससे पहले नक्सलियों का विरोध इन प्रभावित क्षेत्रों में कभी नहीं हुआ , यह पहला मौका है जब ग्रामीणों ने नक्सलियों के दहशत को मात देते हुए घर से निकल कर खेत , मजदूरी , बाजार का रुख किया है ।

कहीं ना कहीं यह दृश्य यह बताने के लिए काफी है कि नक्सलवाद के खिलाफ ग्रामीणों के मन में बैठा हुआ डर , अब खत्म हो रहा है जो भविष्य में क्षेत्र ओर जिले का नक्सल मुक्त होने का संकेत है।

पुलिस का जंगल में सर्च ऑपरेशन जारी
नक्सली शहीद सप्ताह की शुरूवात 28 जुलाई से हो गयी है , इसे लेकर गोंदिया जिला पुलिस अलर्ट पर है ऐसी जानकारी आला पुलिस अधिकारी ने देते बताया- कोरची- कुरखेड़ा- देवरी दलम (के.के.डी), दर्रेकसा दलम, प्लाटून 55 दलम, तांडा दलम इन 4 सक्रिय नक्सली दलम के हर मूमेंट पर पुलिस नजर बनाए हुए है तथा नक्सलियों को मुंह तोड़ जवाब देने को जवान मुस्तैद और सक्रिय है , रेस्ट जोन कहे जाने वाले इलाकों में रेग्यूलर सर्चिंग ऑपरेशन , बार्डर से लेकर भीतर जंगल तक जारी है।

दहशत फैलाने के इरादे से अगर कोई भी दलम हरकत करता है तो उसे बूलेट का जवाब बूलेट से दिया जाएगा।

बौखलाए नक्सलियों ने चिपकाए थे बैनर- पोस्टर
पुलिस के हाथों मुठभेड़ में मारे गए नक्सलयों को शहीद बताते हुए हर साल 28 जुलाई से 3 अगस्त के बीच शहीद सप्ताह मनाया जाता है
बौखलाए नक्सलियों अपनी उपस्थिति दर्ज करते हुए देवरी तहसील के चिचगढ़ थाना अंतर्गत आने वाले मगरडोह सहित पालांदूर, बंदीटोला, भरनोली इन इलाकों में 22 जुलाई 2020 को बैनर-पोस्टर चिपकाए थे।

पोस्टर के माध्यम से जिले के नक्सल प्रभावित इलाकों के आदिवासियों से शहीद सप्ताह मनाने की बात कहीं थी।

मालूम हो कि, गड़चिरोली डिवीजन कमेटी द्वारा किए गए पोस्टरबाजी में फासीवादी ताकतों के खिलाफ आदिवासी, किसान, मजदूर, नौजवानों से एकजुट होकर आवाज बूलंद करने को कहा था, इसके अलावा जनवादी क्रांति जिंदाबाद के नारे का जिक्र करते हुए माओवादी नेता चारू मजूमदार की स्मृति में दिर्घकालीन जनयुद्ध को ऊंचा उठाने की अपील करते शहीद सप्ताह मनाने को कहा गया था, जिसे ग्रामीणों ने अब सिरे से खारिज कर दिया है इसे नक्सल मूमेंट के जिले से खत्म होने के संकेत के तौर पर देखा जा रहा है।

रवि आर्य

गोंदिया: नक्सलियों की दहशत को मात



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39HgWEW
via

MAJ GEN IJS HUNDAL, COMDT, NCC OTA RELINQUISHES COMMAND OF NCC OTA

Nagpur Today : Nagpur News

Maj Gen IJS Hundal, has relinquished the appointment of Commandant NCC OTA on superannuation after completion of four decades of illustrious service in the Indian Army. Maj Gen IJS Hundal, the 30th Commandant of the National Cadet Corps, Officer’s Training Academy is an alumnus of National Defence Academy. He is a 4th Generation Army Officer whose forefathers participated in the first World War, the second World War and all subsequent wars fought in the Indian subcontinent. He was commissioned into the Army Air Def and has also served in the Army Aviation being a qualified helicopter pilot.

In an illustrious career spanning four decades, he has tenated important Regimental, Staff and Instructional appointments in all parts of country and has commanded an Air Defence Regiment and an Air Defence Brigade. The General Officer has an exemplary military and academic record, having done all important Army courses of repute like Long Gunnery Staff Course, Defence Services Staff College, and Higher Defence Management Course. His civil qualifications include a Masters Degrees in Science of Defence and Strategic Studies from University of Madras and Master in Management Studies from Osmania University, Hyderabad.

The General is proficient in the Russian language. The General has been awarded GOC-in-C Southern Command Commendation Card twice for exemplary & distinguished services to the organisation. The Officer assumed the charge of Comdt, NATIONAL CADET CORPS OFFRS TRG ACADEMY on 27 Nov 2017.

After taking over as Commandant, NCC OTA, the General Officer initiated a number of improvements in training curriculum and administrative functioning which has given positive impetus in imparting quality training to the course students. The General Officers son, Maj Jaish Dev Hundal continues the illustrious distinction of his forefathers by being the 5th generation to serve in the Indian Army having been commissioned into the Armoured Corps in 2014.

MAJ GEN IJS HUNDAL, COMDT, NCC OTA RELINQUISHES COMMAND OF NCC OTA



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/318IFdK
via

सुप्रीम कोर्ट ने BS-4 गाड़ियों के रजिस्ट्रेशन पर अगले आदेश तक रोक लगाई

Nagpur Today : Nagpur News

नागपुर– BS-4 गाड़ियों के रजिस्ट्रेशन पर सुप्रीम कोर्ट ने अगले आदेश तक रोक लगा दी है. मार्च में बड़ी संख्या में इन गाड़ियों की बिक्री पर शक जताते हुए कोर्ट ने कहा- मामले में गड़बड़ की गई है.

कोर्ट ने 31 मार्च तक ही BS-4 गाड़ियों की बिक्री का आदेश दिया था. लॉकडाउन के चलते बिक्री रुक जाने की दरख्वास्त पर बाद में बची हुई गाड़ियों का 10 फीसदी बेचने की इजाज़त दी थी. अब मार्च की बिक्री के आंकड़े देख कर कोर्ट को धोखाधड़ी का शक हो रहा है.

बता दें कि 9 जुलाई को भी सुप्रीम कोर्ट ने कहा था कि 31 मार्च, 2020 के बाद बेचे गए बीएस-4 वाहनों का रजिस्ट्रेशन नहीं होना चाहिए. कोर्ट ने सरकार से कहा है कि वह यह जांच करे कि क्या डीलरों ने कोविड-19 के वजह से बीएस-4 वाहनों की बिक्री के लिए बढ़ाए गए टाइम पीरियड से आगे जाकर इन वाहनों की बिक्री की है .

सुप्रीम कोर्ट की जस्टिस अरुण मिश्रा की बेंच ने 9 जुलाई को ही कहा था कि ऑटोमोबाइल डीलरों ने 31 मार्च के बाद भी बीएस-4 वाहन बेचे. धोखाधड़ी करके कोर्ट को बेवकूफ न बनाएं.

देश में 1 अप्रैल 2020 से बीएस-6 उत्सर्जन मानक लागू हो गए हैं. कोर्ट ने बीएस-6 लागू करने में डेडलाइन को आगे बढ़ाने से इनकार कर दिया था. बाद में कोर्ट ने लॉकडाउन में छूट के बाद सीमित समय में इनवेंट्री का दस फीसदी वाहन बेचने की इजाजत थी.

