Tuesday, 30 June 2020

Ashadhi Ekadashi | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा

Nagpur Today : Nagpur News

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे तीन वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. (Pandharpur Ashadhi Ekadashi CM Uddhav Thackeray Rashmi Thackeray performs Vitthal Rakhumai Mahapooja)

“राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो आहे. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ द्या” अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिराचा गाभारा सुगंधी फुलांनी सजवण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही महापूजेला उपस्थित होते. “पंढरपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आई, यांच्यासोबत विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेतले. यावेळी फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर मुक्त कर असे साकडे मी विठुरायाच्या चरणी घातले.” असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन सांगितलं.

त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंग चरणी वंदन केलं. राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, कोरोनायोद्ध्यांचे संरक्षण कर आणि बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे, असं साकडंही त्यांनी घातलं.

महापूजेआधी उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार, त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल, असे सांगत त्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पंढरपुरात येऊ नये, घरातूनच विठ्ठलाचे नामस्मरण आणि पूजा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गजबजणारी पंढरी सुनीसुनी

यंदाच्या आषाढी एकादशीवर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. एरवी लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजलेली पंढरी आज सुनीसुनी दिसली. मंदिर परिसर आणि शहरातही शुकशुकाट होता. चंद्रभागेच्या पवित्र काठी नीरव शांतता होती. मंदिर परिसर आणि शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. एरवी लाखोंच्या संख्येने गजबजलेल्या पंढरीला आज पोलीस छावणीचे स्वरुप आले. शहरात द्वादशीपर्यंत संचारबंदी राहणार आहे.

पालख्या पंढरीत कशा पोहोचल्या?

मानाच्या संतांच्या पादुका मंगळवारी (काल) संध्याकाळी कोरोना नियमांच्या अधीन राहून वाखरी येथे पोहोचल्या. या पादुका अवघ्या 20 भाविकांसह एसटी बसेसमधून आणल्या गेल्या. वाखरी येथे शासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत गेल्या आणि सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झाले.

Ashadhi Ekadashi | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/31JJITF
via

Nitin Gadkari complains to PMO against Tukaram Mundhe

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari has complained to the PMO seeking action against a senior bureaucrat in Maharashtra for “ïllegally taking over” the company implementing the Smart City project in Nagpur.

Gadkari wrote identical letters to the Minister of State in the PMO, Jitendra Singh, and the Minister of Housing and Urban Affairs, Hardeep Singh Puri, urging action against Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe.

In his letters the union minister claimed that Tukaram Mundhe ‘illegally and unconstitutionally” took over as the CEO of the Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited ( NSSCDCL) which is implementing the Smart City project in Nagpur.

Gadkari argued that Mundhe could not become the CEO of the body without the approval of the board of directors.

He claimed that Mundhe, after he became the CEO, reversed several decisions “taken unanimously by the Board of Directors such as cancellation of approved tenders, termination of contractual employees during Covid 19 situation, and misappropriation of funds of the company by introducing his signature in the current account maintained with the Bank of Maharashtra”.

Gadkari pointed out that the mayor of Nagpur, who is one of the nominee directors, had filed a criminal complaint against Mundhe.

Gadkari’s letters sought “”strict and necessary action” against Mundhe in order to stop him from “jeopardizing the Central government funded/Granted Nagpur smart city project”.

Nitin Gadkari complains to PMO against Tukaram Mundhe



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38dGZTs
via

गडकरी ने केंद्र को पत्र लिखकर मुंढे पर कार्रवाई की मांग की 

Nagpur Today : Nagpur News

तुकाराम मुंढे प्रकरण में नया मोड़ 

नागपुर- भारतीय प्रशासनिक अधिकारी (आईएएस ) मनपा के आयुक्त तुकाराम मुंढे और महापौर समेत मनपा के लिए निर्वाचित अन्य पार्षदों के बीच जारी विवाद ने एक दिलचस्प नया मोड़ ले लिया है. अब इस विवाद में हस्तक्षेप करते हुए केंद्रीय मंत्री तथा भाजपा के कद्दावर नेता नितिन गडकरी ने केंद्र सरकार को पत्र लिखकर मुंढे के खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग की है. गडकरी ने पत्र में मुंढे के खिलाफ अनुशासनहीनता, गैरकानूनी, असंवैधानिक तरीके से नागपुर शहर के स्मार्ट सिटी प्रोजेक्ट एवं अन्य जरुरी कामों में बाधा पैदा करने का आरोप लगाया है.

यही नहीं केंद्र द्वारा दिए गए फंड  एवं राज्य सरकार द्वारा उपलब्ध की गई राशि में भी धोखाधड़ी करने का आरोप मुंढे पर गडकरी ने लगाया है.

मालूम हो कि जारी विवाद में तब गंभीर मोड़ ले लिया था, जब नागपुर के महापौर संदीप जोशी ने एक स्थानीय पुलिस स्टेशन में मुंढे और मनपा के अन्य कुछ पदाधिकारियों के खिलाफ दंड सहिंता की धारा 420,463,464,465,466,468,471 और कंपनी एक्ट की धारा 447 के अंतर्गत एक मामला दर्ज कराया था. यह मनपा के इतिहास का संभवत: पहला अवसर है, जब किसी मनपा आयुक्त के खिलाफ स्वयं महापौर द्वारा धोखाधड़ी, 420, गैरकानूनी, असंवैधानिक कृत्य के आरोप लगाते हुए कोई मामला पुलिस में दर्ज कराया गया हो.

यह नागपुर शहर के लिए अत्यंत ही दुखदायी है कि जिस नागपुर शहर को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने सपनों का नगर बनाने का ऐलान किया था, उस नागपुर में कोई सरकारी अधिकारी निर्वाचित जनप्रतिनधियों की उपेक्षा करते हुए कामकाज में बाधा उत्पन्न करे. श्री गडकरी ने केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी ( MINISTER OF STATE FOR HOUSING AND URBAN AFFAIRS  ) को दो दिन पहले पत्र लिखकर अत्यंत ही कड़े शब्दों में कहा है कि मनपा आयुक्त बनने के बाद मुंढे ने गैरकानूनी, असंवैधानिक ढंग से स्वयं को ( NSSCDCL ) कंपनी का सीईओ घोषित कर डाला, जबकि इस पद पर नियुक्ति का अधिकार सिर्फ बोर्ड ऑफ़ डायरेक्टर्स को है. क्योंकि बोर्ड ऑफ़ डायरेक्टर्स ने ऐसी कोई नियुक्ति नहीं की, मुंढे द्वारा स्वयं को सीईओ घोषित करना न केवल असवैधानिक है, बल्कि जनता और सरकार के साथ धोखाधड़ी का ज्वलंत उदाहरण है.

मालूम हो की इसके पूर्व स्मार्ट सीटी प्रोजेक्ट के सीईओ रामनाथ सोनवणे ने 31. 12. 2019 को इस्तीफा दे दिया था. तब से बोर्ड की कोई भी बैठक आज तक नहीं हुई है. लेकिन मुंढे ने न केवल स्वयं को सीईओ घोषित कर दिया, बल्कि महाराष्ट्र बैंक में कंपनी के चालु खाते में फर्जीवाड़ा कर हस्ताक्षर भी डलवाकर अकाउंट चलाना शुरू कर दिया . मुंढे ने अनेक समाचारपत्रों और टीवी चैनेलों को बार बार यह बताया कि चेयरमैन प्रवीण परदेशी ने उन्हें नियुक्त किया है. जबकि नियुक्ति का अधिकार केवल बोर्ड को ही प्राप्त है। मुंढे द्वारा खुद को सीईओ घोषित करने के बाद श्री मुंढे का आचरण न केवल निर्वाचित जनप्रतिनिधियों के विरुद्ध रहा, बल्कि उन्होंने मनमाने ढंग से कंपनी में काम करना शुरू कर दिया .  उन्होंने न केवल पूर्व में स्वीकृत अनेक टेंडरो को खारिज किया, बल्कि अनुबंध पर काम कर रहे कंपनी और मनपा के अनेक कर्मचारियों को भी बर्खास्त कर दिया . इन बर्खास्तगियों के खिलाफ जनता में भयंकर आक्रोश पैदा हुआ, क्योंकि जब शहर कोविड-19 (कोरोना) के आक्रमण से बुरी तरह से प्रभावित है,ऐसे संकट के काल में किसी कर्मचारी को नौकरी से बर्खास्त करने को घोर अमानवीय माना गया. महाराष्ट्र बैंक में जिस प्रकार कुछ पदाधिकारियों की मिलीभगत से आयुक्त मुंढे ने अपने हस्ताक्षर दिए, उसे विशुद्ध फरेब, जालसाजी का मामला माना जा रहा है. गडकरी ने केंद्र सरकार का पत्र में ध्यान आकृष्ट किया है कि केंद्र सरकार द्वारा दिए गए फंड का और जनता के पैसों का दुरूपयोग किया गया. 

