Thursday, 30 April 2020

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन: राज्यपालांनी केले राजभवन येथे ध्वजारोहण

Nagpur Today : Nagpur News

महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झाले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

ध्वजारोहण कार्यक्रमाला राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश या सोबत देत आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचा संदेश, शुक्रवार, दिनांक १ मे २०२०

बंधू आणि भगिनींनो,

१. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनेतला माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

२. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये आपले योगदान देणाऱ्या त्याचबरोबर कोविड-१९ विरुद्धच्या युद्धात विविध पातळीवर लढणाऱ्या माझ्या तमाम कामगार बंधू-भगिनींना मी कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो.

बंधुंनो आणि भगिनींनो,

३. एका वेगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोविड-१९ विरुद्धचा लढा महाराष्ट्र कणखरपणे लढत आहे. परिस्थितीशी लढून विजय प्राप्त करण्याची महाराष्ट्राला परंपरा आहे. महाराष्ट्राची ही मनोभूमिका घडली त्याचे कारण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर आणि समाजसुधारक नेत्यांचा वारसा, त्यांचे यावेळी स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल.

४. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण होत असताना आजचा हा दिवस खरतर राज्यभरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यासारखा होता. यासाठी शासनाने विविध उपक्रम राबविण्याचे देखील निश्चित केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जगभरातल्या विविध देशांबरोबरच भारतात आणि महाराष्ट्रातदेखील करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वकार्यक्रम बाजूला ठेवून कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी शासन आपणा सर्वांच्या सहकार्याने अहोरात्र झटत आहे.

५. आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणा यांसह विविध शासकीय, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी – कर्मचारी कोविड-१९ चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मानवसेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता दूत आणि पोलीस दल यांच्यासह सर्व यंत्रणाना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करतो.

६. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्यविषयक सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ शासनाने उपलब्ध करून दिले आहे. याकरिता जे जे म्हणून आवश्यक आहे, ते करण्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

७. अशा प्रकारच्या महामारीत हातावर पोट असलेल्या मजुरांना सर्वात जास्त त्रास होतो. लॉकडाऊन काळात ज्यांना मजुरी मिळणे शक्य नाही असे मजुर तसेच रोजचे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकत नाही अशा गरजूंसाठी आपण ‘शिवभोजन’ थाळीची किंमत दहा रुपयांवरुन पाच रुपये केली आहे. शिवाय या थाळींची संख्या दररोज पन्नास हजारांपर्यंत मर्यादित होती, ती वाढवून एक लाखापर्यंत करण्यात आली आहे.

सर्वात महत्वाचे आपल्याला सांगितले पाहिजे की, राज्यात अन्नध्यान्याचा अजिबात तुटवडा नाही. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोणाचीही आणि कोणत्याही कारणामुळे आबाळ होऊ नये, याची काळजी शासन घेत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळू न शकणाऱ्या सुमारे तीन कोटी केशरी शिधापत्रिका धारकांना मे आणि जून या २ महिन्यांकरिता आपण गहू ८ रुपये किलो तर तांदूळ १२ रुपये किलो या दराने देत आहोत.

८. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर राज्यातून आलेल्या व राज्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांना महाराष्ट्रात थांबणे भाग होते. अशा सुमारे ६ लाख मजूर आणि अन्य गरजू नागरिक यांच्या निवासाची आणि जेवणाची सोय विविध ठिकाणी निवास-शिबिरे तयार करून शासनाने केली आहे. या शिवाय राज्यातील दानशूर सेवाभावी संस्था आणि नागरिक हे सुमारे ७ लाख नागरिकांना २ वेळचे भोजन देत आहेत. विविध ठिकाणी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वंयसेवी संस्था यांनी याकामी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. लॉकडाऊनमुळे बांधकामे थांबली आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासन देत आहे. याचा फायदा शहरातील १२ लाखांहून अधिक बांधकाम कामगारांना होणार आहे.

९. कोविड-१९ विरुद्धची ही लढाई शासन एकट्याने लढत नसून स्वंयसेवी संस्था, संघटना तसेच नागरिक यांच्या मदतीचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ज्या स्वंयस्फूर्तीने या संस्था, संघटना आणि नागरिक शासनाला हातभार लावत आहेत, ते वाखणण्याजोगे आहे.

१०. अन्नधान्याबरोबरच निधीच्या रुपानेही अनेकांचा हातभार मिळत आहे. वैयक्तिक संस्थाना देणगी देण्यासाठी कोविड-१९ संदर्भात मुख्यमंत्री निधीचे वेगळे बँक खाते तयार करण्यात आले आहे. या खात्यात देणगीदार रक्कम भरु शकतात. त्याशिवाय, कंपनी कायद्यानुसार सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध कंपन्या या कामांसाठी मदत करु शकतात. त्यांच्याकरिता आपल्याकडे आपत्ती निवारण निधी आहे. त्यात या कंपन्याना निधी देता येऊ शकतो.

मदतीला धावून जाण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे, आणि ती परंपरा आपण नेहमीच जोपासली आहे. यावेळीही महाराष्ट्र आपल्या दातृत्वाचे गुण दाखवील अशी मला खात्री आहे.

११. राज्याचे अर्थचक्र सुरु करण्यासाठी २० एप्रिल २०२० पासून कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रात काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. शेतीविषयक कामे, शेत मालाची वाहतूक, जीवनाश्यक वस्तूची वाहतूक सुरू आहे. याबरोबरच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच माझ्या शासनाने काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

१२. देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षक ठिकाण म्हणून असलेले आपले अग्रस्थान महाराष्ट्राने कायम राखले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून उद्भवलेल्या कोरोनाच्या समस्येमुळे महाराष्ट्रासमोर सध्या दोन मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, या परिस्थितीतून बाहेर पडणे आणि दुसरे आव्हान म्हणजे राज्याचा विकास दर वाढविणे. या दृष्टीने माझे शासन प्रयत्न करीत आहे. आताच्या या कठीण प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मी या निमित्ताने आपल्याला करतो.

मा.पंतप्रधान तसेच मा. मुख्यमंत्री यांनी वारंवार केलेल्या सुचनेनुसार करोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणे,वारंवार हात धुणे, बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे तसेच लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे मी आवाहन करतो.

१३. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही आपल्या राज्याची मोठी शक्ती आहे. आव्हानाच्या काळात महाराष्ट्र हा शांतता, प्रगती आणि सर्वसमावेशक विकास या दिशेने सतत वाटचाल करीत राहील, याचा मला विश्वास आहे.

१४. एक नवीन, समर्थ व बलशाली असा महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहेच, मात्र सध्या आपल्यापुढे असलेले कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी सर्वजण सामूहिकपणे प्रयत्न करूया आणि महाराष्ट्राला कोविड-१९ पासून मुक्त करूया.

आज महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला पुन:श्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो.

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन: राज्यपालांनी केले राजभवन येथे ध्वजारोहण



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2KSLmIA
via

Governor hoists National Flag on 60th Anniversary of Maharashtra

Nagpur Today : Nagpur News

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari hoisted the National Flag on the occasion of the 60th anniversary of the formation of the State of Maharashtra at Raj Bhavan, Mumbai on Friday (1st May).