सुप्रीम कोर्ट ने BS-4 गाड़ियों के रजिस्ट्रेशन पर अगले आदेश तक रोक लगाई



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/312Rp5f
via

Tallukh – A Film Shot in Nagpur to be release on Sep 11

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Film shot in Nagpur made by a bunch of people from Nagpur, within the age group 18-23 is all set to be released on amazon prime video on Sep 11.

The songs of the film will be released on Spotify, Apple Music, jiosaavn, Amazon music, Shazam,etc soon.

Directed and Written by Anurag Jha a movie is a Crime Thriller wherein an Inspector tries to figure out a case of serial kidnapping in neighborhood simultaneously a couple live their happy life, soon to realize everything is connected.

Tallukh – A Film Shot in Nagpur to be release on Sep 11



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39H5uJD
via

Sushant singh rajput case: फडणवीस ने कहा कम से कम ईडी अपनी जांच करे

Nagpur Today : Nagpur News

नागपुर– आत्महत्या के मामले में रोजाना नए-नए चौंकाने वाले खुलासे हो रहे हैं. मुंबई पुलिस मामले की जांच कर रही है और अब सुशांत के पिता की एफआईआर के बाद बिहार पुलिस ने भी मामले की चांज अपने स्तर से शुरू कर दी है. हाल में इस मामले में एक और खुलासा हुआ है जिसके मुताबिक, सुशांत की मौत के एक रात पहले उनके घर पर हुई पार्टी में एक बड़ा नाम भी मौजूद था.

सुशांत सिंह राजपूत के केस की सीबीआई से जांच कराए जाने की मांग तेज होती जा रही है. इस बीच महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ट्वीट कर कहा है कि कम से कम प्रवर्तन निदेशालय (ईडी) को अपनी जांच मनी लॉन्ड्रिंग के ऐंगल से शुरू कर देनी चाहिए. उन्होंने सीबीआई जांच पर जनभावनाओं पर राज्य सरकार की अनदेखी की भी आलोचना की है.

इस बीच बिहार सरकार के एडवोकेट जनरल ललित किशोर ने कहा कि उन्होंने बिहार पुलिस ने रिया चक्रवर्ती की याचिका को सुप्रीम कोर्ट में चैलेंज करते हुए आपत्ति दर्ज कराई है. उन्होंने कहा है कि जब एक राज्य की पुलिस दूसरे राज्य में जांच के लिए जाती है तो उसे मदद की जाती है. लेकिन यहां दुर्भाग्य से मुंबई पुलिस मामले की जांच में बिहार पुलिस की कोई मदद नहीं कर रही है.

सुशांत सिंह राजपूत के पिता केके सिंह द्वारा पटना के राजीव नगर थाने में मामला दर्ज कराए जाने के बाद बिहार पुलिस ने मामले की जांच तेज कर दी है. इस बीच सुशांत की आत्महत्या के मामले की जांच सीबीआई से कराए जाने की मांग तेज होती जा रही है. अब इस मामले में पटना हाईकोर्ट में एक याचिका दाखिल कर न्यायालय से मामले में हस्तक्षेप किए जाने की मांग की है.

सुशांत सिंह राजपूत के पिता केके सिंह के एफआईआर दर्ज कराए जाने के बाद बिहार पुलिस ने मामले की जांच तेज कर दी है. अंकिता लोखंडे और सुशांत सिंह राजपूत के कुक से पूछताछ करने के बाद जल्द ही बिहार पुलिस सुशांत के नजदीकी दोस्त सिद्धार्थ पिठानी से पूछताछ कर सकती है. माना जा रहा है इसके बाद ही रिया चक्रवर्ती और उनके भाई से पूछताछ की जाएगी.

सुशांत के पिता ने आरोप लगाया था कि सुशांत के अकाउंट से करीब 15 करोड़ रुपये का ट्रांजैक्शन हुआ है. जबकि सुशांत के सीए का कहना है कि ज्यादा ट्रांजैक्शन नहीं हुआ बल्कि सुशांत के खाते में ज्यादा पैसे थे ही नहीं. सीए ने जनवरी 2019 से जून 2020 तक का हिसाब बताया- 2 करोड़ रुपये कोटक महिंद्रा में टर्म डिपॉजिट, 3.87 लाख रुपये रेंट, 61 लाख रुपये KWA को दिए, 26.40 लाख उनके फार्महाउस का रेंट, 4.87 लाख रुपये ट्रैवस, 50 लाख फॉरन टूर, 2.5 करोड़ रुपये असम से केरल टूर, 9 लाख रुपये डोनेशन.

टाइम्स नाउ की रिपोर्ट के मुताबिक, सुशांत की बहन मीतू सिंह ने बुधवार को इंटेरोगेशन के दौरान बताया कि रिया ‘ब्लैक मैजिक’ वगैरह करती थीं. यह बात उन्हें सुशांत के हाउस हेल्प ने बताई थी.

टाइम्स नाऊ के मुताबिक, सुशांत के अपार्टमेंट में एक बड़ा नाम उस रात मौजूद था और शायद इस कारण मुंबई पुलिस जांच में ढिलाई कर सकती है. एक सूत्र के मुताबिक, यह शख्स किसी बड़े पॉलिटिशन का बेटा हो सकता है और सुशांत के घर के सीसीटीवी तभी से काम नहीं कर रहे थे.
बता दें कि इससे पहले सुशांत सिंह राजपूत के पिता केके सिंह ने पटना के राजीव नगर थाने में रिया चक्रवर्ती समेत 4 लोगों के खिलाफ मामला दर्ज कराया है. उन्होंने अपनी एफआईआर में आत्महत्या के लिए उकसाने और रुपयों में धोखाधड़ी और ब्लैकमेलिंग जैसे गंभीर आरोप लगाए हैं.

सुशांत के पिता केके सिंह के रिपोर्ट दर्ज कराए जाने के बाद रिया चक्रवर्ती अपने घर से गायब हो गई हैं. उनके वकील ने सुप्रीम कोर्ट में याचिका दायर कर कहा है कि रिया के खिलाफ लगाए गए आरोप बेबुनियाद हैं और पटना में दर्ज कराई गई एफआईआर को मुंबई ट्रांसफर कराया जाए.

सुशांत सिंह राजपूत के निधन के मामले में उनकी पूर्व गर्लफ्रेंड और ऐक्ट्रेस अंकिता लोखंडे भी खुलकर सामने आ गई हैं. उन्होंने कहा है कि वह डंके की चोट पर कह सकती हैं कि सुशांत कभी डिप्रेशन का शिकार हो ही नहीं सकते थे. बिहार पुलिस ने मामले में रिया से भी पूछताछ की है.

बॉलिवुड ऐक्टर सुशांत सिंह राजपूत की मौत के मामले में प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बिहार पुलिस से ऐक्ट्रेस रिया चक्रवर्ती और कुछ अन्य लोगों के खिलाफ दर्ज एफआईआर की कॉपी मांगी है. अधिकारियों ने बताया कि मामले में संभावित मनी लॉन्ड्रिंग ऐंगल से जांच करने के लिए कॉपी मांगी गई है. इस संदर्भ में बिहार पुलिस को लेटर लिखा है. ईडी धन शोधन रोकथाम कानून (पीएमएलए) के तहत संभावित जांच पर गौर कर रही है.