ऐसी स्थिति नागपुर शहर के लिए अस्वीकार्य है. महत्वकांक्षी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट में अवरोध पैदा कर श्री मुंढे न केवल नागपुर शहर का नुकसान कर रहे है बल्कि स्थापित संसदीय लोकतांत्रिक प्रणाली की अवमानना भी कर रहे है. मालूम हो कि पिछले दिनों मनपा की आम सभा में पूरी सभा का अपमान करते हुए श्री मुंढे बहिष्कार कर बाहर चले गए थे. इसे सभी ने लोकतंत्र का अपमान बताया था. श्री मुंढे संभवत: यह भूल जाते हैं कि वे एक सिविल सर्वेंट मात्र हैं , जो निर्वाचित जनप्रतिनिधियों के प्रति उत्तरदायी है. स्थापित नियमों के अनुसार और परंपरा के अनुसार उन्हें अपने कार्य निष्पादित करने होते है. ऐसे में निर्वाचित जनप्रतिधियों की उपेक्षा कर उन्होंने तानाशाही प्रवृत्ति का परिचय दिया है. नागपुर की जनता आज भी  उन दिनों की याद करती है, जब चंद्रशेखर मनपा आयुक्त बनकर आए थे. तब उन्होंने स्वच्छ-सुंदर नागपुर की कल्पना को मूर्त रूप दिया था. बगैर किसी प्रचार या अभिमान के उन्होंने मनपा की योजनाओ को क्रियान्वित किया था।नागपुर शहर का स्वरुप उन्होंने बदलकर रख दिया था. हर किसी व्यक्ति ने मनपा आयुक्त चंद्रशेखर की प्रशंसा की थी. चंद्रशेखर ने स्वयं को प्रचार से दूर रखा था. जनप्रतिनिधियों के साथ मिलकर उन्होंने विभिन्न योजनाओ को क्रियान्यवित किया था। आज नागपुर शहर एक स्वच्छ- सुंदर शहर के रूप में स्थापित है तो इसका श्रेय चंद्रशेखर को जाता है. जबकि ठीक इसके उलट तुकाराम मुंढे ने आते ही सबसे पहले संभवत: किसी अहंकार में निर्वाचित जनप्रतिनिधियों की उपेक्षा करनी शुरू कर दी.मुंढे के हर आचरण से ऐसा लगा जैसे वे ठान कर आये हो कि ‘ मैं ही सर्वश्रेष्ठ हूं ‘ बाकी सब उनके अधीनस्थ कर्मचारी हैं .    लोकतंत्र इसे स्वीकार नहीं करता .  भारतीय सविंधान ने संसदीय लोकतांत्रिक प्रणाली की स्थापना में इस बात का हमेशा ध्यान रखा कि निर्वाचित जनप्रतिनिधियो को पूरा सम्मान मिले . सरकारी अधिकारी उनके सहयोगी के रूप में होते है.ऐसा लगता है कि IAS अधिकारी मुंढे ये भी भूल गए कि नगर का महापौर, नगर का प्रथम नागरिक होता है। उन्हें अलग से संविधान ने विशेष अधिकार नहीं दिए हैं।उन्हें अधिकार नहीं कि वे निर्वाचित जनप्रतिनिधियों की उपेक्षा करें.उन्हें अपमानित करें। लेकिन मुंढे का जो आचरण है ,उससे ऐसा लगता है कि उन्हें स्मार्ट सिटी या शहर के अन्य कामों के निष्पादन में उतनी दिलचस्पी नहीं है , जितनी दिलचस्पी स्वयं को प्रचारित करने में . उनकी इसी भावना के कारण इनके अनेक प्रशंसक भी इनके आलोचक बन गए है. आरंभ में ऐसे लगा था कि मुंढे सचमुच चंद्रशेखर की तरह नागपुर शहर के विकास के लिए, इसके सौन्दर्यीकरण के लिए ‘ अच्छे कदम उठाएंगे . जनता का उन्हें सहयोग भी मिलता, जैसा चंदरशेखर को मिला था . लेकिन उन्होंने आते ही राजनीति शुरू कर दी जिसका असर ऐसा हुआ कि अनेक विकास के काम ठप पड़ गए.  

श्री  गडकरी ने अपने पत्र में इसका विस्तार से  उल्लेख करते हुए साफ़ किया है कि मनपा आयुक्त श्री मुंढे के कारण नागपुर शहर का विकास अवरुद्ध हो रहा है.

   

नितिन गडकरी  द्वारा लिखे गए पत्र करना चाहेंगे कि नागपुर शहर एक सपने की पूर्ति की ओर आगे बढ़ रहा है. नितिन गडकरी पहले ही घोषित कर चुके है कि नागपुर शहर को हम विश्व स्तर का शहर बनाकर रहेंगे .  ऐसे में उनके प्रयासों पर बाधा बनकर तुकाराम मुंढे ने अत्यंत ही आपत्तिजनक कृत्य किए है. यह किसी एक व्यक्ति या संस्थान, या दल के लिए नहीं, बल्कि पूरे के पूरे नागपुर शहर की जनता का अपमान है. यहां की जनता प्रतीक्षा कर रही है नागपुर शहर विश्व के नक़्शे पर सर्वश्रेष्ठ स्वस्थ,स्वच्छ, सुंदर शहर के रूप में स्थापित हो. श्री मुंढे को चाहिए कि इसमें वह अपनी ओर से मदद करे, न कि अवरोध पैदा करें. अब जबकि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने मामला केंद्र सरकार के संज्ञान में लाया है , ऐसा लगता है कि संभवत: अब तुकाराम मुंढे को अपनी कार्यशैली में परिवर्तन लाना होगा।अन्यथा, इस पद पर कार्य नहीं कर पाएंगे और अगर मौजूद रह भी गए तो उन्हें नियम के अनुसार निर्वाचित जनप्रतिनिधियों को आदर, सम्मान देते हुए  सभा के निर्णयों पर ईमानदारी पूर्वक क्रियान्वयन करना होगा . अगर वे ऐसा नहीं करते है तो नागपुर शहर की जनता का चरित्र ऐसा है कि वे सम्मान करना तो जानती है, लेकिन अगर कोई नागपुर शहर के ऊपर कालिख पोतने की कोशिश करता है , तो उसके चेहरे पर कालिख लगाना भी अच्छी तरह जानती है.  तुकाराम मुंढे इस सच को न भूलें.  
 

 

गडकरी ने केंद्र को पत्र लिखकर मुंढे पर कार्रवाई की मांग की 



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Zuy1NU
via

नागपुर में कोरोना मरीजों की संख्या 15 सौ के पार

Nagpur Today : Nagpur News

नागपुर :कोरोना मरीजों की संख्या 15 सौ का आंकड़ा पार कर चुका है। मंगलवार को 33 मरीजों की रिपोर्ट पॉजिटिव मिलने के साथ ही कोरोना मरीजों की संख्या1505 हो गई है। सेंट्रल जेल के एक अधिकारी समेत 9 कर्मचारी भी पॉजिटिव मिले हैं। पॉजिटिव आए 33 सैंपल में 17 की मेयो, 12 की मेडिकल, 2 की एम्स में जांच हुई है। दो सैंपल की जांच निजी लैब में हुई है।

मेयो लैब में जांचे गए 17 सैंपल में 8 मिलिट्री हॉस्पिटल कामठी, 5 मोमिनपुरा, एक मिनिमाता नगर, एक टिमकी, एक झिंगाबाई टाकली, और एक रामटेक का मरीज है। मेडिकल में पॉजिटिव आए सैंपल नौ सेंट्रल जेल के कर्मचारी और तीन पांचपावली क्वारेंटाइन सेंटर के मरीजों के हैं। एम्स में पॉजिटिव आए मरीज वनामति क्वारेंटाइन सेंटर के हैं, जबकि निजी लैब में पॉजिटिव आया एक मरीज रामदासपेठ का है।

58 मरीज डिस्चार्ज
मंगलवार को कुल 58 मरीज डिस्चार्ज किए गए हैं। इनमें मेडिकल से 41, मेयो से 7 और एम्स से 10 मरीज डिस्चार्ज किए गए हैं।

अमरावती में की मौत 20 नए मरीज
मंगलवार 30 जून को अमरावती, यवतमाल और गोंदिया में नए संक्रमित मरीज पाए गए हैं। अमरावती जिले में जहां धामणगांव रेलवे निवासी बुजुर्ग की संक्रमण के चलते मृत्यु हो गई है, वहीं 20 नए मामलों की भी पुष्टि हुई है। नए मरीजों के बाद संक्रमितों की संख्या 569 पर पहुंच गई है। इनमें से 413 मरीज स्वस्थ होकर घर लौट चुके हैं। धामणगांव रेलवे निवासी 75 वर्षीय बुजुर्ग पॉजिटिव होने की पुष्टि सोमवार को ही हुई थी। मंगलवार को उसकी मृत्यु हो गई। वह पहले से ही बीमार था।

यवतमाल में 11, गोंदिया में 3 नए संक्रमित
यवतमाल जिले की नेर तहसील मुख्यालय में 10 तथा दिग्रस में 1 पॉजिटिव पाया गया है, जिसके बाद जिले में मरीजों की संख्या 279 हो चुकी है। जिनमें 214 लोग स्वस्थ हो चुके हैं। गोंदिया जिले में 6 माह की बालिका सहित तीन लोग संक्रमण का शिकार हो गए हैं।

सभी मरीज गोंदिया तहसील के निवासी बताए जाते हैं। नए मरीजों की पुष्टि के बाद जिले में संक्रमितों की संख्या 125 पर पहुंच गई है। जिनमें 102 मरीज स्वस्थ हो चुके हैं।

नागपुर में कोरोना मरीजों की संख्या 15 सौ के पार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Zp3UqN
via

नागपुर सेंट्रल जेल में एक अधिकारी समेत आठ कर्मचारी कोरोना संक्रमित

Nagpur Today : Nagpur News

Central jail nagpur

नागपुर : कोरोना वायरस का संक्रमण महाराष्ट्र (Coronavirus in Maharashtra) में तेजी से बढ़ रहा है। मंगलवार को नागपुर सेंट्रल जेल (Nagpur Central Jail) के एक अधिकारी समेत आठ कर्मचारियों की रिपोर्ट कोरोना पॉजिटिव आई है। जेल में एक साथ इतने लोगों के कोरोना संक्रमित होने की खबर से जेल प्रशासन और कैदियों में दहशत का माहौल है।