The Governor saluted the National Flag even as the National Anthem was sung.

Officers and staff of Raj Bhavan, Mumbai Police and State Reserve Police Force were present.

Copy of the Governor’s Maharashtra Day Message to the citizens (in Marathi) is given herewith.

Governor hoists National Flag on 60th Anniversary of Maharashtra



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3dglFOH
via

Maharashtra Day today, know its significance and how it gained statehood

Nagpur Today : Nagpur News

Maharashtra celebrates its statehood today on May 1, as on this day in 1960 the state had become independent after the division from the Bombay State.

Why was Maharashtra as an independent state needed
The Bombay State was formed as a result of the States Reorganisation Act, 1956 which defined boundaries for the states within India on the basis of languages. But the Bombay State was composed of different areas where different languages were spoken; Marathi, Gujarati, Kutchi and Konkani. Maharashtra became predominantly a Marathi speaking state.

How Maharashtra state was formed
A movement was started by an organisation called the Sanyukta Maharashtra Samiti for the division of the Bombay State into two further states. In one, people who primarily spoke Gujarati and Kutchhi would be put together and the other area where people who primarily spoke Marathi and Konkani. As a result of the Bombay Reorganisation Act, 1960 was enacted in the Parliament on April 25, 1960 and two states Mahrashtra and Gujarat were created.

How is Maharashtra Day celebrated
Annually, the Maharashtra government issues a notification declaring May 1 a public holiday to be celebrated as Maharashtra Day. All the schools, offices and companies celebrate this day by organising various programmes, a parade is held at Shivaji Park where the state governor gives a speech. This day is commonly associated with parades and political speeches and ceremonies, in addition to various other public and private events celebrating the history and traditions of Maharashtra.

However, due to the coronavirus COVID-19 pandemic the celebrations this year is likely to be cancelled. Maharashtra is the worst-hit state with 10,498 active cases, 1,773 cured cases and 459 fatalities.

Maharashtra Day today, know its significance and how it gained statehood



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2VVtaER
via

पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Nagpur Today : Nagpur News

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला मराठीत ट्विट करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. आगामी काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करत असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. याला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र,यंदा कोरोनाच्या सावटामुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यावेळी लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आला आहे.

त्याऐवजी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण होईल. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालाचा जनतेला उद्देशून संदेश देतील. तर मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री हुतात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करतील.

यापूर्वी कोरोनामुळे राज्यातील अनेक उत्सव रद्द करण्यात आले होते. देशभरात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे ५८३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०, ४९८ इतका झाला आहे. यामध्ये मुंबईतील ७०६१ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत शहरातील २९० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी येथील मृत्यूदर हा चिंतेचा विषय आहे.

पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2KOQAVZ
via

Uddhav meets guv on Maharashtra Day

Nagpur Today : Nagpur News

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray paid a courtesy visit to Raj Bhavan on the occasion of ‘Maharashtra Day’ today and met Governor Bhagat Singh Koshyari for around 20 minutes.

On Wednesday, Thackeray spoke to Prime Minister Narendra Modi on attempts to create political instability in the state.

Following the call, Governor Bhagat Singh Koshyari on Thursday requested the Election Commission to declare elections to the nine vacant seats of the state’s Legislative Council.

Uddhav meets guv on Maharashtra Day



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2VT6ZyR
via

“Aanewala pal Janewala hai “ A Online musical concert on fb by Sejal Entertainment.

Nagpur Today : Nagpur News

Dr. Sanjay Uttarwar , Sanjay Borkar, Sejal Borkar and others were on line.

Sejal Entertainment Nagpur has organized “Aanewala pal Janewala hai “ A Online musical concert on Face Book.
Dr. Sanjay Uttarwar and other renowned people of nagpurs musical world witness the program on line and extend their best wishes to Sejal Entertainment gp.

Program starts with ” Tune muze bulaya shera waliye. …… sung by Dr. Sanjay Borkar ., Other singers Shejal Borkar, and Master Kshitij .

Soulful songs likeChandan sa badan, Aate jate khub surat… Jab dip jale aana…Lag ja gale… Tere mere beech me…, Aane wala pal…., rimzim gire sawan…, Yad kiya dil ne…., Laut kea a…., Chahunga mai tuze sanz savere…., Tuz se naraj nahi jindgi…., Dil ke tukde tukade…. , Aapki aankho me…., Aji aisa mauka …., Dil to hai dil….., Dilbar mere….., Chahiye thoda pyar…., Jane ja ja dhubdhta hi raha…, were presented by singers.

Duet songs Tere mere bich me …. And other duets were presented by Sanjay and Shejal Borkar . Chahunga mai tuze sanz savere… received loud applaud from audience. Song Presented by Ksitij Borkar enthrelles audience with bubbling energy.

In the lock down period , Sejal entertainment has given a musical feast to all viewers. Viewers shower their comments on the Singers and organizers.

Dr. Sanjay Uttarwar , Prashant Sahare, Sanjivani booty , Rupali Roy and many more music lovers has joined program. Anchor Sanjay Borkar done his job nicely.

Dr. sanjay Uttarwar encourages the singers for live program in this crucial days of kovid 19. He is having immense interest and contribution to the field of music. He is a renowned singer of our city too. At the beginning of program , Organisers welcome all on line viewers for their support and encouragement. .

In his reply to welcome , Dr. Uttarwar gave thanks to Sanjay Borkar , Sejal Borkar for lovely organization and extend his good wishes for future of the Sejal Entertainment gp. He always encourage young talents for presenting their talents on various fronts. Many more groups are coming ahead to present on line programs of face book.
Program comes to end at 9 pm and music lovers moves with euphoria of sweet songs.

“Aanewala pal Janewala hai “ A Online musical concert on fb by Sejal Entertainment.



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Wj9IAV
via

कलाकार, लोककलावंत, कारागीर तत्सम गरजुना आर्थिक मदत द्यावी.

Nagpur Today : Nagpur News

मुख्यमंत्री ना ईमेल व्दारे विजय हटवार यांची मागणी.

कन्हान : – कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्याकरिता संपुर्ण महाराष्ट्रात टाळेबं दी, संचारबंदीमुळे कार्यक्रम, समारंभ बंद केल्याने कलाकार, लोककलावंत, कारा गीर तत्सम गरजु वर्गावर बिकट आर्थिक संकट ओढावल्याने शासना व्दारे हयांना उदनिर्वाहाकरिता सरकारी धान्य व प्रति माह ५ हजार रूपये आर्थिक मदत त्वरि त द्यावी. ही मागणी मुख्यमंत्री मा उध्दव ठाकरे साहेबाना ईमेल व्दारे विजय हटवार यानी केली आहे.