रिपोर्ट्स के मुताबिक बिहार पुलिस ने अब सुशांत सिंह राजपूत के कुक का भी बयान दर्ज किया है. वह उन लोगों में से एक है जो सुशांत के मौत वाली घटना के समय घर पर ही मौजूद था. मुंबई पुलिस पहले ही सुशांत के घर काम करने वाले नौकरों से पूछताछ कर चुकी है.

Sushant singh rajput case: फडणवीस ने कहा कम से कम ईडी अपनी जांच करे



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/313CQym
via

Thursday, 30 July 2020

Video : अवैध रेत माफिया फंसे बाढ़ में , मशीनों की मदद से की जा रही थी रेती तस्करी

Nagpur Today : Nagpur News

सावनेर– सावनेर तहसील के रामडोंगरी रेती घाट पर धड़ल्ले से चल रही रेती की तस्करी की तस्वीरे तब साफ हो गई, जब कन्हान नदी में अचानक बाढ़ आ गई , और अवैध उत्खनन करते रेत तस्कर उस तेज बहाव में फंस गए. पोकलेन की मदद से रोजाना हजारो ब्रास रेत का अवैध उत्खनन कर चोरी की जा रही थी. राज्य सरकार के राजस्व को करोड़ो रुपये का चुना लगाया जा रहा था.

बीती शाम के करीब नदी में अचानक बाढ़ आ जाने से एक पोकलेन मशीन ट्रक और ट्रेक्टर डूब गया. मशीन पर चढ़े 8 लोगों ने बचने का प्रयास किया, लेकिन चर्चा है कि 2 लेबर नदी में बह गए.

इस घटना में एक मजदुर की डुबने से मौत हुई तथा सात लोगो को बचाया गया.

रेत माफिया के मंसुबे और हौसले चरम पर है, चुकी यही वह रेती घाट है, जिसपर केवल पांच दिन पहले राज्य के गृह मंत्री तथा ऊर्जा मंत्री ने संयुक्त छापामार कर कार्रवाई की थी , तथा संबंधित अधिकारियों को यह लुट रोककर कड़ी कार्रवाई करने के निर्देश दिए थे , बावजुद इसके सरेआम मशीनों की मदत से चल रहा यह उत्खनन माफिया और प्रशासन के अधिकारियों की मिलीभगत को उजागर जरूर करती है.

Video : अवैध रेत माफिया फंसे बाढ़ में , मशीनों की मदद से की जा रही थी रेती तस्करी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3jWkhVs
via

सावनेर तालुक्यातले खापा-कन्हान नदीच्या पुरात पोकलेन,ट्रक व ट्रेक्टर बुडल्याची मोठी घटना

Nagpur Today : Nagpur News

सावनेर/नागपुर – खापा कन्हान नदी दिनांक 30 जुलाईला दुपारच्या सुमार अचानक आलेल्या पूरात नदीत असलेले पोकलेन,ट्रक व ट्रेक्टर बुडल्याची मोठी घटना घडली होती, तसेच त्यात पुरात पोकलेनचा ड्राइवर व ट्रक ड्राइवरसह पाच ते सहा लोक ही फसुन होते अशी माहिती येत आहे.

मिळलेल्या माहिती अनुसार घटनाची माहिती मिळताच सावनेर राजस्व विभागाची टीम घटनास्थलळी रवाना ही झाली होती.पण प्रश्न चिन्ह अशा येत आहे की सदर पोकलेन,ट्रक व ट्रेक्टर रेती घाटावर कशयाकरित गेले होते .

विदित असो की कही दिवसांपूर्वी कन्हान नदीच्या सर्व घाटावार अवैध रेती चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत राज्याचे गृहमंत्री व जिह्याचे पालकमंत्री यांनी संपूर्ण रेती घाटाची पाहणी केली होती तसेच राजस्व विभाग व पोलिस प्रशासनला अवैध रेती चोरटयांवर कठोर करवाई करा असे आदेश ही दिल होते.

तरी ही भर दिवसात हा प्रकार घडल्याने प्रशासनच्या कार्यक्षमता कड़े प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे . काल घडलेला घटना नदीतुं अवैध रेती उपसाचा की काय असे दबक्या आवाजात बोले जात आहे .

सावनेर तालुक्यातले खापा-कन्हान नदीच्या पुरात पोकलेन,ट्रक व ट्रेक्टर बुडल्याची मोठी घटना



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BJ2Y8X
via

कामठी तालुक्यात 36 पोजिटिव्ह रुग्णासह दोघांचा बळी

Nagpur Today : Nagpur News

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन तत्परतेची भूमिका साकारत असली तरी तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढीवरच आहे काल कोरोना चा आकडा 58 वर गाठलेला असता आज आलेल्या कोरोना पॉजिटीव्ह अहवालात कामठी तालुक्यातील 36 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून आज दोन कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आजपावेतो एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 512 झाली आहे तर आजपावेतो एकूण 14 रुग्ण हे कोरोनाबधित होऊन मृत्यूस बळी ठरले तर 213 रुग्ण हे कोरोनावर मात करून उपचार घेऊन घरी परतले आहेत यानुसार आजपावेती 285 रुग्ण हे उपचार घेत आहेत.

आज कामठी तालुक्यात आढळलेल्या 36 रुग्णामध्ये 11 रुग्ण हे महादुला येथे आढळले तर इतर 25 रुग्ण हे कामठी शहर व ग्रामीण मध्ये आढळले आहेत यानुसार महादुला 11,रणाळा 03, रमानगर 03,द्रजीपुरा 04, तर अशोक नगर , आंबेडकर नगर,इस्माईलपुरा, जयभीम चौक, नायनगर ,दाल ओली,नया बाजार,न्यू येरखेडा, बी बी कॉलोनी, बोरियापुरा, भाजीमंडी, मोंढा,मोदी पडावं,व सैलाबनगर च्या प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना नागपूर च्या मेयो मेडिकल इस्पितळातील विलीगिकरंन कक्षात हलविन्यात आले आहे.

संदीप कांबळे कामठी

कामठी तालुक्यात 36 पोजिटिव्ह रुग्णासह दोघांचा बळी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2D89Xca
via

Flying to Delhi, Mumbai, Pune, Bengaluru? Check State-wise Quarantine Rules of Unlock 3

Nagpur Today : Nagpur News

New Delhi: Within two months of the resumption of domestic flights, the total number of passengers flown in the domestic sector has crossed 4 million. This happened despite the airports limiting their planes and states imposing specific quarantine rules for passengers belonging to specific states. West Bengal has barred flights from Delhi, Mumbai, Pune, Ahmedabad, Chennai, Nagpur

If you are flying out, check these quarantine rules of various states.

All passengers are required to register themselves on Spandana.
website https://ift.tt/3jYEJ8f obtain clearance prior to booking their tickets.

All symptomatic passengers and all other passengers arriving from Chennai, Mumbai, Delhi, Gujarat, Rajasthan and Madhya Pradesh shall be sent to Institutional Quarantine for COVID test.

Institutional Quarantine may be at Government facility at no charge or paid quarantine at designated hotels.