जानकारी के मुताबिक, बीते दिनों नागपुर सेंट्रल जेल के अंदर जेल अधीक्षक सहित 150 से अधिक अधिकारी-कर्मचारी क्वारंटीन किए गए थे। तभी से सेंट्रल जेल के अंदर से बाहर और बाहर से अंदर कैदियों को नहीं लिया जा रहा था।

कैदियों की संख्या में इजाफा होने की वजह से जेल अधीक्षक अनूप कुमरे ने जिलाधीश से अस्थाई जेल की जगह खोजने को लेकर बात की थी। इस पर 30 जून तक माउंट कार्मेल स्कूल की जगह पर अस्थाई जेल की अनुमति दी गई।

महाराष्ट्र में 1,097 पुलिसकर्मी कोरोना संक्रमित
महाराष्ट्र में कोरोना संक्रमण ने पुलिस प्रशासन की कमर तोड़ दी है। यहां वर्तमान में 1,097 कोरोना मरीज हैं, वहीं 59 की मौत हो चुकी है। पिछले 24 घंटे में यहां 67 पुलिसकर्मियों की रिपोर्ट कोरोना पॉजिटिव आई है।

इन संक्रमित पुलिसकर्मियों में 122 अधिकारी भी शामिल हैं, वहीं कोरोना से अब तक 3 अधिकारी की मौत भी हो चुकी है। इस बीच महाराष्ट्र सरकार ने फैसला लिया है कि कोरोना से जान गंवाने वाले हर पुलिकर्मी के परिवार को आर्थिक सहायता दी जाएगी। उसके साथ ही वे पुलिस के जिस सरकारी आवास में रह रहे हैं उसी में रह सकेंगे।

नागपुर सेंट्रल जेल में एक अधिकारी समेत आठ कर्मचारी कोरोना संक्रमित



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3igbLQi
via

PM Modi Speech Live: गांव का प्रधान हो या देश का, कोई नियमों से ऊपर नहीं

Nagpur Today : Nagpur News

सभी को सशक्त करने के लिए निरंतर काम करेंगे

प्रधानमंत्री ने कहा कि पूरे देश में एक राशनकार्ड पर काम किया जाएगा. आज अगर सरकार सबको राशन दे रही है तो उसका क्रेडिट अन्नदाता किसान औऱ दूसरा ईमानदार टैक्सपेयर को जाता है. आपने देश का अन्न भंडार भरा है इसलिए आज गरीब का चूल्हा जल रहा है. आपने ईमानदारी से टैक्स भरा है, अपना दायित्व निभाया है इसलिए आज देश का गरीब संकट से मुकाबला कर पा रहा है. मैं हर किसान और करदाता को धन्यवाद देता हूं. आने वाले समय में हम अपने प्रयासों को और तेज करेंगे. हम सभी को सशक्त करने के लिए निरंतर काम करेंगे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना का विस्तार छठ पूजा तक
पीएम ने कहा कि त्योहारों का समय खर्च भी बढ़ाता है. फैसला लिया गया है कि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना का विस्तार अब दिवाली और छठ पूजा तक, यानी नवंबर के आखिरी तक कर दिया जाएगा. वर्षा ऋतु के बाद कृषि क्षेत्र में ज्यादा काम होता है.  जुलाई से धीरे-धीरे त्योहारों का भी माहौल बनता है. सावन शुरू हो रहा है. रक्षाबंधन आएगा, कृष्ण जन्माष्मी आएगी. प्रत्येक परिवार को हर महीने पांच किलो गेहूं या चावल और एक किलो चना दिया जाएगा. इसमें 90 हजार करोड़ रुपये से ज्यादा खर्च होंगे. पिछले महीने का खर्च भी जोड़ दें तो करीब 1.5 लाख करोड़ हो जाता है.
’80 करोड़ लोगों को मुफ्त राशन’
पीएम ने कहा कि कोरोना से लड़ते हुए भारत में 80 करोड़ लोगों को तीन महीने का राशन मुफ्त दिया गया है. इसके अतिरिक्त प्रत्येक परिवार को हर महीने एक किलो दाल भी दी गई. एक तरह देखें तो अमेरिका की कुल जनसंख्या से ढाई गुना अधिक लोगों को, ब्रिटेन की जनसंख्या से 12 गुना अधिक लोगों को, और यूरोपीय यूनियन की आबादी से दोगुने से ज्यादा लोगों को सरकार ने मुफ्त अनाज दिया.
किसानों के बैंक खातों में 18 हजार करोड़ रुपये जमा हुए
पीएम मोदी ने कहा कि देश हो या व्यक्ति समय पर और संवेदनशीलता से फैसला लेने पर संकट का मुकाबला करने की शक्ति अनेक गुना बढ़ जाती है. इसलिए लॉकडाउन होते ही सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लेकर आई. इस योजना के तहत गरीबों के लिए पौने दो लाख करोड़ रुपये का पैकेज दिया गया. बीते तीन महीनों में जनधन खातों में 31 हजार करोड़ रुपये जमा करवाए गए. 9 करोड़ किसानों के बैंक खातों में 18 हजार करोड़ रुपये जमा हुए हैं.

नियमों का पालन नहीं करने वालों को समझाना होगा

पीएम मोदी ने कहा कि लॉकडाउन के दौरान गंभीरता से नियमों का पालन किया गया था. अब देश के नागरिकों को फिर से उसी तरह की सतर्कता दिखाने की जरूरत है. जो लोग नियमों का पालन नहीं कर रहे हैं उन्हें रोकना होगा और समझाना होगा. आपने खबरों में देखा होगा कि एक देश के प्रधानमंत्री पर 13 हजार का जुर्मान लग गया क्योंकि वे सार्वजनिक स्थान पर बिना मास्क पहने गए थे. भारत में भी स्थानीय प्रशासन को इसी चुस्ती से काम करना चाहिए.

देशवासियों से प्रार्थना कि वे अपना ध्यान रखें

पीएम मोदी ने कहा कि कोरोना के खिलाफ लड़ते-लड़ते अब हम अनलॉक 2 में प्रवेश कर रहे हैं. हम उस मौसम में भी प्रवेश कर रहे हैं जिसमें सर्दी, जुकाम, बुखार होता है ये मामले बढ़ जाते हैं. ऐसे में आप सभी देशवासियों से प्रार्थना है कि ऐसे समय में अपना ध्यान रखें.पीएम मोदी ने कहा कि जब से अनलॉक शुरू हुआ है लोगों में लापरवाही बढ़ गई है. पहले हम बहुत सतर्क थे लेकिन आज जब ज्यादा सतर्कता की जरूरत है तो लापरवाही बढ़ना चिंता का कारण है.

PM Modi Speech Live: गांव का प्रधान हो या देश का, कोई नियमों से ऊपर नहीं



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38c7f0q
via

Modi thanks farmers, tax payers

Nagpur Today : Nagpur News

“Today, if the government is able to provide free food grains to the poor & the needy, the credit goes to two sections. First, the hardworking farmers of our country and second, the honest taxpayers. I thank you from my heart: PM Modi

Modi thanks farmers, tax payers



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3icq5Jw
via

Free foodgrains to poor till end November: PM

Nagpur Today : Nagpur News

PM Modi’s 4 pm speech: “In comparison to other countries across the globe, India is still in a very stable situation, in the battle against COVID-19. Timely decisions and measures have played a great role. Ever since Unlock1 started in the country, negligence in personal and social behaviour has been increasing. Earlier, we were more cautious about the use of masks, ‘do gaj doori’ and washing hands several times a day for 20 seconds.”

“Under the Pradhan Mantri Garib Kalyan Yojana, we announced a package of Rs. 1.75 lakh crore. In the last 3 months, Rs. 31,000 crore was deposited in bank accounts of 20 crore poor families. Also, Rs 18000 crore deposited in bank accounts of more than 9 crore farmers.

“The PM Garib Kalyan Anna Yojana will continue till end November. Accordingly, 80 core Indians will get free foodgrains till November. Every family member of will receive 5 kilos of wheat or rice, and one kilo chana every month, from the government. The cost of this measure works out to Rs 90,000 cr.

Free foodgrains to poor till end November: PM



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Bp7Uj5
via

वीज बिल समजून घेण्यासाठी 30 जूनला वेबिनारचे आयोजन

Nagpur Today : Nagpur News

Mahavitaran Logo Marathi

रामटेक – लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना विज बिलविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व त्या संबंधातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नागपूर परिमंडलाद्वारे नागपूर व वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांसाठी वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे

मंगळवारी दि. 30 जून रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत होणाऱ्या वेबिनारमध्ये महावितरणने वितरित केलेले माहे एप्रिल, मे व जून महिन्यातील वीज बिल बाबत ग्राहकांना माहिती घेता येईल. वेबिनार मध्ये सहभागी होण्याकरिता वीज ग्राहकांना https://ift.tt/3dGiYFK या लिंकवर जाऊन कॉम्प्युटर द्वारे अथवा QR code द्वारे ग्राहकांना वेबिनार मध्ये सहभागी होऊन आपल्या बिलाबाबत माहिती घेता येइल.मोबाईल द्वारे सहभागी होण्यासाठी microsoft teams हे अँप डाउन लोड करावे लागेल.

ग्राहकांच्या वीज बिलाविषयीच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या वतीने लोकप्रतिनिधींचे व्हाट्सअँप ग्रुप, आठवडी बाजार तसेच महावितरणचे कार्यालय अशा ठिकाणी ग्राहक शिबीर, हेल्प डेस्क कार्यान्वित करण्यात आले असून ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर वीज बिल स्पष्ट करणारा सविस्तर मॅसेज तसेच व्हॉइस कॉलही करण्यात येत आहे.या अभियानाचा भाग म्हणून ग्राहकांच्या शंकांचे वेबिनारच्या माध्यमातून निराकरण करण्यात येणार आहे.