संपुर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणु (कोविड-१९) च्या महामारीचा प्रादुभाव रोखण्याकरिता २४ मार्च पासुन २१ दिवस व वाढवुन १९ दिवसाची टाळे बंदी व संचारबंदीने सर्व कार्यक्रम व समा रंभ बंद असल्याने रोजगार हिराऊन आ पल्या कला कौशलेच्या माध्यमाने उदर्नि वाह करणा-यांचे एका महिन्यात अंत्यत दयनिय परिस्थीती होऊन आर्थिक संकट बळावुन उपासमारीची पाळी येऊ पाहत असल्याने राज्य व विदर्भातील सर्व ऑर केस्ट्रा, सुगम संगीत, कलाकार, नाटयक ला, लोककलावंत तसेच सांऊड, लाईट, इलेक्ट्रीशन, प्लबंर, नाभिक कारागीर इत र तत्सम वर्ग मोठया प्रमाणात गणपती, दुर्गा, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दिवा ळी, मंडई सणउत्सव, जिजाऊ, सावित्री, शिवाजी, आंबेडकर, बुध्द जयंती तसेच लग्न समारंभ, कार्यक्रमात आपल्या क ला कौशल्याच्या माध्यमातुन उपजिविके ची सोय करित असतात. कोरोनाच्या संकटाने आदीची अत्यंत नाजुक अवस्थे त जगत असुन त्यांचेवर बिकट आर्थिक संकटाचे सावट ओढावल्याने परिवारावर उपासमारीची पाळी उदभवणार आहे. कारण बहुतेका कडे राहायला घर नाही, शिधापत्रिका नसुन खायला अन्न धान्य नाही. हा एक महिना काटकसरीत उधार वाडीने निघाला परंतु दिवसेदिवस यांची परिस्थीती ढासळत आहे. हे असंघटीत क्षेत्रात येत असल्याने कोणती ही योजना लागु नाही.

सामोर यांचेवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणुन आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे साहेब या कलाकार व कलावंताच्या जिवन जग ण्यांचे गांर्भीय लक्षात घेऊन सर्व लोकक लावंत, कलाकार, कारागीर तत्सम गरवं त वर्गाचे आर्थिक संकट दुर करण्यास शासना व्दारे मासिक मानधन, हक्काचे घर, पेशन व विमा लाभ योजनेत समावि ष्ट करण्यात यावे. सध्या यांना उदनिर्वाह करण्याकरिता सरकारी धान्य व प्रतिमाह पाच हजार रूपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मा विजय हटवार उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तथा माजी सदस्य भारतीय खादय निगम भारत सरकार हयानी ईमेल करून केली आहे.

कलाकार, लोककलावंत, कारागीर तत्सम गरजुना आर्थिक मदत द्यावी.



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YhTevo
via

Maha’s 1st COVID patient on plasma therapy dies

Nagpur Today : Nagpur News

A 53-year-old male patient, the first to undergo plasma therapy in Maharashtra passed away on 29th April, Dr Ravishankar, CEO Lilavati Hospital, Mumbai says.

The Union health ministry has maintained that plasma therapy for treatment of coronavirus patients is at an experimental stage and it has the potential to cause life-threatening complications.

The comments by the ministry came in the midst of hope that plasma therapy could provide a possible cure from the coronavirus infection.

The ministry said the therapy is at an experimental stage and that there is no evidence yet to support that it can be used as treatment for COVID-19.

It is not immediately clear what prompted the government to strongly recommend against plasma therapy for the COVID-19 patients.

On Sunday, Delhi Chief Minister Arvind Kejriwal spoke about the success of Delhi’s first case of plasma therapy and appealed to all people who have recovered from COVID-19 to come forward and donate plasma for the virus-infected patients.

Following the appeal, a number of people who contracted the virus during the Tablighi Jamaat congregation in the capital and recovered from it pledged to donate plasma for the treatment of other patients.

Till the effectiveness of this mode of treatment is scientifically proven, its application except for research and clinical trial is illegal, Joint Secretary in the Ministry of Health Lav Agarwal said at a media briefing.

Maha’s 1st COVID patient on plasma therapy dies



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YniJeT
via

India records 35,043 Covid cases, 1147 deaths

Nagpur Today : Nagpur News

And India’s numbers show no sign of decline. The total number of COVID19 cases in India rise to 35,043 (including 25,007 active cases, 1147 deaths, 8889 cured/discharged/migrated): Union Ministry of Health and Family Welfare, said. 73 deaths and 1993 new cases have been reported in the last 24 hours in the country.

The United States on Thursday recorded 29,625 new coronavirus cases, and 2,035 deaths in the last 24 hours, according to the Johns Hopkins University.

The total number of coronavirus cases has reached 10,69,534 and the death toll stands at 63,001, CNN reported. The novel coronavirus has infected more than 3.2 million people and killed at least 2,33,000 globally, according to Johns Hopkins University.

India records 35,043 Covid cases, 1147 deaths



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2xlc0H0
via

गोंदिया:लॉकडाउन परिधि में राइस मिलों से जुड़े कुछ धंधों को मिली 5 घंटे की छूट

Nagpur Today : Nagpur News

सहूलियतें मिलने से व्यापारी वर्ग ने खुशी जताई

गोंदिया : लाकडाउन के दौरान जीवन के लिए आवश्यक किराना , राशन सब्जी और खाने-पीने की चीजें लेने की अनुमति होती है लेकिन कुछ गैरजरूरी सुविधाओं को इसकी परिधि से बाहर रखा जाता है। राईस मिल का बिजनेस कृषि से जुड़ा हुआ बिजनेस है । धान से छिलका निकालने के लिए और चावल पर पॉलिशिंग का काम मशीनरी से किया जाता है। धानों से भूसी एवं चौकर हटाकर चावल प्राप्त किया जाता है ।चोकर की भूसी का उपयोग जानवरों के चारे के तौर पर किया जाता है तथा ब्रान का उपयोग तेल निकालने के लिए किया जाता है।

ग्रामीण अर्थव्यवस्था को बल देने के लिए राइस मिल उद्योग को गत 1 अप्रैल से शुरू रखने की अनुमति दी गई है। किंतु इस उद्योग के साइकिलिंग से जुड़े कई और धंधे बंद होने से राइस मिलों को लगातार चालू रखने में अड़चन आ रही थी लिहाजा गोंदिया राइस मिल एसोसिएशन के अध्यक्ष की ओर से 28 अप्रैल को गोंदिया उपविभागीय अधिकारी के समक्ष अर्ज सादर किया गया ।

जिस पर आज 30 अप्रैल को गोंदिया एसडीओ – वंदना सवरंगपते ने निर्णय लेते हुए राइस मिलों को स्पेयर पार्ट्स की सप्लाई करने वाले 10 मशीनरी स्टोर्स , धान और चावल के ट्रकों को तोलने के लिए 13 धर्मकांटा (वे – ब्रिज ), धान का छिलका (भूसा ) मिलों से उठाने हेतु 3 ट्रेडर्स कारोबारियों , मिलों के मशीनरी की रिपेयरिंग के लिए 7 वर्कशॉप , बारदाने को सिलाई मारने के लिए लगने वाले आवश्यक धागे की खरीदी हेतु एक धागा दुकान , तथा बोरे पर मार्किंग करने के लिए लगने वाले कलर के लिए एक रंग कलर दुकान इन्हें दोपहर 1:00 से शाम 6:00 बजे तक व्यवसाय खोलने की अनुमति इस शर्त के साथ प्रदान की गई है कि कार्यस्थल पर सैनिटाइजर , हैंडवाश व मास्क की व्यवस्था बंधनकारक है। सोशल डिस्टेंसिग नियमों का पालन करना होगा ।