Flying to Delhi, Mumbai, Pune, Bengaluru? Check State-wise Quarantine Rules of Unlock 3



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2PcteMc
via

नागपुरातील खामला व महाल भागातील अतिक्रमण हटविले

Nagpur Today : Nagpur News

नागपूर: महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी शहरातील खामला व महाल बाजार भागातील फूटपाथवरील दुकानदारांचे अतिक्रमण हटवले. पथकाने खामला मटन मार्केट चौक ते भाजीबाजार मार्गावरील दुकानदाराचे अतिक्रमण हटवले.

या परिसरातील नागरिकांना गरजेनुसार भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी मागील गेल्या काही वर्षापासून दुकाने लागतात. आता लंडन स्ट्रीटच्या नावाखाली येथील दुकानदारांना हटविले जात आहे. परंतु अतिक्रमण हटविण्यापूर्वी येथील दुकानदारांची प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी जेठानी यांनी केली.

दुसऱ्या पथकाने महाल बाजार परिसरातील फूटपाथवरील कापड विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती. तिसरे पथक सीताबर्डी मेनरोडवर ठाण मांडून होते. या पथकाने रोडवर हॉकर्सची दुकाने लागू दिली नाही. सणासुदीच्या दिवसात व्यवसाय करता येत नसल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

नागपुरातील खामला व महाल भागातील अतिक्रमण हटविले



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/33cVFSb
via

नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

Nagpur Today : Nagpur News

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे.

रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक एस. पी. सिंह बुधवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गस्त घालत होते. त्यांना इटारसी एण्डकडील भागात ठेवलेल्या पार्सलमधून गांजासारखा उग्र वास आला. तेथे तीन पोते ठेवलेले होते. तेथील पार्सल क्लर्कला विचारणा केली असता त्याने खासगी हमालांनी हे पोते रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ मधून चुकीने उतरविले असून हे पोते नागपूरचे नसल्याची माहिती दिली.

तेथे सहायक सुरक्षा आयुक्त कोटा जोजी व पंचासमक्ष पोत्यांची तपासणी केली. त्यात २० पाकिटात ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा आढळला. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/30cISgM
via

Youth, family booked for duping girl of Rs 25 lakh

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Bajaj Nagar police have booked a self styled employee of NEERI and family members on a complaint lodged by his wife for cheating by creating bogus profile on a matchmaking site and duping her to tune of Rs 25 lakh.

Apurva Joshi (27) in her complaint mentioned that her husband Swayam Joshi (29), a resident of Quarter no. 111/13, NEERI Colony, created bogus profile and post marriage continue to harass her for dowry.
For marriage and other gifts her family spent Rs 25 lakh yet the demand for further money would persist from Swayam and her mother and sister.

Apart from Swayam, police also booked Archana (54), mother-in-law and Sejal (25), sister-in-law under secs. 420, 498 (A) and 34 of IPC. Further probe is on

Youth, family booked for duping girl of Rs 25 lakh



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Pex07y
via

Three persons booked for defrauding family of Rs 6.50 lakh

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Ambazari police have booked two residents of railway police line quarter and one other for defrauding a family to tune of Rs. 6.50 lakh under pretext of providing jobs in Indian Railways.

The accused have been identified as Kiran Rakesh Sharma (54) and Rakesh Sharma, both resident of Railway Police Line Quarter no. 19, Godawari Building and Baba Ali Sk Ali Khan alias Bababhai. The complainant is Mahadeo Korate (63), a resident of Dabha.

Korate sought employment for his son and daughter in Railways and the trio claimed to have contacts with big wigs and they would provide jobs.

From time to time they extracted Rs. 6.50 lakh from 2014 onwards. Finally fed with inordinate delay and refusal of trio to return money, Korate lodged a complaint. An offence under sec. 420 and 34 of IPC.

Three persons booked for defrauding family of Rs 6.50 lakh



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2CV2xcv
via

Truck driver booked for theft of soaps worth Rs 13.50 lakh

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: A truck driver, who allegedly stole soaps of Wipro company worth Rs 13.50 lakh, was booked for theft by Wadi police.

Complainant Satveer Ramniwas Sharma (54), a resident of Plot No. 20, 21, Suraksha Nagar, Dattawadi, told the police that soaps of Wipro company worth Rs 13.50 lakh were loaded in the truck driven by Premshankar Gaur (30), a resident of Geetanjali Talkies, on July 23 from Wadi.

Instead of transporting the consignment to Bhiwandi, Thane, the accused left the truck abandoned near Aurangabad.The soaps were also not found in the truck.

An offence under Section 407 of Indian Penal Code (IPC) was registered byWadi police.

Truck driver booked for theft of soaps worth Rs 13.50 lakh



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2XcW4AB
via

कोरोना की आड में रोजी रोटी छिनने के खिलाफ

Nagpur Today : Nagpur News

– हॉकर एवं ऑटो चालकों ने किया जमकर प्रदर्शन

नागपुर : “कोरोना की आड़ में रोजी रोटी छिनने की साजिश नहीं चलेगी नहीं चलेगी”, “कोरोना रोकथाम के नाम पर मेहनतकशो को भूक से मारना बंद करो बंद करो”, “कोरोना का मुकाबला कोन करेगा हम करेंगे हम करेंगे”, “मुंडे की जागीर नहीं ये शहर हमारा है हमारा है”, “निगम प्रशासन कारों की दलाली करना बंद करो बंद करो”, “कोरोना का मुकाबला करना होगा रोजी रोटी कमाना होगा कमाना होगा”, आदि नारों से आज संविधान चौक का पूरा परिसर गूंज उठा। नागपुर जिला पथ विक्रेता (हॉकर) संघ (सलग्न: नेशनल हॉकर फेडरेशन), नागपुर जिला ऑटो चालक मालक महासंघ तथा साप्ताहिक बाजार पथ विक्रेता संघ के संयुक्त तत्वाधान में सैकड़ों फुटपाथ दुकानदारों एवं ऑटो चालकों ने अपने व्यवसाय को शुरू करने की अनुमति दिए जाने की मांग को लेकर आज गुरुवार दिनांक 30 जुलाई 2020 को संविधान चौक पर भव्य प्रदर्शन किया गया। प्रदर्शन में तीन सीटर ऑटो रिक्शा चालाक संयुक्त संघर्ष समिति, विदर्भा ऑटो चालक फेडरेशन के भी कार्यकर्ताओं ने भाग लिया।

प्रदर्शनकारियों को संबोधित करते हुए नेशनल हॉकर फेडरेशन के राष्ट्रीय उपाध्यक्ष भाई जम्मू आनंद ने कहा की पांच महीनों महीने के लॉकडाउन ने फुटपाथ दुकानदारों, साप्ताहिक बाजार के विक्रेताओं एवं ऑटो चालक उन पर निर्भर परिवार भुखमरी के कगार पर आ पहुंचे हैं और निकट भविष्य में लोग या तो भुखमरी से मरेंगे या फिर आत्महत्या करेंगे तथा निगम प्रशासन से मांग की कि जिस तरीके से जिन शर्तों पर शहर के निजी कारों को सड़कों पर इजाजत दी गई उसी तरीके से ऑटो को भी अनुमति दी जाए जिस प्रकार से बड़े-बड़े दुकानों को अनुमति दी गई पुलिस शर्तों पर साप्ताहिक बाजार और फुटपाथ दुकानदारों को भी अपना व्यवसाय करने की अनुमति दी जाए।

भाई आनंद ने आगे कहा की पिछले दिनों शहर में करीब छह ऑटो चालकों और चार भाजी विक्रेताओं ने आत्महत्या कर ली है जिसकी पूरी जिम्मेदारी निगम आयुक्त श्री. मुंडे को लेनी चाहिए। निगम आयुक्त मुंडे का समाचार लेते हुए कहा की पिचले पांच महीनों सो जो एक तरफ़ा निर्णय मा. मुंडे ने लिया वह पूरी तरह असफल हो गया है और अब अपनी असफलता को ठीकरा आम आदमी काश कर मेहनतकष समाज के सर पर मंडना चाहते है।भाई आनंद ने सवाल उठाया है की अगर कारों में तीन लोग सफ़र कर सकते है तो फिर ऑटो में दो लोग क्यूँ नहीं और दुकाने तथा होटल शुरू हो सकते हैं तो फिर साप्ताहिक बाजार के फुटपाथ दुकानदारों पर बंदी क्यूँ ?