या वेबिनार मध्ये सहभागी होऊन ग्राहकांनी वीज बिलाबत आपल्या शंकाचे निरासन करून घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे .

याशिवाय https://ift.tt/2YmTEAj या लिंकवरही ग्राहक स्वतः आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतात.

वीज बिल समजून घेण्यासाठी 30 जूनला वेबिनारचे आयोजन



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2CRKmDX
via

VIT Webinar Series -Dr. Sumant Tekade

Nagpur Today : Nagpur News

VIT has organized a webinar series , under which we are inviting eminent speakers from society to deliver live experts talk on current issues.

A Webinar of Dr. Sumant Tekade , Renowned Motivator and Corporate Trainer was organized by Vidarbha Institute of Technology (VIT) Nagpur.

Topic of his delivery was “Fighting Spirit of Chatrapati Shivaji Maharaj ,Motivation to Students in Covid 19 Period. ”

In his delivery very spectacular way He had had explained the present situation of students in colleges and gave tips to make effective use of available resources. According to him students themselves can change the present picture by their own capabilities and can do excellent work with the help of firm planning.. .

The audience was truly surprised by the magnum opus of literature of his speech as she described each aspect of topic very lucidly and impressively. He asks today’s students to set your goal first and work hard to cope up with present scenario. He explains the over all impact of lock down on students life and allied activities. He also put focus on present scenario of students habits. .

He is a renowned Motivator of our region and frequently deliver his experts talk on various events . At the beginning Dr. Sanjay Uttarwar Principal , introduce and welcome the guest for webinar. Dr. Sumant Tekade who is recipient of many credentials in his career .

He was a Management faculty. Now he is corporate Trainer, Motivator and works for many MNCs. He has done his doctoral program in Management . He is having very vast experience of academics and has worked on prestigious position in college. He coincide various incidences from the life of Shivaji Maharaj with present situations , and narrate that how effectively he find out solution from all problems and hurdles which came in his path of Swarajya. Very lucidly he describe various tactics used by Shivaji Maharaj to defeat his enemy.

He asks students not get confined themselves to routine pattern of life. . . He asks students to think out of the box for prosperity in their career. He explain various good qualities of Chatrapati Shivaji Maharaj and ask students to inculcate it within them. .

Dr.Sanjay Uttarwar Principal VIT had also shared his firm views about challenges in front of Students.. . He asks audience and students to take every thing positively and approach with optimistic thoughts to each hurdle of life. He is a renowned Motivational speaker of our region and frequently appear on TV Channels to deliver his experts talk on various topics. He also quotes examples from the life of Chatrapati Shivaji Maharaj about his bravery.

HODs and Staff were on line in majority for said webinar. Eminent personalities, Principals , Professors from the field was also present for said webinar.

Session conclude with a cheerful talk . Prof. Nilesh Bodne express his gratitude towards speaker for sparing valuable time and guiding our students and propose vote of thanks.

Jitesh N. Maheshwari (Chairman, VIT), extend his best wishes ” Dr. Pooja Maheshwari (Secretary, VIT) along with Dr. G.S. Natrajan (Director, VIT) and Dr. Sanjay S Uttarwar also appreciate the work of organizing committee.

VIT Webinar Series -Dr. Sumant Tekade



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BTuK2c
via

Persons arrested for abetting suicide granted bail by High court

Nagpur Today : Nagpur News

Court Gavel

Representational Pic

Nagpur– Justice Avinash Gharote directed release of Gulab Chavhan on regular bail. He was prosecuted for the alleged offence punishable under Section 306 r/w Section 34 of the Indian Penal Code registered with Police Station, Dhamangaon Badhe vide crime no. 73/2020 upon the complaint of one complainant namely Jankiram Chavan and accordingly the applicant came to be arrested on 30-04-2020 and produced before the Learned J.M.F.C, Motalla and the applicant was taken into M.C.R on the same day.

The recitals of the F.I.R. lodged by one Jankiram Ramlal Chavan i.e. the brother of deceased Raju Ramlal Chavan reveal that on 18-3-2020 at about 8.00 a.m., on account of subscription amount of Rs.500/-, the applicant/accused Gulab The recitals of the F.I.R. lodged by one Jankiram Ramlal Chavan i.e. the brother of deceased Raju Ramlal Chavan reveal that on 18-3-2020 at about 8.00 a.m., on account of subscription amount of Rs.500/-, the applicant/accused Gulab Chavan and his son Akash raised quarrel and beaten the deceased with slaps and fist blows. The applicant/accused Gulab Chavan insulted the deceased by saying “Zutta, Beiman”. On the same day at about 7.00 p.m. in the evening, the applicant/accused again raised quarrel with the deceased and dragged him to their house.

Due to frequent beatings, the deceased felt insulted and therefore, he consumed poison at about 8.00 p.m. and died. The applicant/accused handled the deceased after consumption of poison and there are allegations against him of destroying the poisonous medicine bottle.

It was submitted that, considering the allegations made in the FIR, it was a mere case of quarrel between two persons and no offence is made out attracting ingredients of sec 306 of IPC.

Adv Mir Nagman Ali appeared for Gulab.

Persons arrested for abetting suicide granted bail by High court



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2VyPa7E
via

कामठीत आज पुन्हा सहा सैनिक आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Nagpur Today : Nagpur News

कामठी:-कामठी छावणी परिषद हद्दीत येणाऱ्या उंटखाना परिसरातील सैनिक फायरिंग रेंज परिसरात आज पुन्हा सहा सैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सैनिक प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली आहे तर या सहाही कोरोना पॉझिटिव्ह सैनिकानवर कामठी मिल्ट्री रूग्णालयात उपचार सुरू आहेत काल 28 जून ला कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला सैनिक हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशाखापटनम येथून सैनिक प्रशिक्षण आटोपून कामठी येथील उंटखाना परिसरातील फायरिंग रेंज सैनिक प्रशिक्षण केंद्रात परत आला होता

त्याला सैनिक प्रशासणाच्या वतीने 14 दिवस तेथील विशेष गृहात कॉरोनटाईन करण्यात आले होते तसेच याच्या संपर्कात आलेल्या व अति जोखीम असलेले तसेच सैनिक प्रशिक्षण केंद्रातील ब्र्याक (निवासस्थान)परिसरातील सहा सैनिकाची 28 जूनला मिल्ट्री रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता त्याचा चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आढळून आला आहे या साहाही कोरोना बांधीत सैनिकांना उपचारासाठी मिलिटरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत कोरणा बाधित सैनिकांची संख्या 12 झाल्याने मिल्ट्री प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली आहे.

काल वारीसपुरा येथील एकाच कुटूंबातील तीन सदस्य कोरोनाचे पॉझिटिव्ह मिळाले असून त्याच्या संपर्कात वारीसपूरा कामठी येथील 5 नागरिक आल्याने त्याना तहसील प्रशासणाचे वतीने वारेगाव येथील कॉरोंटाईन सेंटर मध्ये विलगिकरन करण्यात आले आहेत

कामठी मिलिटरी हॉस्पिटल मधील कोविड सेंटर मध्ये एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण हे उपचार घेत आहेत ज्यामध्ये वायुसेना नगर नागपूर चे 8 , आयुध निर्मानी चांदा चे 1 तर कामठी येथील फायरिंग रेंजचेच 12 सैनिकांचा समावेश आहे तर या फायरिंग रेंज मधील 33 सैनिकांना कोरोनटाईन करण्यात आले आहे तसेच एकूण 21 कोरोनाबधित रुग्णा मधून वायुसेना नगर चे 2 रुग्ण हे बरे झाल्याने कामठी मिलिटरी हॉस्पिटल च्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 19 आहे ज्यामध्ये कामठी तील सैनिकांचीच संख्या ही 12 आहे.

बॉक्स:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या शहर तसेच ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 23 असून यातील 16 रुग्ण हे बरे होऊन घरी परतल्याने सध्यस्थीतीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 7 आहे.ज्यामध्ये वारीसपुरा कामठी चे 3, गांधीनगर कामठी चे 1 भूषणनगर चे 1, येरखेडा चे 1, तसेच गोविंदगढ कवठा चे 1 चा समावेश आहे तसेच बरे होऊन घरी परतलेल्या 16 मध्ये खैरी चे 3, लुंबिनिंनगर कामठी चे 2, भिलगावं 1, मेन रोड कामठी चे 3, महादुला 6 , नांदा कोराडी 1 व खैरी च्या 3 लोकांचा समावेश आहे

कामठीत आज पुन्हा सहा सैनिक आढळले कोरोना पॉझिटिव्ह



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38hZshU
via

शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा:- प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे

Nagpur Today : Nagpur News

कामठी:- निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा हा आर्थिक संकटात अडकलेला आहे तरीसुद्धा हा शेतकरी राजा नव्या उमेदीने शेतीकामाला लागला असून या खरीप हँगामातच बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांच्या माथ्यावर पडला आहे परिणामी त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा असे आव्हान जिल्हा परिषद चे स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी आज कामठी पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत केले.

जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे* यांच्या विशेष पुढाकाराने शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे प्रश्न सोडविण्यासाठी कामठीचे खंड विकास अधिकारी *सचिन सूर्यवंशी* यांचे मार्फत पंचायत समिती कामठी येथे बँक प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत लिड बँकेचे व्यवस्थापक यांचे अध्यक्षतेमध्ये शेतकऱ्यांच्या पिक कर्जाविषयी समस्यांवर चर्चा करण्यात आली. व त्वरित सर्व बँकांना त्यांच्या पिक कर्जाचे टार्गेट पूर्ण करण्याविषयीची सूचना देण्यात आली. आणि ज्या बँकांमध्ये कृषी अधिकारी नाहीत त्या बँकांमध्ये त्वरित कृषी अधिकारी नियुक्त करण्याविषयीचे निर्देश संबंधित बँकांना देण्यात आले.