यह परवानगी कंटेनमेंट जोन में लागू नहीं होगी अगर वह क्षेत्र नया कंटेनमेंट जोन घोषित होता है तो अनुमति आदेश रद्द हो जाएंगे। साथ ही यह भी कहा गया है कि इन आदेशों की अवमानना करने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई होगी। गौरतलब है कि बुधवार 29 अप्रैल को कलेक्टर डाॅ. कादंबरी बलकवड़े ने एक आदेश जारी करते हुए सप्ताह में 3 दिन सोमवार , बुधवार व शुक्रवार को सुबह 8:00 से दोपहर 2:00 बजे तक इलेक्ट्रिक पंखा दुकान , बांधकाम विषयक साहित्य बिक्री की दुकान तथा चश्मा (ऑप्टिकल ) दुकान को नियम व शर्तों के साथ खोलने की अनुमति प्रदान की है।
धीरे -धीरे गोंदिया में जरूरी चीजों की दुकानों को लाकडाउन परिधि में छूट और सहूलियत मिलने से व्यापारी वर्ग ने खुशी जाहिर की है।

रवि आर्य

गोंदिया:लॉकडाउन परिधि में राइस मिलों से जुड़े कुछ धंधों को मिली 5 घंटे की छूट



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WaYhLm
via

गावठी दारू हातभट्टीवर धाड, एका आरोपीसह १ लाखाचा माल जप्त

Nagpur Today : Nagpur News

कन्हान : – कन्हान नदी काठावरील सत्रापुर लेबर कम्प शिवारात गावठी मोह फुलाची दारू हातभट्टी लावुन काढताना कन्हान पोलीसानी धाड मारून एका आरोपीसह नऊशे लिटर सळवा व ७० लिटर मोहाची दारू असा एकुण एक लाख ४ हजार रूपयाचा मुद्देमाल पकडला .

गुरूवार (दि.३०) ला दुपारी २ वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीती वरून कन्हान पोलीसानी कन्हान नदी काठावर सत्रापुर शिवारात लेबर कम्प मागे हात भट्टी लावुन गावठी मोहफुलाची दारू काढत असताना धाड मारून एका आरोपीसह ७० लिटर मोहफुलाची ताजी दारू किमत १४ हजार रू व ९०० लिटर मोहफुल सळवा किमत ९० हजार रू अशा एकुण १ लाख ४ हजार रूपयाचा मुद्देमाल नाश करून आरोपी सागर देविदास हुमने वय २२ वर्ष रा. सिहोरा कन्हान यांस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

ही कार्यवाही कन्हान पोलीस स्टेश नचे सपोनि अमितकुमार आत्राम, सपोनि सतिष मेश्राम, राजेंद्र पाली, नापोशि राजेंद्र गौतम, पोशि विरेंद्रसिह चौधरी, मंगेश सोनटक्के, संजु बरोदिया, मुकेश वाघाडे, विशाल शंभरकर आदीने शिता फितीने कामगीरी बजावुन कन्हान पोली सानी कार्यवाही उत्तमरित्या पार पाडल्या ने नागरिकाकडुन कौतुक होत आहे

गावठी दारू हातभट्टीवर धाड, एका आरोपीसह १ लाखाचा माल जप्त



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2VQZwAs
via

राष्ट्रसंत तुकडोजी जयंती, अन्नसुरक्षा दिनानिमित्त गरजुना अन्नधान्य वाटप

Nagpur Today : Nagpur News

कन्हान : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती व अन्नसुरक्षा दिवसा निमित्य कन्हान येथील अंत्यत गरजु कुटुंबीयांना मदतीचा एक हात म्हणुन अन्नधान्य, तेल व जिवनाश्यक वस्तुच्या किटचे वाटप करण्यात आले.

गुरूवार (दि.३०) एप्रिल ला श्री. विजय हटवार माजी सदस्य भारतीय खा द्य निगम, उपभोगता सल्लागार समिती, खादय व सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकार आणि सामाजीक कार्यक र्ता प्रशांत बाजीराव मसार यांच्या व्दारे कन्हान येथील अत्यंत गरजु ३३ कुंटुबा च्या घरची परिस्थिती पाहुन त्यांना अन्न धान्य, तेल जिवनाश्यक वस्तु किटचे वाटप करण्यात आले. या गरजुंनी श्री. विजयजी हटवार व प्रशांत मसार यांचे मनापासुन आभार व्यकत केले.

यावेळी कुंदन रामगुंडे, रोशन खंगारे, विनोद येलमुले, दिपक तिवाडे, क्रिष्णा गांवडे, बंटी हेटे, प्रकाश तिमांडे, भोला भोयर, प्रदिप नाटकर, आनंद भुरे, रामु कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी जयंती, अन्नसुरक्षा दिनानिमित्त गरजुना अन्नधान्य वाटप



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2zKU6hU
via

Nagpur central prison locked down to halt COVID-19 spread

Nagpur Today : Nagpur News

Nagpur Central Jail

Mumbai: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on Thursday said the Nagpur central prison will be locked down immediately to prevent the spread of the COVID- 19.

With the decision, the Nagpur central prison becomes the eighth jail to be locked down in the state, according to an official statement.

Earlier, the government had locked down Mumbai, Thane and Yerwada central prisons, Byculla and Kalyan district prisons and Aurangabad and Nashik prisons to stem the spread of the viral infection.

The statement said that, as in the case of the other prisons, the Nagpur jail superintendent will have to deploy officials and staffers in two shifts.

The officials and staffers working in the jail should be provided food and accommodation in the prison premise itself, the statement said.

Care should be taken to keep the main gate of the prison completely shut during the lockdown, the statement said.

It added that the contact numbers of senior prison officials be shared with families of the staffers so that the kin can call up the seniors in case there is any problem.

The nationwide lockdown, imposed late last month to contain the spread of the deadly novel coronavirus, will be in force till May 3.

Nagpur central prison locked down to halt COVID-19 spread



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3fca4C3
via

Governor Koshyari requests EC to declare elections for 9 vacant Coucil seats in State

Nagpur Today : Nagpur News

 

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has requested the Election Commission of India to declare elections to the 9 vacant seats of the Maharashtra Legislative Council ‘at the earliest’.
 
The Governor has made the request to the Election Commission to fill the 9 seats in the legislative council, that have been lying vacant from 24th April, with a view to end the current uncertainty in the State.
 
In his letter, the Governor has stated that the Central Government has announced many relaxation measures regarding the enforcement of lockdown in the country. As such the elections to the council seats can be held with certain guidelines, he has said.
 
Since Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray is not a member of either house of the State Legislature, he needs to get elected to the the Council before 27th May 2020.
 