भाई आनंद ने कहा की कोरोना का मुकाबला डर और नासमझी से नही किया जा सकता बल्कि हिम्मत और समझदारी से ही किया जा सकता है और कहा की कोरोना यह एक स्वस्थ की समस्या है और इसकी अगुवाई सुक्ष्जीवतज्ञ और डॉक्टरों को करनी होगी। भाई आनंद ने आह्वान किया की ये शहर आम लोगों का है और इसे बचाने के लिए आम आदमी को ही आगे आना होगा।प्रदर्शनकारियों को भाई चरणदास वानखेड़े, भारत लांडगे, आनंद चौरे, सुरेश गौर, अध्यक्ष साप्ताहिक बाज़ार पथ विक्रेता संघ, सुश्री कविता धीर, सचिव नागपुर जिल्ला पथ विक्रेता संघ, बादशाह शैख़, कामठी ने भी संबोधित किया। सभा का संचालन शिरीष फुलझले ने की। प्रदर्शकारियों ने महापौर संदीप जोशी से मांग की की संघटनो के साथ चर्चा करने हेतु तुरंत बैठक लगाई जाय।

प्रदस्र्श्कारियों में प्रमुख रूप से अब्दुल पाशा (कामठी) इसराइल खानम, गुलाल श्रीपत्वार, दासबोध आनंदम, अजय उके, नियाज़ पठान, सागर गौर, हेमंत पाटमासे, राजेश विजेकर, नरेन्द्र पूरी, अरविन्द डोंगरे, मुश्ताक शैख़, किरण ठाकरे, ममता ढेगे, कल्पना दुपारे, खोरंद सैनिक, भारत लांडगे, आनंद चौरे, महबूब, अहमद, अरविन्द पवार, संजय जिचकार, देवेन्द्र बागडे, संजय वर्मा, विजू पठान, इम्रान शैख़, महेश सुमाठे के अलावा सैकड़ो की तादाद में ऑटो चालक एवं पथ विक्रेता शामिल थे।

कोरोना की आड में रोजी रोटी छिनने के खिलाफ



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3jZl088
via

Nagpur Ladies Circle did a series of project at Annapurna Vidalaya Lakadganj

Nagpur Today : Nagpur News

We donated 100 litres of cooking oil 600 masks 25 litres of sanitizers sanitizer stands Sanitizing Machine for school with sodium hypocholorite Automated thermometer The project was carried out will full social distancing protocols and hygiene measures.

Cr. Chairperson Sakshi Diwanka also explained and motivated about measures to protect and how to follow social distancing She also motivated the staff mentally to not take any drastic step and keep the hope alive Project was carried out in the presence of City Co Ordinator Tabler Shubham Jain, Area 3 Chairperson Farheen Rana, Area 3 Shine Convenor Sumati Agrawal, Nagpur Ladies circle chairperson Dr Sakshi Duwanka, Secretary Megha Agrawal and Circler Nidhi Poddar.

Nagpur Ladies Circle did a series of project at Annapurna Vidalaya Lakadganj



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/312thQi
via

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी स्वीकारला पदभार

Nagpur Today : Nagpur News

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी गुरूवारी (ता.३०) सकाळी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मनपाचे उपायुक्त निर्भय जैन व सहा. आयुक्त महेश धामेचा यांनी त्यांचे स्वागत केले.

मूळ हरयाणा येथील निवासी असलेले जलज शर्मा बी.टेक कम्प्युटर इंजिनिअर आहेत. प्रथम २०११ मध्ये ते भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) रुजू झाले. त्यानंतर त्यांची २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेत सुमारे अडीच वर्ष कार्यभार स्वीकारल्यानंतर ते गुरुवारी (ता.३०) नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाले आहेत.

त्यापूर्वी त्यांनी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे‍.

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी स्वीकारला पदभार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/33cOhX4
via

काळजी घ्या, सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका!

Nagpur Today : Nagpur News

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : नियम पाळण्याचे केले आवाहन

नागपूर : नागपूर शहरात ३१ जुलै अथवा ३ ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू होईल, याबाबत निर्णय झाल्याचे वृत्त बुधवारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, ही निव्वळ अफवा आहे. ३१ जुलै किंवा ३ ऑगस्टपासून लॉकडाऊन अथवा कर्फ्यू लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपूर शहरात लॉकडाऊन घोषित करण्याचा अधिकार आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये नागपूर महानगरपालिका आयुक्तांना आहे. त्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त कुणाच्याही नावाने संदेश बाहेर फिरत असेल किंवा कोणाची ऐकीव माहिती असेल तर ती केवळ अफवाच असू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

महाराष्ट्र शासनाने शिथिलता देऊन ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत जे नियम ठरवून लॉकडाऊन घोषित केला आहे, त्या नियमांचे पालन नागरिकांनी करायचे आहे. दैनंदिन कार्य सुरू ठेवायचे मात्र त्यासाठी असलेले नियम पाळायचे. ते पाळले तर कोरोनाचे संक्रमण होणार नाही. त्यासाठी व्यापारी, नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती सुरू आहे. दरम्यान दोन दिवसांचा जनता कर्फ्यू नागरिकांनी पाळला आणि शिस्तीचे दर्शन घडविले. हीच शिस्त यापुढे अंगी बाणवायची आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, सम आणि विषम नियमांचे पालन दुकानदारांनी करणे, दुकानात सॅनिटायझर ठेवणे, मास्कचा वापर करणे, एका वेळी फक्त पाच ग्राहक दुकानात असणे, वाहनांसंदर्भात असलेल्या नियमांचे पालन करणे, हे सर्व दिशानिर्देश पाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊन किंवा कर्फ्यू हा अंतिम पर्याय नाही. परंतु नियम पाळले नाही तर कर्फ्यू लावावा लागेल. मात्र तसे करताना कमीत कमी तीन ते चार दिवस अगोदर त्याची सूचना नागरिकांना देण्यात येईल, त्यामुळे कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

लक्षणे आढळल्यास चाचणी करा!
कोव्हिड-१९ वर नियंत्रण मिळवायचे असेल, साखळी खंडित करायची असेल तर नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शरीरात कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मनपातर्फे आता ठिकठिकाणी चाचणी केली जात आहे. त्यामध्ये सहभागी होऊन नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲन्टीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. तेथे नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. सतर्क राहा, काळजी घ्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

काळजी घ्या, सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका!