याप्रसंगी बैठकीत सभेमध्ये तहसिलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, दुय्यम निबंधक पंकज वानखेडे,पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, सदस्य दिशा चनकापुरे* व *सुमेध रंगारी*, व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा:- प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2ZqULhL
via

Court stays FIRs against Arnab Goswami

Nagpur Today : Nagpur News

Bombay High Court stays both FIRs filed against Republic TV editor Arnab Goswami over alleged communalisation of the incidents of the Palghar lynching and the gathering of migrant workers at Bandra station. A division bench of Justice Ujjal Bhuyan and Justice Riyaz Chagla observed prima facie no case was made out against him.

Senior advocates Harish Salve and Milind Sathe appearing for Goswami said that the FIRs were politically motivated.

In May, the Supreme Court had refused to quash the initial FIR against the Republic TV Editor-in-chief over his news show on the Palghar mob lynching but gave some relief by setting aside related multiple FIRs and complaints holding they had a “stifling” effect on the exercise of freedom and expression.

Observing that free citizens cannot exist when the news media is chained to adhere to one position, the court said journalistic freedom lies at “the core” of the fundamental right to free speech and India’s freedom will rest safe as long as journalists can speak to power without being “chilled by a threat of reprisal.”

Court stays FIRs against Arnab Goswami



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YLvUWL
via

People have become careless in Unlockdown 1.0: PM

Nagpur Today : Nagpur News

The Prime Minister asked the people to take care of themselves especially since the coming monsoon season was anyway a harbinger of illnesses.

The timely lockdown has saved lakhs of lives in India, he said. But the moment Unlock 1.0 was announced people have begun to be careless in terms of using a mask, washing hands, maintaining social distancing.

This carelessness is worrying, the PM said.

A few hours ago, the PM chaired a high-level meeting to review the planning and preparations for vaccination against COVID-19, as and when the vaccine is available and highlighted four guiding principles that will form the foundation of this national effort.

People have become careless in Unlockdown 1.0: PM



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Bp7U2z
via

Monday, 29 June 2020

2 dead following gas leak at Visakhapatnam unit

Nagpur Today : Nagpur News

Two workers died and four were hospitalised on Tuesday after a gas leak occurred in a factory in Visakhapatnam.

The leakage of benzimidazole gas occurred at Sainor Life Sciences Pvt Ltd in Visakhapatnam on Monday night.

Uday Kumar, Inspector, Parwada Police Station said that the situation is under control now.

“Two people dead and four are admitted at hospitals. The situation is under control now. The two persons who died were workers and were present at the leakage site. Gas has not spread anywhere else,” said Uday Kumar.

Earlier on May 7, styrene gas, which leaked from the gas plant of LG Polymers in RR Venkatapuram village in Visakhapatnam district, had claimed over 10 lives and had left several people ill.

2 dead following gas leak at Visakhapatnam unit



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2ZkqhOh
via

Sports min Kedar to open MahaBasketball webinar on Tuesday

Maharashtra sports and youth welfare minister Sunil Kedar will inaugurate MahaBasket webinar on Tuesday at 110.30 a.m.
President of Basketball Federation of India  K. Govindraj and secretary general  Chandar Mukhi Sharma   will also grace the  occasion.  Minister for Women & Child developmen and former Basketball Player Adv. Yashomati Thakur and mayor and NDBA president  Sandeep Joshi sent video messeges with their blessings and appreciation for conducting the MahaBasket Webinar.  IAS, Commissioner Sports  Om Prakash Bakoria, joint director of sports  Dr Jayprakash Duble deputy director Avinash Pund  will be prominently present on the inauguration of the webinar.

First of its kind in India, various district basketball associations in Maharashtra came together under MahaBasket along with Directorate of sports and Youth services to organise this State level Webinar. With the huge number of registrations over 1000 players, coaches, referees, officials and Parents are expected to attend the Webinar on Zoom as well as on Facebook live. . Representatives of various districts working hard to make the webinar successful. e certificate will be given to all the participants after attending six days webinar and after filling up online feedback form.
On day one, Resource Person Dr. Dhananjay Welukar,  former Director and Physical Education Board member of RTMNU  will deliver lecture on Process to Peak. Director, Physical Education, RTM Nagpur University Dr. Sharad Suryawanshi, will be the chairman of this session while Jayant Deshmukh will introduce the resource person.



from Nagpur Sports – The Live Nagpur https://ift.tt/2YKwOmn
via

PM Modi to address nation at on June 30

Nagpur Today : Nagpur News

Prime Minister Narendra Modi will address the nation at 4 pm tomorrow, the prime minister’s office said.

PM Modi to address nation at on June 30



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3eKMGL8
via

Unlock 2: Schools, malls to remain shut till July 31

Nagpur Today : Nagpur News

The home ministry has issued guidelines for ‘Unlock 2’ phase across country between July 1 and July 31.

As per the guidelines, schools, colleges will remain closed till July 31. Online/distance learning will be permitted and shall be encouraged.

The advisory says that the lockdown shall continue to remain in force in containment zones till July 31.

In containment zones, only essential activities to be allowed.

Night curfew timings have been relaxed from 10 pm to 5 am.

Unlock 2: Schools, malls to remain shut till July 31



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3id8LUC
via

Jeevan Raksha felicitates Nagpur Police Commissioner

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Jeevan Raksha SAFETY, First-Aid and Resuscitation Training Institute felicitated Dr. Bhushan Kumar Upadhyay, Commissioner of Police Nagpur for his Commendable work in this Pandemic Corona.

Dr. Shyam Laddha, Director Jeevan Raksha and Stalwarts Dr. Shrikant Andhare, Dr. Dhananjay Kane, Dr. Mangala Ghisad and Dr. Sudhir Mangrulkar met Dr. Upadhyay in his office with bouquet of roses.

By following the social distancing norm, there was a fruitful discussion between the core team of eminent medical professionals on the burning issue of Corona, Dr. Upadhyay said that my team and myself are working 24 x 7 for last 90 days to control the situation and we are successful to large extent. He further said that, first time in his 30 year long carrier he’s experiencing such a hectic work, we as a team are working continuously but it is possible only because of tremendous positive response from Nagpur public. Nagpurians cooperated very nicely and were very supportive towards the police officials as they supplied snacks, tea and meals on their duty points, this way Police Commissioner extends his gratitude and sincere thanks to Nagpur public.

Dr. Shyam Laddha said Hospitals, Nagpur Municipal Corporation and other agencies doing their work and getting good success rate without interferences or facing any hurdle is only because of law and order maintained by Nagpur Police under the leadership of Dr. Bhushankumar Upadhyay. Dr. Mangala Ghisad said we are safe because of the police working tirelessly since the day one of lock down.

Dr. Shrikant Andhare and Dr. Dhananjay Kane extends sincere thanks on the behalf of Jeevan Raksha Charitable Trust for the sincere hard work and devotion of Police to protect Nagpur public from Pandemic Corona.

Jeevan Raksha felicitates Nagpur Police Commissioner



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YLgJwO
via

टिक टॉक सहित 59 चायनीज ऐप मोदी सरकार ने बैन किए

Nagpur Today : Nagpur News

सरकार ने लोकप्रिय चीनी ऐप टिकटॉक समेत 59 चीनी ऐप पर प्रतिबंध लगा दिया है. इन चीनी ऐप से निजता की सुरक्षा का मामला माना जा रहा है. टिकटॉक के अलावा जिन अन्य लोकप्रिय ऐप को बैन का सामना करना पड़ा है उनमें शेयरइट, हैलो, यूसी ब्राउजर, लाइकी और वीचैट समेत कुल 59 ऐप भी शामिल हैं.

सरकार की ओर से जारी आदेश के अनुसार, सरकार उन 59 मोबाइल ऐप पर बैन लगा दिया जो भारत की संप्रभुता और अखंडता, भारत की रक्षा, राज्य की सुरक्षा और सार्वजनिक व्यवस्था के लिए पूर्वाग्रहपूर्ण थे.

सूचना प्रौद्योगिकी अधिनियम (IT Act) की धारा 69 ए के तहत सूचना प्रौद्योगिकी अधिनियम के प्रावधानों के तहत इसे लागू करते हुए सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय ने (प्रोसिजर एंड सेफगार्ड्स फॉर ब्लॉकिंग ऑफ एक्सेस ऑफ इंफॉरमेशन बाई पब्लिक) नियम 2009 और खतरों की आकस्मिक प्रकृति को देखते हुए 59 ऐप पर प्रतिबंध लगा दिया है.

टिक टॉक सहित 59 चायनीज ऐप मोदी सरकार ने बैन किए



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Zg1YB0
via

Govt bans 59 Chinese apps including TikTok, See list

Nagpur Today : Nagpur News

The Government of India has banned 59 Chinese mobile apps “which are prejudicial to sovereignty and integrity of India, defence of India, security of state and public order”.

Apps like Tik Tok, UC Browser and other Chinese apps are included in the list, news agency ANI reported.

The move came amid tension with China following the June 15 clashes at Ladakh in which 20 Indian soldiers died in action and more than 70 were injured.

Below is the full list of apps.