The Election Commission had withheld the election process for these 9 seats following the Corona crisis.

Governor Koshyari requests EC to declare elections for 9 vacant Coucil seats in State



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2VNNGXL
via

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपूर कारागृह सुद्धा लॉकडाऊन- गृहमंत्री अनिल देशमुख

Nagpur Today : Nagpur News

नागपूर – कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहही तातडीने बंद करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह,ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक ही कारागृहे लाँक डाऊन करण्यात आली आहेत.

यापूर्वी लॉकडाऊन झालेल्या कारागृहातील कार्यपद्धतीनुसार नागपूर
कारागृह अधिक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी.

मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी. कारागृहात काम करणार्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपूर कारागृह सुद्धा लॉकडाऊन- गृहमंत्री अनिल देशमुख



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/35jBLEc
via

भाजपा कार्यकर्ताओ ने खामला में गरीबों को किया अनाज वितरित

Nagpur Today : Nagpur News

नागपूर– हम भाजपा कार्यकर्ता, हम कोरोना योद्धा, यह कहना है भाजपा कार्यकर्ताओ का. हर सप्ताह की तरह 30 अप्रैल गुरुवार को भी खामला सिंधी कालोनी में जरुरतमंद लोगो को अनाज व सब्जी का वितरण किया गया. जब से देश मे लॉक डाऊन हुआ है.

तब से आज तक हर सप्ताह खामला मे सिंधी समाज के जरुरत मंद लोगो को यह मदद की जाती है और खामला के आसपास की बस्तियों के लोगो को भी यह अनाज बांटा जाता है.

इन लोगों का कहना है कि हमारे महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री व विपक्ष नेता देवेन्द्र फडणवीस व नागपुर के महापौर संदीप जोशी के आह्वान से प्रेरित व इनके आशीर्वाद से दक्षिण पश्चिम के अध्यक्ष किशोर वानखेडे की उपस्थिति में भाजपा व्यापारी आघाडी के कोषाअध्यक्ष विनोद जेठानी व जेठानी परिवार खामला की और से यह अनाज बांटा गया.

भाजपा कार्यकर्ताओ ने खामला में गरीबों को किया अनाज वितरित



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Yw8vsL
via

गोंदिया: 2 गज की दूरी.. है जरूरी !

Nagpur Today : Nagpur News

दुकानों पर चिपके नो-मास्क, नो- सर्विस ,नो-एंट्री के पोस्टर

गोंदिया: दुकान पर सामान की खरीदी करने आया ग्राहक ऊपर से तो सेहतमंद और तंदुरुस्त दिखाई पड़ता है पर कारोबारी के मन में इस बात का संशय और डर सदैव बना रहता है कि वह अदृश्य कोरोना महामारी की चपेट में आकर कहीं संक्रमित ना हो जाए ?

हर आदमी को अपनी सुरक्षा का अख्तियार है ऐसे में भला व्यापारी अपनी जान को जोखिम में डालकर कारोबार क्यों करें ?

कमोवेश इसी का नतीजा है कि अब गोंदिया व्यापार नगरी मैं आप जिस दुकान पर चले जाएंगे आपको वहां नो मास्क.. नो सर्विस.. नो एंट्री…के पोस्टर चिपके दिखाई देंगे ?

इस मुहिम की पहल कारोबारी और युवा समाजसेवी आशीष ठकरानी द्वारा शुरू की गई है , जो अपने साथियों के साथ जाकर प्रत्येक दुकान में पंपलेट चिपका रहे हैं साथ ही दुकानदार को 5 मास्क फ्री भी दिए जा रहे हैं ताकि वह मास्क लगाकर खुद की तथा अपने यहां काम करने वाले कर्मचारी ( नौकरों ) के सेहत की सुरक्षा बखूबी कर सके।

इस अभियान के दौरान व्यापारियों में इस बात की जनजागृति भी निर्माण की जा रही है कि आपके पास अगर कोई ग्राहक बिना मास्क लगाए कोई सौदा लेने आता है तो आप उसे एक बार यह मास्क मुफ्त प्रदान कर समझाएं और उसके बाद भी वह ग्राहक दोबारा बिना मास्क के शॉप पर आता है तो आप उसे दुकान पर चिपका ,नो- मास्क.. नो-सर्विस.. नो- एंट्री का पोस्टर दिखाकर विदा कर दें।

क्योंकि थोड़ी सी कमाई के लिए अपनी जान को जोखिम में डालना मुनासिब नहीं ? जान है.. तो जहान है ।
यहां बता दें कि जिला प्रशासन के द्वारा जारी किए गए दिशा निर्देश के बाद जितने भी प्रकार के कारोबार को छूट के दायरे में समाविष्ट किया गया है उन सभी दुकानों के बाहर अब कहीं रस्सी.. तो कहीं बांस , लटके नजर आते हैं तथा सोशल डिस्टेंसिंग का पूरा ध्यान रखते हुए दुकानों के सामने थोड़ी- थोड़ी दूरी पर सफेद कलर के गोले बनाए गए हैं तथा ग्राहक उसी के दायरे में खड़ा रहकर अपना सौदा खरीदी करता नजर आता है।

दुकानदारों में जनजागृति निर्माण करने के उद्देश्य से तैयार किए गए इस पंपलेट का विमोचन गोंदिया ग्रामीण थाना प्रभारी प्रदीप अतुलकर के हस्ते किया गया इस अवसर विनोद चंदवानी , लालू परमार, हरीश अग्रवाल , राहुल ब्राह्मणकर , अंकित डोये आदि उपस्थित थे।

रवि आर्य

गोंदिया: 2 गज की दूरी.. है जरूरी !



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2yT8PH4
via

नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू

Nagpur Today : Nagpur News

महापौर संदीप जोशी यांनी साधला शेतकरी व ग्राहकांशी संवाद

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र भाजी बाजारात या निर्देशाचे ग्राहक आणि दुकानदारांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

शिवाय वाढीव दरामध्येही भाजी विक्री होत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा
भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावा या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून आठ रस्ता चौकातील लक्ष्मीनगर मैदानात शहरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ साकारण्यात आले असून त्याचा गुरूवारी (ता.३०) शुभारंभ झाला. यावेळी महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ला भेट देउन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व शेतकरी आणि ग्राहकांशीही संवाद साधला.

दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गुरूवारी (ता.३०) सकाळी ६ वाजता ‘कम्युनिटी मार्केट’ला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या बाजारात सोशल आणि फिजिकल डिस्टंसिंगची पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. भाजी, फळांचे स्टॉल्स योग्य अंतरावर लावण्यात आले असून त्यापुढे पाच फुटाच्या अंतरावर चौकोन आखण्यात आले आहेत. या चौकोनामध्ये खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत. शिस्तीमध्ये सुरक्षितरित्या भाजी खरेदी करता यावी यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांच्यासाठी रांगेत खुर्च्याही लावण्यात आल्या आहेत. बाजार संपल्यानंतर संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे.