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3g9qivA
via

दुर्घटना मृत्यु की तरह माना जाएगा कोल इंडिया कर्मियों का कोरोना से निधन: जोशी

Nagpur Today : Nagpur News

– आश्रितों को मिलेंगे सभी लाभ

नागपुर – केंद्रीय कोयला एवं खान मंत्री श्री प्रल्हाद जोशी ने गुरुवार को रांची में कहा कि कोरोना महामारी से होने वाला किसी कोल इंडिया कर्मी का निधन दुर्घटना मृत्यु माना जाएगा और कोल कर्मी के परिजनों को वो सभी वित्तीय लाभ मिलेंगे, जो उन्हें कार्य के दौरान हुए दुर्घटना से निधन होने पर मिलते हैं। इस निर्णय से संविदा कर्मियों सहित कोल इंडिया के लगभग 04 लाख कर्मियों को लाभ मिलेगा। साथ ही, जिन कर्मियों का कोरोना के चलते अभी तक निधन हो चुका है, उनके परिजनों को भी इस निर्णय से सुरक्षा मिलेगी। श्री जोशी अपने एक दिन के झारखंड दौरे के दौरान रांची में पत्रकारों से मुखातिब हो रहे थे।

उन्होंने कहा कि कोरोना महामारी के दौरान कोल इंडिया कर्मी अपनी जान जोखिम में डालते हुए लगातार शानदार कार्य कर रहे हैं। यही कारण है कि मैं उन्हें गर्व के साथ कोल योद्धा कहता हूं। मैंने यह घोषणा राष्ट्र को समर्पित उनकी अमूल्य सेवा को पहचान दिलाने के लिए की है।

साथ ही, श्री जोशी ने कहा कि व्यावसायिक कोयला खनन आने वाले वर्षों में झारखंड में विकास का एक नया दौर शुरू करेगा। व्यावसायिक कोयला खनन के लिए झारखंड की 09 कोयला खदानें आवंटन हेतु प्रस्तावित की गई हैं, जिनसे राज्य को प्रति वर्ष 3,200 करोड़ रुपए से अधिक का राजस्व प्राप्त होगा। साथ ही, राज्य के लोगों के लिए 50,000 से अधिक रोजगार के अवसर भी पैदा होंगे। इसके अतिरिक्त राज्य को डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन (डीएमएफ) मद में भी प्रति वर्ष 17 करोड़ रुपए मिलेंगे, जिसका उपयोग कोलफील्डस के आस-पास के क्षेत्रों के समावेशी विकास में किया जाएगा।

उन्होंने कहा कि व्यावसायिक कोल खनन को शानदार प्रतिक्रिया मिल रही है। खासतौर पर झारखंड में आवंटन के लिए प्रस्तावित लगभग सभी खदानों में 05 से 10 आवेदक आवंटन हेतु आगे आए हैं। इससे राज्य को कई मायनों में लाभ पहुंचेगा और राज्य की प्रगति का नया अध्याय लिखा जाएगा।

अपने रांची दौरे के दौरान श्री जोशी ने झारखंड के मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन से मुलाकात की और उनके साथ राज्य में खनन से जुड़े विभिन्न मुद्दों पर मंत्रणा की। साथ ही, उन्होंने कोयला कंपनियों- ईस्टर्न कोलफील्डस लिमिटेड (ईसीएल), भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) एवं सेंट्रल कोलफील्डस लिमिटेड (सीसीएल) के प्रदर्शन की समीक्षा की और मौजूदा महामारी के बीच भी देश की ऊर्जा जरूरतों को पूरा करने में कोल योद्धाओं द्वारा किए जा रहे कठिन परिश्रम की सराहना की।

व्यावसायिक कोयला खनन शुरू करने की आवश्यकता पर जोर देते हुए उन्होंने कहा कि भारत को अपनी सालाना कोयला जरूरतों का लगभग 20% कोयला आयात के जरिए पूरा करना पड़ता है। व्यावसायिक कोयला खनन के शुरू होने के बाद स्वतंत्र एवं कैपटिव तापीय बिजली घरों द्वारा किए जाने वाले कोयला आयात को घरेलू कोयले की आपूर्ति से समाप्त किया जा सकेगा, जिससे सालाना लगभग 30,000 करोड़ रुपए के आयात बिल की बचत होगी। साथ ही, इससे 03 लाख से अधिक कामगारों को प्रत्यक्ष एवं अप्रत्यक्ष रूप से रोजगार देने में भी मदद मिलेगी।

झारखंड के लिए खनन की महत्ता पर जोर देते हुए श्री जोशी ने कहा कि खनन राज्य की लाइफ लाइन है और उसके विकास में बेहद अहम भूमिका अदा करता है।

उन्होंने कहा कि झारखंड देश का एकमात्र ऐसा राज्य है, जहां उसकी खनिजों से समृद्ध धरती से तीन-तीन कोयला कंपनियां कोयला खनन करती हैं। कोयला कंपनियां- ईसीएल, बीसीसीएल एवं सीसीएल अगले 04 वर्षों में झारखंड में लगभग 742 मिलियन टन (एमटी) कोयले का खनन कर राज्य को लगभग 18,889 करोड़ रुपए का राजस्व देंगी। गत 04 वर्षों में प्रति वर्ष लगभग 4000 करोड़ रुपए, यानी 16,000 करोड़ रुपए का कुल राजस्व प्राप्त हुआ है। इन कोयला कंपनियों की होल्डिंग कंपनी, कोल इंडिया लिमिटेड (सीआईएल), अपनी कुल देय रॉयल्टी का लगभग 30% अकेले झारखंड को भुगतान करती है, जबकि राज्य की सीआईएल के कुल कोयला उत्पादन में लगभग 20% की हिस्सेदारी है।

कोयला एवं खान मंत्री ने यह भी कहा कि केंद्र सरकार झारखंड की तरक्की और राज्य का देश की अर्थव्यवस्था की प्रगति में योगदान चाहती है। कोयला कंपनियां दशकों से झारखंड में कोयला खनन कर रहीं हैं और उसके बदले में राज्य के विकास के लिए राजस्व दे रही हैं। सीएमएसपी एक्ट के तहत आवंटित कोयला खदानों से झारखंड सरकार को सालाना 6,564 करोड़ रुपए का राजस्व मिलने की संभावना है। इसके अतिरिक्त, सीआईएल झारखंड में अपने इंफ्रास्ट्रक्चर के विकास के लिए वित्तीय वर्ष 2023-24 तक 37,000 करोड़ रुपए से अधिक का निवेश करेगी।

दुर्घटना मृत्यु की तरह माना जाएगा कोल इंडिया कर्मियों का कोरोना से निधन: जोशी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3ggX65V
via

Mumbai Looks To Online Casinos As COVID-19 Rages On

Nagpur Today : Nagpur News

 

Maharasthra has been hit very hard by the COVID-19 pandemic. The state has recorded the highest number of cases, deaths, and is also expected to be in the longest state of lockdown. Mumbai, the city where Indian billionaires reside, is reputed to ‘never sleep’.

 

There is always something or the other going on and the people of Mumbai seem to be on the go at all times. Work from home is going on actively in Mumbai and people have started to adjust to a new way of life.

 

It is no surprise then that online casinos in India are reporting a high increase in traffic from all over the country but particularly Mumbai. LeoVegas, one of the most reputed online casinos in the world, also has a lot of players from India.