Govt bans 59 Chinese apps including TikTok, See list



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3icSwH8
via

गोंदियाः होटल मालिक से 5000 की रिश्‍वत लेते स्टेट एक्साइज विभाग का ASI गिरफ्तार

Nagpur Today : Nagpur News

अवैध शराब बिक्री को समर्थन और संरक्षण देने हेतु स्वीकारी घूस

गोंदिया। ढाबों और सावजी होटलों में बैठकर शराब पीने वाले पियक्कड़ों और शराब बेचने वाले होटल मालिकों के खिलाफ जिस राज्य उत्पादन शुल्क विभाग का काम उनकी धरपकड़ कर अवैध शराब के कारोबार को जड़ से खत्म करने का है, उसी विभाग का सहायक उपनिरीक्षक अगर होटल मालक के खिलाफ कार्रवाई के बजाए उसे धंधे में पूरा समर्थन, प्रोत्साहन और संरक्षण देने की बात कहे तो मामले की गंभीरता को समझा जा सकता है।

होटल संचालक से रिश्‍वत की मांग करते हुए स्टेट एक्साइज विभाग के सहायक उपनिरीक्षक के खिलाफ शिकायत मिलते ही एंटी करप्शन ब्यूरो न जाल बिछाया और 5000 की घूस स्वीकार करते हुए उसे सोमवार 29 जून को रंगेहाथों गिरफ्तार किया है।

मामला कुछ यूं है कि, शिकायतकर्ता यह होटल की आड़ में अवैध शराब की बिक्री करता है जिसपर उसके विरूद्ध गोंदिया शहर थाने में मुंबई दारूबंदी अधिनियम के तहत मामला दर्ज है। इसकी जानकारी राज्य उत्पादन शुल्क विभाग (स्टेट एक्साइज) के सहायक उपनिरीक्षक शैलेश तर्‍हाटे इन्हें लगने पर वह शिकायतकर्ता के पास गया और कहा- तुम्हारा अवैध शराब का कारोबार चल रहा है, तुम्हारे खिलाफ राज्य उत्पादन शुल्क विभाग की कार्रवाई हो सकती है? मैं फ्लाइंग स्कॉड में हूं, मैं किसी को भी तुम्हारे पास आने नहीं दूंगा, अगर कोई आता भी है तो तुम उस समय मुझे फोन कर देना, मैं तुम्हारे खिलाफ बिना किसी कार्रवाई के मदद करूंगा, इसके बदले में तुम मुझे 7-8 हजार का एक मोबाइल फोन लेकर दे दो जिसपर शिकायतकर्ता ने 7-8 हजार का मोबाइल फोन खरीदकर देने में असमर्थता दर्शायी तो सहायक उपनिरीक्षक ने 5 हजार रूपये रिश्‍वत की मांग कर दी।

शिकायतकर्ता यह रिश्‍वत की रकम देने का इच्छुक नहीं था लिहाजा उसने 24 जून को भ्र्रष्टाचार प्रतिबंधक विभाग के गोंदिया दफ्तर पहुंच शिकायत दर्ज करायी।

एसीबी टीम ने मामले की उचित जांच पड़ताल आज 29 जून को सिविल लाइन के कैफे हाऊस (बटर कॅन्टीन) यहां जाल बिछाकर सफल कार्रवाई को अंजाम दिया।

इस कार्रवाई के दौरान राज्य उत्पादन शुल्क विभाग (सीमा जांच नाका देवरी) के सहायक उपनिरीक्षक तथा भरारी पथक (भंडारा) के अतिरिक्त प्रभारी शैलेश तन्हाटे (50) इसे शिकायतकर्ता के खिलाफ शराब बिक्री हेतु राज्य उत्पादन शुल्क विभाग द्वारा कार्रवाई न होने देने के लिए 5 हजार रूपये की रिश्‍वत स्वीकारते पंच गवाहों के समक्ष रंगेहाथों गिरफ्तार कर लिया गया।

इस प्रकरण के संदर्भ में अब घूसखोर सहायक उपनिरीक्षक के खिलाफ गोंदिया शहर थाने में धारा 7, भ्रष्टाचार प्रतिबंधक कानून 1988 (सुधारित अधिनियम 2018) के तहत मामला दर्ज कर लिया गया है।
इस कार्रवाई को पुलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर तथा अप्पर पुलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार (एसीबी नागपुर) के मार्गदर्शन में पुलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक उपनिरीक्षक शिवशंकर तुमड़े, विजय खोब्रागड़े, पो.ह. प्रदीप तुलसकर, राजेश शेंद्रे, नापोसि रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, नितिन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, मनापोसि वंदना बिसेन, चालक नापोसि देवानंद मारबते आदि ने अंजाम दिया।

रवि आर्य

गोंदियाः होटल मालिक से 5000 की रिश्‍वत लेते स्टेट एक्साइज विभाग का ASI गिरफ्तार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2NH5Jdr
via

Siddhant wins online blitz chess crow

Siddhant Gawai remained  unbeaten and won online blitz chess tournament in his first attempt on Sunday.
On his way to the title, Siddhant surprised seeded players including Arena Grand Master (AGM) R Siva Subramanian, Prerak Darvekar, Sumedh Ramteke and Arush Chitare. He also defeated Sadanand Mahajan, Abhishek Ikhar, Aditya Bodkhe and Harsh Nachankar.
The tournament was organised by Nagpur District Chess Association (NDCA) on the server of lichess.org.
As per the final standings available on the server, Siddhant was followed on the podium by consistent performer Sumedh Ramteke at 7.5 points and Arush Chitare with 6.5 points. All players were given a time control of five minutes each to finish the game.
FINAL STANDINGS
1 Siddhant Gawai (8.5, 48), 2 Sumedh Ramteke (7.5, 35), 3 Arush Chitare (6.5, 34), 4 R Siva Subramanian (6, 31.5), 5 Prerak Darvekar (5.5, 25.5).


from Nagpur Sports – The Live Nagpur https://ift.tt/2VsagVg
via

Cong opposes fuel price hike, BJP inflated power bills

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Nagpur witnessed two sets of protests on Monday, with Congress workers joining their colleagues statewide to condemn the hike in fuel prices, and the BJP decrying what it claimed were inflated electricity bills.

The BJP protested in six places in the city with its local MLAs in attendance and shouted slogans against state Energy Minister Nitin Raut, who is an MLA from Nagpur North seat.

Nagpur BJP chief Pravin Datke said power bills would be burnt at substations if the state government does not intervene with rectification measures.

Congress workers led by city unit chief Vikas Thakre and Rajendra Mulak held demonstrations at several places against the fuel hike.

Diesel price scaled a new high on Monday after a hike for the 22nd time in just over three weeks, the cumulative increase being Rs 11.14 per litre.

Petrol price was increased by 5 paise per litre and diesel 13 paise a litre across the country, according to a price notification of state oil marketing companies.

While diesel rates have been hiked for the 22nd time since June 7, petrol prices have seen upward revisions on 21 occasions.

Cong opposes fuel price hike, BJP inflated power bills



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Zeb9Sw
via

चिंधी बाजार व्यावसायिकांचे उपमहापौरांना निवेदन

Nagpur Today : Nagpur News

नागपूर: लॉकडाउनमध्ये शहरातील बाजार बंद असल्याने जुने कपड्यांच्या बदल्यात भांडे विक्री करणा-या शेकडो चिंधी बाजार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विक्रेत्यांच्या सोयीकरीता शहरातील बाजार सुरू करण्यात यावेत अथवा त्यांच्या उपजीविकेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन सोमवारी (ता.२९) उपमहापौर मनीषा कोठे यांना आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे यांच्या नेतृत्वात चिंधी बाजार विक्रेत्यांमार्फत देण्यात आले.

याप्रसंगी मनपा उपायुक्त निर्भय जैन यांच्यासह शिष्टमंडळातील ज्ञानेश्वर तायवाडे, धृपती खरे, गीता सनेसर, आशा तायवाडे, वैशाली खंडारे, लता कावळे, रत्ना इंगळे आदी उपस्थित होते.

शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षापासून घरोघरी जावून किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन जवळ किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करीत आहेत. मात्र लॉकडाउनमुळे बाजारात व्यवसायासाठी परवानगी नसल्याने मागील तीन महिन्यांपासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत. लॉकडाउनच्या काळात सुरूवातीला स्थानिक आमदार, नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींमार्फत मदत करण्यात आली. मात्र आता पुढील काळ उपासमारीचा आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मातंग समाजबांधव असून यंदा बँडपार्टी आणि रिक्षाचाही व्यवसाय हिरावला गेला आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संदर्भात सकारात्मक निर्णय घेउन आठवडी बाजारात व्यवसायासाठी परवानगी देण्यात यावी किंवा उपजीविकेसाठी अन्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली.

यासंदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही निवेदन सादर करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. चिंधी बाजार विक्रेत्यांच्या मागण्यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून त्या संदर्भात लवकरात लवकर त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.

चिंधी बाजार व्यावसायिकांचे उपमहापौरांना निवेदन



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BQEuu4
via

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश

Nagpur Today : Nagpur News

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतली दखल

मुंबई: वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे.

महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, 2003 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्यातील वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांवर आकारावयाचे वीज दर नियम कांलातराने निश्चित करते. विजेच्या वाढलेल्या देयकाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून, 2020 महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा आढावा घेतला.

1 एप्रिल 2020 पासून सुधारित वीज दर कमी करण्यात आले आहेत. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत लाक्षणिकरित्या कमी आहेत. या सुधारणेनंतर महाराष्ट्रातील सर्व निवासी ग्राहकांसह सर्व वर्गवारींसाठीच्या वीज दरात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित वीज दर निर्गमित झाल्यानंतर, एप्रिल महिन्यानंतरच्या वीज वापरासाठी महिन्यामध्ये आकारण्यात आलेल्या देयकांसाठी इंधन समायोजन आकार (एफएसी) लावण्यात आलेले नाहीत. तसेच यापुढेही इंधन समायोजन आकार लागू नये याची उपाययोजना करण्यात आली आहे.

वीज दराचा आदेश कोविड 19 च्या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली. उदा. मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटीक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत.