दररोज सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत नागरिकांच्या सुविधेसाठी बाजार लावण्यात येत आहे. या ‘कम्युनिटी मार्केट’मुळे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत माफक दरात पोहोविले जात आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा मिळत आहे. भाजी विक्री करताना किंवा खरेदी करताना कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टसिंगची पायमल्ली होउ नये किंवा संसर्गाचा धोका निर्माण होउ नये यासाठी दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. नागरिकांना आवश्यक मदत त्यांच्यामार्फत केली जाते. बाजारात भाजी खरेदी करायला येताना प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक आहे.

…तर शहरात इतर ठिकाणीही सुरू होणार ‘कम्युनिटी मार्केट’
लक्ष्मीनगर मैदानातील ‘कम्युनिटी मार्केट’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मास्क लावून, सोशल डिस्टसिंगचे पालन करून सर्वच भाजी विक्रेते शेतकरी आणि ग्राहकांनीही मनपाला उत्तम सहकार्य केले आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना माफक दरात चांगल्या व ताज्या भाज्या, फळे मिळावेत या उद्देशाने शहरात प्रायोगिक तत्वावर हे पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू करण्यात आले आहे. येत्या दिवसांत या ‘कम्युनिटी मार्केट’चा प्रतिसाद कायम राहिल्यास शहरातील अन्य ठिकाणीही याच संकल्पनेनुसार संपूर्ण सुरक्षितरित्या असे मार्केट सुरू करण्यात येतील, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2zKbD9Y
via

वीडियो: महाराष्ट्र का विकास करने, वैधानिक विकास मंडल की मुद्दत बढ़ाए सरकार- बावनकुले

Nagpur Today : Nagpur News

नागपूर– महाराष्ट्र का समान विकास करने के लिए विदर्भ,मराठवाड़ा, और बाकी महाराष्ट्र के लिए वैधानिक मंडल सरकार ने तैयार किए थे. अभी तक विदर्भ, मराठवाड़ा और राज्य के अन्य भागों का विकास नही हुआ है. यह कहना है राज्य के पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले.

उन्होंने कहा है कि आज 30 अप्रैल को इन तीनों वैधानिक मंडलो की मुद्दत समाप्त हो रही है. ऐसे में अगर मुद्दत नही बढ़ाई गई तो विदर्भ,मराठवाड़ा और अन्य महाराष्ट्र का समान विकास नही हो पाएगा,

इसके साथ ही इस बैकलॉग पर कार्रवाई भी नही होगी. इसलिए उन्होंने सरकार से मांग की है कि सरकार द्वारा तीनों वैधानिक मंडलो की मुद्दत बढ़ाई जाए. उन्होंने इन मंडलो की 5 वर्ष मुद्दत बढ़ाने की मांग की है.

वीडियो: महाराष्ट्र का विकास करने, वैधानिक विकास मंडल की मुद्दत बढ़ाए सरकार- बावनकुले



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3f3GC0M
via

पूर्व इतिहासाचे स्मरण करून जे संकट आले आहे त्यावर धैर्याने मात करुया – शरद पवार

Nagpur Today : Nagpur News

मुंबई : लातूर भूकंप असेल किंवा मुंबई बॉम्बस्फोट असेल या पूर्व इतिहासाचे स्मरण करून जे संकट आले आहे त्यावर धैर्याने मात करून कामाला लागूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेला केले आहे.

दरम्यान पोलिस आणि डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत शरद पवार यांना दु:ख झाले असून आपल्यासाठी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या लोकांना सहकार्य करुया अशी विनंती केली.

आज पुन्हा एकदा शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला.

सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मुंबई व पुणे याबाबतीत वेगळा निर्णय होईल परंतु काही ठिकाणांचा लॉकडाऊन उठवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर्वीसारखी गर्दी करु नका. सरकारच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

कारखाने, व्यापार आणि उद्योग गेले ४० दिवस बंद आहेत. रोजगार बुडाला आहे. त्याचा विपरीत परिणाम शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. राज्याचा २०-२१ चा अर्थसंकल्प पाहिला तर महसुली उत्पन्न हे ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असं दिसतंय परंतु आज सुधारित माहिती घेतली असता या महसुलात तूट पडेल असे चित्र दिसतंय. ती तूट १ लाख ४० हजार कोटी होईल. याचा अर्थ एकंदर येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न महसुलाचे कमी होईल याचा एकंदरीत परिणाम राज्याच्या सगळ्या विकासाच्या विविध कामावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून राज्यावरील आर्थिक संकट लक्षात घेऊन पंतप्रधानांना या प्रश्नांची कल्पना यावी म्हणून सविस्तर प्रस्ताव दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान केंद्र व राज्य एकत्र बसून या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची निती ठरवावी. त्यासाठी त्रास होईल पण आव्हान आहे. त्यामुळे एकजुटीने यावर मात करु असे सांगतानाच राज्यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करता येईल म्हणून हा प्रस्ताव दिल्याचे सांगतानाच केंद्र सरकारने राज्यांना अधिक शक्ती दिली पाहिजे. सध्या राज्य फिल्डवर काम करत आहे. लोकांच्या यातना कमी करण्यासाठी कामावर गुंतले आहे. सगळी यंत्रणा कामाला लागली आहे तर केंद्राची यंत्रणा ही रिसोर्स कसे निर्माण करता येईल. जगात कसे बदल होत आहेत. संशोधन करून आपल्याकडे कशी उपयुक्तता करता येईल असे काम करत आहे त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

सध्या संस्था व संघटना मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्यावतीने पक्षीय विचार न करता रुग्णसेवा दिली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफला कोरोना विषाणूची बाधा होवू नये म्हणून सुरक्षा आवरणे देत हातभार लावला जात आहे. याशिवाय राज्यात जे लोककलावंत आहेत त्यांना आर्थिक मदत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून केली जात आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

वेगवेगळ्या राज्यात देवदर्शन व पर्यटनासाठी गेलेले नागरीक अडकून पडले आहेत त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. तिथे अभय यावलकर काम करत आहेत. अजूनही कुणाला काही अडचण असेल त्यांनी ०२२-२२०२७९९०,०२२-२२०२३०३९,याशिवाय ९८२११०७५६५, ८००७९०२१४५ इथे संपर्क साधावा त्यांच्याकडून सहकार्य असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांनी आपल्या नफ्यातील रक्कम बाजुला करून गरीब जनतेला अन्न धान्य द्यावे. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी दिल्या तर उपयोगी ठरतील असे आवाहनही शरद पवार यांनी सहकार क्षेत्रातील लोकांना केले आहे.