 

They allow the Indian players to deposit money in INR and are backed by some of the strictest online gaming licenses in the world. As far as online gambling in India goes, LeoVegas is an easy choice to make.

 

The company has reported a surge in new signups from India and Mumbai in particular. It is understandable that people that have been locked up inside for such a long time need to blow off some steam somehow.

 

Earning money or playing your favorite casino games is as good an option as any, provided the players gamble responsibly. The casino has a number of India specific offerings like Teen Patti, Andar Bahar, and others that are not on the roster outside the country at all.

 

LeoVegas has also added a sportsbook in recent years, something that allows it to offer cricket matches to the Indian public. The Mumbai Indians, IPL’s most successful franchise, is expected to be back in action after a few months and that is when people will have an opportunity to bet on their favorite team once more.

 

The BCCI is currently locked in a battle with the ICCI over the scheduling of cricket after the COVID-19 pandemic recedes. It appears as if we are going to see the T20 WOrld CUp being postponed to leave a window for the IPL to take place.

 

We know that every single person in India and the cricket-loving city of Mumbai is going to be thrilled at the prospect of seeing their beloved IPL franchise on the park once more. Online betting and games are fun but the thrill of following live sports on TV is just something else.

Mumbai Looks To Online Casinos As COVID-19 Rages On



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/315N1SU
via

The Growing Popularity of Online Lotteries in India

Nagpur Today : Nagpur News

 

Lotteries are very popular in India, as in other parts of the world. After all, is there anything else that can change the life of a person so quickly and so dramatically? Hard to think of another example! The internet has made the world a much a smaller place and this is why people in India can now compete in the biggest lotteries around the world. Online lottery India is growing in popularity every single day as more and more people discover the ease with which they can buy tickets.

 

So, what about the legal aspect, though? Are online lotteries legal in India? Will you actually get paid if you do win? Which is the best website to buy lottery tickets from?

 

Let us try to answer these questions.

 

Are lotteries legal in India?

 

The Supreme Court of India refused to put a blanket ban on lotteries in the country. Instead, it gave the individual states the option to make rules regarding this themselves. As of now, lotteries are legal in 13 states in India.

 

Of course, this law only applies to lotteries that are being run inside the country.

 

What about online lotteries?

 

As long as buy online lottery tickets for draws to be held outside the country, you should be fine, no matter what state you are from. This is because the state does not have any jurisdiction on events that are happening outside its boundaries.

 

Also, you may have heard about people that bought a lottery ticket in Dubai or Abu Dhabi or won a jackpot in Macau and then returned home with a bucket of money! This is something like that.

 

You should have no trouble getting your money if you do end up winning.

 

What are some good sites to buy online lottery tickets from?

 

There is nothing better than Lottoland in India. One of the largest and most reputable websites in the world, Lottoland guarantees the jackpot amount of each and every lottery it sells tickets to. In fact, it even holds the record for the largest lottery payout in history!

 

It covers all the major events around the world and even allows you to participate daily for relatively smaller prizes.

 

In conclusion, there is something poetic about buying a lottery ticket. You know you have a very small chance of winning but whoever wins is never going to have to worry about anything again. You have a 0 percent chance of winning if you don’t buy the ticket. After all, someone has to win. What if it is your time?

The Growing Popularity of Online Lotteries in India



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3hKbrbk
via

नागरिकांच्या सुरक्षेकरिता वेकोलिचा दवाखाना व वेलफेअर निधीची मदत द्या – जाधव

Nagpur Today : Nagpur News

कन्हान : – कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येने नागरिकांच्या हितार्थ ग्रामिण पत्र कार संघ, दुकानदार संघ, आपात्काळ सामाजिक संघटना, मा खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी शहराची व नागरिकां च्या सुरक्षेच्या दुष्टीने कोरोनाशी लढण्या स वेकेलि दवाखाना आणि वेल्फर निधी ची मदत घेत योग्य उपाययोजना राबवि ण्याच्या सुचना मुख्याधिकारीना केल्या.

कन्हान नगरपरिषद अंतर्गत शहरात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरात येणारे पुर्ण मार्गावर नाकाबंदी, भाजीपाला, किराणा, दुध डेअरी, बेकरी, दवाखाने, बॅकएटीएम येथे सोसल डिस्ट सिंग व सॅनिटाईझेशनचे बंधन, शहरात दुकाने सुरू व बंद करण्याची वेळ, दुका नदाराची वैद्यकीय तपासणी, शासनाचे प्रतिबंधक नियम, नियंत्रक व उपाय या मार्गदर्शक निर्देशानुसार नियम व अटी यांचे माहीती पत्रक देऊन नियम न पाळ णा-यावर कडक कारवाई करावी.कन्हान चा रक्षा विसर्जन घाट बंद करावा.

सरका र व जिल्हाधिकारी च्या मार्गदर्शक निर्दे शनाचे काटेकोरपणे पालन करावे. प्रतिबं धित परिसर, शहरात नियमित फवारणी, स्वच्छता, सॅनिटाईझेशन करावे. क्वोरंटा ईन सेंटर व रूग्णवाहीका वाढवुन संशयि त रूग्ण व संपर्काकाच्या लोकाची त्वरित व्यवस्था करावी. कोरोना लढयात नागरि कांच्या सुरक्षेकरिता वेकोलि कोळसा खदानचा जे एन दवाखाना व वेलफेअर निधीची मदत द्या.

तुकाराम मुंडे सारखे होऊन शहरवासीयांच्या हितार्थ कार्य के ल्यास नागरिक व मी स्वत: आपल्याला कधीही सहकार्य करू यात सिंहाचा वाटा आपण उचलुन शहरात शांती सुव्यवस्था कायम केल्यास कोरोना हारेल, आपण, शहर जिंकेल. अश्या महत्वाच्या सुचना नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवा र हयाना शिष्टमंडळाने चर्चेतुन केल्या. याप्रसंगी कन्हान शहर रहिवासी शिवसेने चे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, गणेश भोंगाडे, पत्रकार संघाचे मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, दुकानदार महा संघाचे सचिन गजभिये, शंकर हलमारे, ब्रिजेश गडरिया, नितीन रंगारी, आपात्का ळ संघटनाचे प्रमोद वानखेडे, विनोद कोहळे, विरोधी गटनेता राजेंद्र शेंदरे, कमलेश पांजरे, सचिन साळवी, मनोज गुडधे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षेकरिता वेकोलिचा दवाखाना व वेलफेअर निधीची मदत द्या – जाधव



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Xdohaa
via

एक गाव-एक दिवस उपक्रमात, ३४ गावांमध्ये ९५८ कामे पूर्ण

Nagpur Today : Nagpur News

महावितरणची नागपूर जिल्ह्यातील त्रिसुत्री मोहीम

नागपूर : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमातून नागपूर जिल्ह्यात ३४ गावांमध्ये ९५८ कामे करण्यात आली आहेत.

नागपूर परिमंडल कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात हि मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम येत्या काळात अधिक गतिशील करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली. नागपूर जिल्यात हि मोहीम सुरु केल्यावर आतापर्यंत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे ३०८ कामे, वीजबिल व वीजमीटर संदर्भातील ६५० तक्रारींचे निवारणचा समावेश आहे.

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी नागपूर जिल्ह्यातील , मौदा,रामटेक, कामठी, सावनेर तालुक्यातील काही गावात एक गाव – एक दिवस हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील गावात येत्या काळात हि मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेत गावकऱ्यांशी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थेट संवाद साधून मोबाईल अँप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतच प्रबोधन करण्यात येत आहे.

महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कामामध्ये तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.

एक गाव एक दिवस या उपक्रमाची पूर्वमाहिती दिल्यानंतर संबंधीत गावात महावितरणचे अभियंता व जनमित्र तसेच बिलिंग स्टॉफ एकाच दिवशी ग्राहकसेवेचे काम करीत आहेत. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या आनंदाने महावितरणला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. प्रभारी मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके , नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता श्री. नारायण आमझरे , कार्यकारी अभियंता सर्वश्री अमित परांजपे, प्रफुल लांडे, कुलदीपक भस्मे, राजेंद्रकुमार मलासने, राजेंद्र गिरी यासाठी मेहनत घेत आहेत. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात करण्याच्या सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

एक गाव-एक दिवस उपक्रमात, ३४ गावांमध्ये ९५८ कामे पूर्ण



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Eq0IV5
via

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘ गांधी का मरत नाही’ पुस्तकाची भेट

Nagpur Today : Nagpur News

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांच्या वर्षपूर्तीनिमित्त युवक काँग्रेसचा अभिनव उपक्रम

नागपूर: युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांच्या पदग्रहण वर्षपूर्तीनिमित्त नागपूर युवक काँग्रेसतर्फे पारंपरिक पद्धतीला फाटा देत चंद्रकांत वानखडे लिखित ‘गांधी का मरत नाही? या पुस्तकाचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांना पदाची सूत्रे हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात संघटनेला आपल्या कौशल्याची जोड देत श्रीनिवास यांनी एक वेगळी ओळख मिळवून दिली.यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यककर्त्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहे.

हे औचित्य साधून गांधी विचार अधिक घट्ट रुजविण्याचा हेतूने युवक काँग्रेसतर्फे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये चंद्रकांत वानखडे लिखित ‘गांधी का मरत नाही’ या लोकप्रिय पुस्तकाचे वितरण करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर यांच्या हस्ते हे वितरण पार पडले. याप्रसंगी उपस्थित युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुढेही अश्या प्रकारच्या उपाक्रमातून गांधींचे विचार अधिक घट्ट करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी किरण राऊलवार, अंदाज वाघमारे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंग, प्रदेश सचिव डॉ.प्रणितकुमार जांभुळे, प्रदेश सचिव पियुष वाकोडीकर, शहरसचिव निलेश चंद्रिकापुरे, राहुल जगताप, पूर्व नागपूर अध्यक्ष मुकेश गजभिये, दक्षिण अध्यक्ष सुशांत लोखंडे, महासचिव सौरभ चौधरी, प्रतीक कोल्हे, पियुष घुटके, मयूर मोहोड आदी कार्यकर्ते उपास्थित होते.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘ गांधी का मरत नाही’ पुस्तकाची भेट



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3gfaibk
via

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी दहा दिवसाचा लॉकडाउन घोषित करा

Nagpur Today : Nagpur News

सर्वपक्षीयांचे तहसीलदारला निवेदन सादर

कामठी :- सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा कामठी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही पोहोचला असून या समूह संसर्गातून निर्माण झालेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे हा एक उत्तम पर्याय दिसतो तेव्हा तालुका प्रशासनाने धारावी पॅटर्न प्रमाणे संशयित व्यक्ती शोधुन त्यांना विलीगिकरन करावे तसेच खासगी क्षेत्रात वैद्यकिय सराव करणाऱ्यांची मदत घेऊन त्यांच्या द्वारे विलीगिकरं न क्षेत्रामध्ये अशा डॉक्टरांची नियुक्ती करीत जास्तीत जास्त कोरोना चाचणी चे प्रमाण वाढवावे , गृह विलीगिकरन शक्य नसल्यास संस्थात्मक विलीगिकरन साठी संभाव्य स्थळ उपलब्ध ठेवावीत तसेच जनतेचे समुपदेशन करून त्यांना कोरोणाबद्दल शिक्षित करणे आवश्यक असल्याने तालुका प्रशासनाने जणप्रितिनिधीचे मदत घेऊन नागरिकांना समुपदेशन करावे.

कोरोनावर मात करून कोरोनावर विजय मिळविण्यासाठी तालुका प्रशासनाने राजकीय प्रतिनिधी असल्याचे मत बाजूला सारून त्यांच्याकडे सामाजिक लोकप्रिनिधी असल्याची भूमिका सारून त्यांना विश्वासात घेत योग्य समन्वय साधून योग्य ती भूमिका साकारावी तसेच कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी कामठी तालुक्यात दहा दिवसाचा लोकडोउन लागू करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रितिनोधी च्या वतीने तहसिलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी कांग्रेसचे पदाधिकारी व जी प स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे, भाजप चे पदाधिकारी व जी प चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, जी प सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समिती सभापती उमेश रडके,उपसभापती आशिष मललेवार, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, दिशा चनकापुरे, सुमेध रंगारी, ऍड आशिष वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जाहिर आव्हान:-तहसिलदार अरविंद हिंगे
कामठी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ह्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे तेव्हा नागरिकांना कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करीत कोवोड तपासणी चाचणी साठी अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असावा व कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तहसील प्रशासनाला ज्या काही स्वयंसेवी संस्था वा इच्छुक सामाजिक व राजकीय संघटनांना सहकार्य करायचे आहे त्यांनी कामठी तहसिलदार अरविंद हिंगे यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती

संदीप कांबळे कामठी

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी दहा दिवसाचा लॉकडाउन घोषित करा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2PbrtPs
via

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून -नवाब मलिक

Nagpur Today : Nagpur News

Nawab Malik

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून दिनांक १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://ift.tt/2BH1dcn या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत असेहीे नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत असे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा. राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

प्रादेशिक विभागनिहाय शासकीय व खाजगी संस्थांची संख्या व प्रवेशक्षमता पुढीलप्रमाणे आहे. अमरावती – ९० संस्था आणि १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता, औरंगाबाद – १३३ संस्था आणि १९ हजार २६४ प्रवेशक्षमता, मुंबई – १०८ संस्था आणि २० हजार १२४ प्रवेशक्षमता, नागपूर – २४१ संस्था आणि २८ हजार १३६ प्रवेशक्षमता, नाशिक– २१८ संस्था आणि २९ हजार ५०० प्रवेशक्षमता, पुणे – १९६ संस्था आणि ३० हजार ८२० प्रवेशक्षमता.

आयटीआय प्रवेशासंबंधीत नियम, प्रवेशासाठी उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपध्दती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, शासकीय आयटीआय मधील वसतीगृहांची उपलब्धता, मागील तीन वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रम व संस्थानिहाय इयत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेले प्रवर्गनिहाय महत्तम व किमान गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व्यवसाय अभ्यासक्रम निहाय पात्रता, जिल्हानिहाय कौशल्याचा अभाव दर्शविणारा अहवाल (Skill Gap Study Report), व्यवसाय प्रशिक्षण पुतिपुर्ती योजनेची माहिती व कार्यपध्दती इत्यादींबाबतची माहिती https://ift.tt/2BH1dcn या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपुर्वक वाचून प्रवेशासाठी अर्ज करावा.

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून -नवाब मलिक



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/30UMKSE
via