लॉकडाउनच्या निर्बंधातील शिथिलतेनंतर, ज्या कालावधीसाठी निर्धारित तत्त्वावर देयक आकारले होते त्याचे समायोजन करुन, प्रत्यक्ष मीटरमधील नोंदीच्या आधारावर देयक देण्यास वीज कंपन्यानी सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराबरोबर सरासरी देयकाच्या समायोजनामुळे जून महिन्याचे वाढलेले देयक पाहून ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात आयोगाने दि. 27 जून, 2020 रोजी सर्व चार वितरण परवानाधारकांच्या प्रमुखांंची बैठक घेतली. त्यात स्पष्ट झाले की, लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान, देयके मार्च, 2020 च्या आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारावर आकारण्यात आली होती. त्यावेळी हिवाळा चालू असल्यामुळे वीज वापर नेहमीच कमी असतो आणि त्यामुळे सरासरी देयके कमी रकमेची होती. आताची देयके उन्हाळयातील असून यावेळी वीज वापर सामान्यतः जास्त असतो आणि देयके नेहमीच जास्त रकमेची असतात. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या प्रत्येक महिन्यासाठीच्या सरासरी देयक रकमेच्या समायोजनानंतर शिल्लक देय रकमेसह जास्त रकमेचे देयक आले, जे जून मध्ये देण्यात आले आहे.

विजेच्या देयक आकारणीत पारदर्शकता आणखी वाढवावी तसेच तक्रारींना त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा उभारावी असे निर्देश आयोगाने दिले. गा-हाणी प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद द्यावा; मीटरमधील नोंदी, लागू असलेला वीज दर, वीज दराच्या टप्प्यातील लाभ आणि मागील वर्षीच्या संबंधित महिन्याशी तुलना यानुसार ग्राहकांना त्यांच्या देयकातील वापरलेल्या युनिट्सच्या अचूकतेची स्वयं-तपासणी करण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर देण्यात यावे; जेथे वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या दुप्पट आहे, अशा ग्राहकांना 3 हप्त्यात देयकाचा भरणा करण्याचा पर्याय देण्यात यावा; देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये करण्याचा पर्याय देण्यासह, देयकासंबंधातील ग्राहकाच्या गा-हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असे आयोगाने निर्देश दिले. जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गा-हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

आयोग वीज देयकांच्या प्रश्नाबाबत लक्ष ठेवत असून कोणत्याही ग्राहकाची वितरण कंपनीकडून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे आश्वस्त केले आहे.

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Bkq59K
via

जनता को मतदान से वंचित ना करें – युवक कांग्रेस

Nagpur Today : Nagpur News

आज दिनांक 29 जून 2020 को युवक कांग्रेस ने राष्ट्रीय सचिव बंटी बाबा शेळके के नेतृत्व में जिलाधिकारी श्री रविंद्र ठाकरे व प्रभारी जिला उप निर्वाचन अधिकारी श्री राहुल सारंग से मिल कर पुराने व नज़दीकी मतदान केंद्रों को पुनः बहाल करने का निवेदन सौंप। बंटी शेळके ने जिल्हाधिकारी से बात करते हुए शंका जाहिर की है कि किसी राजनीतिक दबाव के कारण कुछ नज़दीकी मतदान केंद्रों को बंद कर के वहां के रहवासियों के नाम काफी दूर के मतदान केंद्रों पर डाल दिये गए हैं।

मध्य नागपुर के प्रभाग 19 के सामाजिक कार्यकर्ता इरफान काज़ी ने जिल्हाधिकारी को बताया कि मेरे प्रभाग में नागपुर महानगर पालिका के “शब्बानी क्लब वाचनालय” व “सर सैयद अहमद वाचनालय” जहां 84% तक मतदान उसे 2012 से बिना किसी कारण बंद कर के मोहम्मद अली चौक, शौकत अली चौक, बेअरिंग लाइन, भलदारपुरा के नागरिकों को गाँधीबाग स्थित पन्नालाल देवड़िया स्कूल जाने पर विवश किया गया। जिसके के कारण यहां का मतदान में भारी गिरावट आकर 48% रह गया है।

क्षेत्र के बुज़ुर्ग, महिलाओं विशेषकर दिव्यांग मतदाताओं को एक साजिश के तहत वंचित करने का आरोप बंटी शेळके ने लगाया है। बिना किसी कारण व शासकीय इमारतों की उपलब्ध्ता होने के बावजूद मतदाताओं को दूर के मतदान केंद्रों पर भेजने से चुनाव आयोग के दिशा निर्देशों एवं शत प्रतिशत मतदान के उद्देश्यों के विपरीत है।

शिष्टमंडल में युवक कांग्रेस शहर अध्यक्ष तौसीफ खान, इरफान काज़ी, हसमुख सागलानी, वसीम शेख, ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष गोपाल पट्टम, अशरफ अली, इमरान खान और तनवीर अल्तमश उपस्थित थे।

जनता को मतदान से वंचित ना करें – युवक कांग्रेस



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2ZnPKXf
via

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Nagpur Today : Nagpur News

प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवून बरे झालेल्यां रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजोक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि ईर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवल आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठीप्रयत्न झाले पाहिजे. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावार विचार व्हावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय पथक येऊन गेले तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच हे पथक परत येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे. महाराष्ट्र प्रयत्न आणि प्रयोग करणारे, धाडसी राज्य आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकूच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे- महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
यावेळी महसुलमंत्री थोरात म्हणाले की, प्लाझ्मा थेरपीचा अभिनव प्रयोग आपल्या राज्यात होतोय ही अभिनंदनीय बाब आहे. गेले साडे तीन महिने सर्वच जण अहोरात्र मेहनत करून काम करतोय. मात्र अजुनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. कोरोनाच्या रुग्णांना उपचारात मदत ठरणाऱ्या प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी यंत्र पुरविणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा होणार आहे. जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार केली जाते. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जात आहेत.

ज्या १० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तेथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्विता दर हा ९० टक्के आहे. त्यामुळे आता जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांनी अन्य रुग्णांसाठी प्लाझ्मा देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्लाझ्मा डोनेशनबाबत प्रयत्न करावेत असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

जगातले सर्वांत मोठे ट्रायल थेरपी केंद्र राज्याच्या उपराजधानीत- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख म्हणाले की, कोरोनामुक्त झालेले रुग्ण आता संकटमोचक म्हणून प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पुढे येत आहेत. जगातली सर्वांत मोठी ट्रायल थेरपी केंद्र राज्याच्या उपराजधानीत सुरू केले आहे. प्लाझ्मा थेरपी यशस्वी करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करावी. कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. जगातील सर्वात विक्रमी प्रणाली महाराष्ट्रात सुरू करून राज्याने जगासमोर आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे प्लाझ्मा थेरपी यशस्वी- राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर
राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावत असून कोल्हापूर येथे रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे त्यांनी संगितले.

यावेळी कोरोनामुक्त झालेल्या आणि प्लाझ्मा दान केलेल्या डॉ. विकास मैंदाळ यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सुत्रसंचालन केले.

प्लाझ्मा थेरपीविषयी
महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे.

महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था.
सीसीसीमधील रुग्ण जे बरे होऊन चालले आहेत तिथे १० दिवसानंतर २८ दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे
डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.

कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर्सनी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करून रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.

जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.

एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BnoX57
via

पेट्रोल डीजल में लगातार मूल्य वृद्धि के खिलाफ युवक कांग्रेस का विरोध प्रदर्शन

Nagpur Today : Nagpur News

नागपुर– युवक कांग्रेस: बेहतर होगा सरकार पेट्रोल/डीजल के बढे दाम वापिस ले नही तो यह लड़ाई सड़क से लेकर संसद तक लड़ी जाएगी .पेट्रोल डीजल के दामों में हो रही लगातार वृद्धि को लेकर युवक कांग्रेस ने केंद्र सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया. पेट्रोल डीजल की कीमत में वृद्धि का असर सीधा आम जनता पर पड़ रहा हैं, वो आम जनता जो पहले ही कोरोना की वजह से अपना सब कुछ गंवा चुका है.

अपने भाषण में प्रधानमंत्री हमेशा पेट्रोल डीजल के भाव आधे से भी कम करने की बात कहा करते थे. आज भारत में पेट्रोल डीजल के भाव अंतरराष्ट्रीय बाजार में कच्चे तेल की कीमत कम होने के बाद भी लगातार बढ़ रहे हैं और हर दिन नया इतिहास रच रहे हैं. यह तो देश में पहली बार हुआ जब डीजल पेट्रोल से भी महंगा बिक रहा है.

कामठी रोड, इंदोरा चौक पर युवक कांग्रेस ने केंद्र सरकार के खिलाफ जीप को रस्सी से बांधकर खींचकर और पेट्रोल पंप तक ले जाकर विरोध प्रदर्शन किया और पेट्रोल डीजल के दाम कम करने का मांग किया.

विरोध प्रदर्शन में मुख्य रूप से युवक कांग्रेस के कार्यकर्ता आदि उपस्थित थे.