या सगळ्या कोरोना संकटाचा परिणाम शेतीवर होत आहे. शेतकर्‍यांना शेतीसाठीचे जे कर्ज दिले जाते त्याची पुनर्रचना केली पाहिजे. अल्पमुदतीचे कर्ज मध्य व दिर्घ मुदतीचे करावे. कर्जफेडीचे हप्ते लांबवले पाहिजे. व्याजदरात सवलत दिली पाहिजे. पीककर्जाचा व्याजाचा दर शून्यावर आणावा आणि तसा दर परत करण्याचा कालावधी ३० जून २०२० च्यापुढे ढकलावा. असेच निर्णय उद्योग, व्यापारासंबंधी आर्थिक क्षेत्रात घेण्याची गरज आहे. शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रात आज त्यांचं अर्थकारण सावरण्यासाठी रिझर्व्हं बॅंकेकडून पावले टाकली जात आहेत त्यात आणखी वाढ केली पाहिजे. त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी आदेश द्यावा. तो आदेश जिल्हा व अन्य बॅंकांना पाळावाच लागेल अशाप्रकारची सूचना करावी तर ख-याअर्थाने संकटग्रस्त लोकांना मदत होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व त्यांचे सहकारी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था नीट राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतानाच धान्य वितरीत करणारी आणि होणारी आकडेवारी शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

जगात कोरोनाचे संकट मोठं आहे. दिवसेंदिवस जगातील आकडेवारी पाहिली तर पाश्चिमात्य देशात मृत्यूची संख्या वाढली आहे. शिवाय भारतातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याची किंमत मोजावी लागते आहे. पाश्चिमात्य देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. शिवाय संशोधनात पुढे आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भारताच्या मानाने तुलनात्मक यश तिकडे कमी मिळतंय. अमेरिका, फ्रान्स, इटली या देशातील मृत्यूमुखींची संख्या टक्केवारीत अधिक आहे असेही सांगितले.

देशात ३३ हजार रुग्ण आहेत. तर १ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ हजार ३२५ उपचार घेवून घरी गेले आहेत. हे देशाचे चित्र आहे तर महाराष्ट्रात ९ हजार ९१५ इतके रुग्ण आहेत. ४३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ५९३ उपचार घेवून घरी गेले आहेत. भारताचा विचार करता अधिक संख्या ही मुंबई व पुणे, जळगाव, नाशिकचे मालेगाव,औरंगाबाद, पूणे जिल्हा आहे. मुंबई व पुणे येथे सर्वाधिक संख्या लक्षात येत आहे. मुंबईतील झोपडपट्टीचा विचार केला तर संख्या अधिक आहे. यामध्ये महानगरपालिकांनी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच रुग्ण कोरोनाचे नाहीत. अन्य रोगाचे आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा अतिशय कष्टाने या क्षेत्रातील सर्व घटक मनापासून काम करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेतोय. वैद्यकीय क्षेत्रातील लोक कष्ट व धोका पत्करुन काम करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठेवणारे पोलिसही काम करत आहेत. यामुळे इथली परिस्थिती दुरुस्त होण्यास मदत होत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक शरद पवार यांनी केले.

फेसबुक पेजवर येतानाच सुरुवातीला शरद पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला भेटतोय असे स्पष्ट केले. उद्या कामगार दिवस. कामगार, कष्टकऱ्यांचे स्मरण करणारा हा दिवस आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही तुमची माझी जबाबदारी आहे असेही शरद पवार म्हणाले. याशिवाय १ मे १९६० रोजी अनेक वर्षे महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचे राज्य व्हावे ही पूर्तता झालेला हा दिवस. या दिवशी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मुंबईत आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नव्या राज्याची घोषणा केली. आज ६० वर्षे महाराष्ट्र निर्मितीला पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे आपल्या सोप्या व साध्या भाषेतील खंजिरीने समन्वयाचा, मानवतेचा संदेश दिला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे. त्यांची जयंती अनेक भागात साजरी होत आहे.

असे सांगतानाच दूसरीकडे आणखी एका गोष्टीने अस्वस्थ आहोत ते म्हणजे काल आणि आज या देशातील रसिकांना सतत समाधान देण्यासाठी आयुष्य दिले. आपल्या कलेच्या दर्शनाने लोकांपर्यंत पोचले ते दोन महान कलावंत आपल्यात नाहीत. एक इरफान खान. कलेच्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. कलेच्या माध्यमातून संबोधित केले. तर दुसरीकडे कपूर कुटूंब व देशातील प्रत्येक रसिक यांच्या काही पिढ्या यांचं नातं आहे. त्यामध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर या सर्वांची कला देशाबाहेर पोचली त्याबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. आज याच मालिकेतील कलावंत ऋषी कपूर यांचे निधन झाले. ज्या कुटुंबियांनी रसिकांना संतुष्ट ठेवले त्या महान कलाकारांना शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

शेवटी फेसबुक पेजवर आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत काळजी घ्या घराबाहेर पडू नका अशा सूचनाही शरद पवार यांनी केल्या.

पूर्व इतिहासाचे स्मरण करून जे संकट आले आहे त्यावर धैर्याने मात करुया – शरद पवार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2VR5yRq
via

Video: DCP Rajmane recites poetry to thank corona warriors, takes leaf from Modi’s ‘Mann ki baat’

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Deputy Commissioner of Police (Crime), Nagpur City, Gajanan Rajmane reached out to Nagpurians in a most creative way possible, urging them to follow social distancing norms through his poem “Do Gaj Ki Doori Bahut Hi Hai Jaruri”.

He also took a leaf from Prime Minister Narendra Modi’s ‘Mann ki Baat’ while penning this creation.

In the poem written and sung by DCP Rajmane himself, he can be seen thanking the farmers who kept on working amid globe pandemic so that we don’t run out of food grains. He also express his gratitude towards the healthcare, sanitation officials working selflessly for the benefit of the society.

Watch video here:

Video: DCP Rajmane recites poetry to thank corona warriors, takes leaf from Modi’s ‘Mann ki baat’



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3d0yOLp
via

Satranjipura Connection : Nagpur corona cases surge to 138 as 2 more test positive

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: A 23-year-old youth and a middle aged man reportedly tested positive for novel Corona Virus (COVID-19) on Thursday.

The duo were already placed under institutional quarantine and reportedly shared Nagpur city’s Satranjipura hot-spot connection. With this latest developments, the cases of virus borne disease have surged to 138 by Thursday evening.

Though, the global pandemic claimed it’s second toll in Nagpur city as a 70-year-old died on Wednesday. So far as many as 44 patients were successfully treated from the disease and have returned home.

Satranjipura Connection : Nagpur corona cases surge to 138 as 2 more test positive



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/35g8LgK
via

उमरेड में नागपूर से गए बैंक कर्मियों को झेलनी पड़ रही है अनेकों समस्याएं

Nagpur Today : Nagpur News

नागपूर– देश में लॉकडाउन के कारण अब जैसे जैसे दिन बढ़ रहे है , समस्याएं और विकराल होती जा रही है. नागपूर शहर में कोरोना के मरीजों के बढ़ने के कारण नागपूर के आसपास के गांवों और छोटे शहरों में भी नागपूर के नागरिकों को लेकर डर का माहौल है. इसी तरह का एक मामला सामने आया है. उमरेड नागपूर से काफी नजदीक है. इस जगह कई बैंक है. नागपूर के कई बैंक कर्मचारी जो निजी और सरकारी बैंक में काम करते है, वह नागपूर से रोजाना उमरेड से नागपूर आना जाना करते थे. लेकिन नागपूर के मरीजों की बढ़ती संख्या को लेकर वहां के स्थानीय विधायक ने एक बैठक कर यह निर्णय लिया कि नागपूर का कोई भी बैंक कर्मी अपडाउन न करे, बल्कि उमरेड में ही कुछ दिनों के लिए रहे.