पेट्रोल डीजल में लगातार मूल्य वृद्धि के खिलाफ युवक कांग्रेस का विरोध प्रदर्शन



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3gd27fd
via

नाकाबंदीतुन टाटा इंडिका कारमधून 11 पेट्या हस्तगत

Nagpur Today : Nagpur News

– गाडीसह १,३१.६८०/- माल जप्त

– काटोल पोलिसांची कार्यवाही

काटोल : काटोल पोलीसानी स्टेशन हद्दीत चौरेपठार-भोरगड रोडवर नाकाबंदी करून टाटा इंडिका कार मधून 11 देशी दारूच्या पेट्या पकडल्या असल्याची घटना दि. 28 ला सायंकाळी 6.45 सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार –
चौरेपठार-भोरगड रोडने अवैधरित्या दारूच्या पेटया पांढऱ्या कारमध्ये वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती काटोल पोलिसांना मिळाली. त्यावरून काटोल पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर व पोलीस स्टॉफ पोना /२०३३ ठोंबरे. पोशि/४५६ शेख, पोशि/२१२२ वाघमारे, वाहन चालक पोशी/२१९३ लेन्डे व असे सरकारी वाहनाने चौरेपठार शिवारात पोहचुन चौरेपठार-भोरगड रोडवर सायंकाळी १८.४५ वा सुमारास नाकाबंदी केली असता एक पांढऱ्या रंगाची कार कं. एम.एच.26/ एल-1720 टाटा इंडिका चा वाहनचालक ओकारसिंग टेलसिंग भोंड, (वय ४१), रा.कारंजा, ता. कारंजा, जि. वर्धा व त्याचा सहकारी सतनामसिंग टेलसिंग भोंड (वय ३६) रा.कारंजा, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे ताब्यातील कारमध्ये ११ देशी दारूच्या पेट्या त्यावर देशी दारू संत्री १८०मि.ली, असे लेबल लागलेल्या प्रत्येक पेटीमध्ये ४८ निपा,

अशा एकूण 560 नीपा, प्रत्येकी निप कि ६०/-रू प्रमाणे एकुण कि ३१,६८०/-रू व एक पांढऱ्या रंगाची कार कं. एम.एच.26/ एल-1720 टाटा इंडिका किमत

१,००,०००/-रू असा १,३१.६८०/-रु चा माल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही इसमाविरूध्द पोलीस स्टेशन काटोल येथे कलम ६५ (अ)(ई),८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना/२०३३ ठोंबरे हे करीत आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली

सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोना. सुनिल ठोंबरे. पोशि/फिरोज शेख, पोशि/मोहन वाघमारे, पोशि/अविनाश बाहेकर, पोशि/गणेश पालवे, पोशि/दिगांबर लेंन्डे यांनी केली.

नाकाबंदीतुन टाटा इंडिका कारमधून 11 पेट्या हस्तगत



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38coLlk
via

बुधवारी सादिकाबाद, नंदनवन, अयोध्या नगरातील वीज पुरवठा बंद राहणार

Nagpur Today : Nagpur News

Mahavitaran Logo Marathi

नागपूर:- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणा नंतर मधोमध येणारे वीज खांब आणि वीज वहिन्या भूमिगत करण्यासाठी करण्यासाठी बुधवार दिनांक १ जुलै २०२० रोजी पश्चिम नागपुरातील अनंत नगर,सुरज नगर,भूपेश नगर, पेन्शन नगर,चौधरी ले आऊट, सादिकाबाद ,अवस्थी नगर,जाफर नगर येथील वीज पुरवठा सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत बंद राहील.

सकाळी ८ ते १० या वेळेत उदय नगर, सुभेदार ले आऊट, अयोध्या नगर, जवाहरनगर, ,महाकाली नगर, चक्रपाणी नगर, सकाळी ७ ते ११ या वेळेत जुनी मंगळवारी, गरोबा मैदान, सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत दर्शन कॉलनी, सदभावना नगर,हसनबाग, नंदनवन, सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मारवाडी चाळ, संत्रा मार्केट, दोसार भवन, बाजेरिया गंजीपेठ,लोधीपुरा, भालदारपुरा येथील वीज पुरवठा बंद राहील .

बुधवारी सादिकाबाद, नंदनवन, अयोध्या नगरातील वीज पुरवठा बंद राहणार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3geKlsl
via

Maharashtra extends lockdown till July 31: Here’s a complete list of what’s allowed and not allowed

Nagpur Today : Nagpur News

The Uddhav Thackeray-led Maharashtra government on Monday has extended the coronavirus lockdown till July 31 amid a spike in the COVID-19 numbers and deaths in the state. The government has issued fresh guidelines under “Mission Begin Again”.

In an official statement, Maharashtra government said that concerned District Collectors and Commissioners of the Municipal Corporations in the state may enforce certain measures and necessary restrictions in specified local areas on the permitted non-essential activities and movement of persons to control the pandemic.

The government said that movement for non-essential activities like shopping and the outdoor exercises must be restricted within the neighbourhood area limits with all necessary precautions.

Unrestricted movement will be permitted only for attending places of work which are open and for bonafide humanitarian requirement including medical reasons. Any person violating these measures could be booked.

Here’s a region-wise complete list of what’s allowed and not allowed In Municipal Corporations of MMR Region including MCGM, Municipal Corporations of Pune, Solapur, Aurangabad, Malegaon, Nashik, Dhule, Jalgaon, Akola, Amravati and Nagpur All essential shops which are allowed to remain open before this order, shall continue to do so.

All non-essential shops will be allowed to continue as per relaxations and guidelines issued vide Order May 31, 2020 and June 4, 2020.

All markets, market areas, and shops, except malls, will be allowed to function from 9 am to 5 pm.

Liquor shops will continue to operate if permitted, home delivery or otherwise.

E-commerce activity for essential as well as non-essential items and material.

All the industrial units which are presently open will continue to operate

All construction sites which are allowed to remain open and operational.

Home delivery restaurants/ kitchen

Online/distance learning and related activities

All Government offices (excluding Emergency, health and Medical, treasuries, disaster management, police, NIC, food and civil supply, FCI, N.Y.K, municipal services to function with 15 per cent strength or 15 persons whichever is higher

All private offices can operate up to 10 per cent strength or 10 people, whichever is more

Movement of people is allowed via taxi, cab, rickshaw, four-wheelers, (only for essentials + 2, and two-wheelers (only essential one rider).

Activities related to self-employed people like plumbers, electricians, pest-control and technicians.

Garages to mend vehicles and workshops with prior appointments.

Long distance travel for non-essential items will not be permitted.

Marriage related gatherings on open spaces, lawns, non air conditioned halls as mentioned in June 23, 2020 order

Outdoor physical activities with restrictions

The offices/staff of Educational institutions for the purpose of non-teaching purposes including development of e-content, evaluation of answer sheets and declaration of results

Barber shops, spas, salons with conditions as permitted by state government

Not allowed: Air, train, metro travel; inter-state road movement, inter-district movement.

Maharashtra extends lockdown till July 31: Here’s a complete list of what’s allowed and not allowed



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YIQ97k
via

Maharashtra opens plasma therapy trial centre in Nagpur

Nagpur Today : Nagpur News

 

Nagpur/Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Monday inaugurated the world’s largest plasma therapy trial centre, in Nagpur. Maharashtra is the first State in the country to experiment extensively with plasma therapy for Covid-19, said a press statement issued by the Chief Minister’s Office.

Plasma therapy facilities have been provided in 23 medical colleges in the State, out of which four are in Mumbai. The Nagpur facility will be a centralised hub. In this therapy, plasma drawn from persons cured of the infection is injected into the suffering patients. The plasma has antibodies, which are used for fighting infections.

Thackeray said in the press statement that the doctors in the State were also using plasma therapy for the first time on critically ill patients. In April, the first experimental plasma therapy was conducted in the State on a Covid patient. Given the positive results, permission from the Centre was sought for more tests.

The therapy had cured nine out of 10 patients because it was given on time. Therefore, the patients who have recovered from the infection should try to donate plasma for the treatment of other patients, he said.

Maharashtra opens plasma therapy trial centre in Nagpur



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3dKSlzv
via

अवाजवी वीज बिलाविरुद्ध भाजपचे जनआंदोलन

Nagpur Today : Nagpur News

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन : जनतेला दिलासा देण्याची मागणी

नागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने वीज बिल भरण्यास सवलत दिली खरी मात्र आता पाठविलेले वीज बिल हे अवाजवी असून मध्यमवर्गीयांसोबतच सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारे आहे. ही बिले तात्काळ परत घेण्यात यावी आणि योग्य बिले पाठवून जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण-पश्चिम मंडळातर्फे वीज वितरण कंपनीच्या काँग्रेस नगर कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात आले.

महापौर संदीप जोशी आणि आमदार रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात हे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी मुन्ना यादव, भाजप दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष किशोर वानखेडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, मनपाचे लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, सध्या ग्राहकांना येणारे वीज बिल हा नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. बॉलिवुड स्टार्सनीसुद्धा यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. वीज बिलाचा आकडा हा सामान्य माणसांचे कंबरडे मोडणाराच आहे. जरी तीन महिन्याचे बिल एकत्र असले तर नियमानुसार युनीटचा दर लावण्यात आला नसल्याचे त्यात दिसून येते. हा वीज ग्राहकांवर अन्याय आहे. एकीकडे कोरोनाविरुद्ध युद्ध सुरू असता लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशात वीज कंपनीने पाठविलेले बिल म्हणजे सुल्तानी अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार रामदास आंबटकर यांनीही यावेळी वीज वितरण कंपनीचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. वीज ही आता प्रत्येक व्यक्तीची निकड आहे. प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकपणे बिल भरतो याचा अर्थ कंपनीने कसेही बिल द्यावे, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. सामान्य व्यक्तींच्या असहायतेचा गैरफायदा कंपनीने घेतला असल्याचा आरोप आमदार आंबटकर यांनी लावला. भारतीय जनता पार्टी नागरिकांच्या सोबत असून ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी नागरिकांना दिला.

भाजप दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांनी यावेळी वीज कंपनीविरोधात भाजपने पुकारलेल्या जनआंदोलनाची भूमिका विषद केली. यानंतर महापौर संदीप जोशी आणि आमदार रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. भिसे यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीचा उद्रेक लक्षात घेता संपूर्ण दिशानिर्देश पाळतच हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची आणि मागणीची तात्काळ दखल घेऊन सुधारीत वीज बिल पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अवाजवी वीज बिलाविरुद्ध भाजपचे जनआंदोलन



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BSSDH6
via