इसके बाद करीब 50 से ज्यादा बैंक कर्मियों को यहाँ रूकाया गया. पुरुष कर्मचारियों को एक हॉल में ठहराया गया और कुछ महिला कर्मचारियों को दूसरी जगह ठहराया गया .

पुरुष कर्मचारियों को जिस हॉल में ठहराया गया है. वहां किसी भी तरह की सुविधा नही है. खाने का के इंतजाम नहीं है, खाने और अन्य सुविधाए इन्हें बाहर से करनी पड़ती है. जिसके लिए बैंक भी इन्हें कोई मदद नही कर रहे है और बैंक का कहना है कि आप के इन खर्च की कटौती वेतन से की जाएगी.

इस मामले में नागपूर में कोरोना मरीजों की संख्या के कारण उमरेड के स्थानीय नागरिक भी इन कर्मचारियों को पसंद नही कर रहे है. मिली जानकारी के अनुसार नागरिको का भी कहना है कि वे अपने शहर लौट जाए.

पीड़ित बैंक कर्मी के अनुसार यहां के विधायक ने भले ही उमरेड में ही कर्मचारियों को रहने के लिए कहा था, लेकिन किसी भी तरह की व्यवस्था और मदद विधायक की ओर से नही की गई है. इन बैंक कर्मियों में कई ऐसे कर्मी भी है, जो निजी बैंक में कार्यरत है और उनका वेतन काफी कम है. लेकिन अब विधायक के फरमान के बाद उनपर भी आर्थिक संकट आ गया है.

उमरेड में नागपूर से गए बैंक कर्मियों को झेलनी पड़ रही है अनेकों समस्याएं



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WdkIzx
via

फेसबुक पर अपमानजनक फोटो और अपशब्द के मामले में शिक्षक पर मामला दर्ज

Nagpur Today : Nagpur News

नागपूर– इस लॉकडाउन की घडी में सभी मुश्किलों का सामना कर रहे है. लेकिन राजनिति भी कुछ कम नहीं हो रही है. राजनेताओ के साथ साथ आम नागरिक भी राजनिति करने से बाज नहीं आ रहे है. ऐसा ही एक मामला लकड़गंज पुलिस स्टेशन में सामने आया है.कामठी के एक शिक्षक ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख शरद पवार और कांग्रेस के राहुल गांधी के बारे में फेसबुक में अपशब्द तो कहे ही, इसके साथ ही इन तीनों बड़े नेताओ का लिंग परिवर्तन कर इनकी बदनामी की. इस फोटो और अपशब्द को पोस्ट करने के बाद युवासेना के जिला चिटनीस धीरज फंदी ने शिक्षक पुष्पराज मेश्राम के खिलाफ लकड़गंज पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज कराई है.

धीरज फंदी ने अपनी लिखित शिकायत में कहा है की शिक्षक पुष्पराज मेश्राम ने जानभूझकर तीनों के खिलाफ लिंग परिवर्तन कर अपमानजनक और बदनामीकारक फोटो और अपशब्द पोस्ट किए है. जिसके कारण धार्मिक,साम्प्रयदायिक भावना आहात की गई है साथ ही भड़काया भी गया है. शिक्षक मेश्राम ने यह पोस्ट पालघर में हुई साधुओ की हत्या को लेकर की थी.

इस शिकायत में यह भी कहा गया है की सवैधानिक पद पर बैठे मुख्यमंत्री का अपमान करने के साथ ही पुलिस और अन्य कर्मचारियों की भावना भी दुखाई गई है. इस मामले में पुलिस ने आरोपी शिक्षक के खिलाफ मामला दर्ज किया है.

फेसबुक पर अपमानजनक फोटो और अपशब्द के मामले में शिक्षक पर मामला दर्ज



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2ySEqc2
via

धान्य-आरोग्य कीट वाटपासाठी ग्रापं, नप, नपं.कडून आलेल्या याद्यांचा विचार केला गेला नाही बावनकुळे यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

Nagpur Today : Nagpur News

नागपूर: कोरोना संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या गरीब कुटुंबांना खनिकर्म निधीतून आरोग्याच्या, धान्याच्या व जीवनावश्यक वस्तूच्या कीट देण्याची मागणी

आपण केली होती. पण ग्रामीण भागातून ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायतीकडून आलेल्या याद्यांच्या कुटुंबांना या निधीतून अजूनही आवश्यक कीटचा पुरवठा करण्यात आला नाही, याकडे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

जिल्हाधिकार्‍यांना बावनकुळे यांनी एक पत्र लिहून कळविले आहे.

खनिकर्म निधीतून अनेक कुटुंबांना आवश्यक असलेल्या कीट देण्यात आल्या आहेत. पण ग्रामीण भागातील गरीब आणि रेशनकार्ड नसलेल्या गरीब कुटुंबांना अजूनही आवश्यक कीट-मदत मिळाली नाही. ग्रामपंचायतच्या सरपंचांनी व पदाधिकार्‍यांनी, तसेच नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी सर्वेक्षण करून गरीब आणि रेशनकार्ड नसलेले परिवार शोधून त्यांची यादी तयार केली आहे. या तीनही शासकीय संस्थांकडून आलेल्या याद्यांनुसार जीवनावश्यक वस्तूंचे कीट त्या कुटुंबांना देण्यात यावेत.

एखाद्या व्यक्तीचे नाव दुसर्‍या जिल्ह्याच्या रेशनकार्डावर असेल त्या आधारावर त्याचे नाव रेशनकार्डातून कापले गेले आहे. अशा कुटुंबालाही जीवनावश्यक कीट देण्यात यावा. तसेच धान्याचे कीटही देण्यात यावे. कोरोना संचारबंदीच्या काळात लाभार्थी अन्य जिल्ह्यातील आहे, हा निकष न लावता केवळ गरीब असल्याचा निकष लावून त्याला शासनाच्या योजनांची सर्व मदत मिळावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

धान्य-आरोग्य कीट वाटपासाठी ग्रापं, नप, नपं.कडून आलेल्या याद्यांचा विचार केला गेला नाही बावनकुळे यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2yXQWGW
via

Wednesday, 29 April 2020

Rishi Kapoor passes away at the age of 67

Nagpur Today : Nagpur News

Mumbai: Veteran actor Rishi Kapoor passes away at the age of 67. Actor Amitabh Bachchan announces on Twitter that veteran actor Rishi Kapoor has passed away.

Veteran actor Rishi Kapoor was admitted to HN Reliance Hospital last week. Sources said that he was hospitalised for his cancer related ailment and that he was in the Intensive Care Unit of the hospital.

Rishi Kapoor passes away at the age of 67



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3f41Bkg
via

उद्योगपति दिलीप भाई के हस्ते सैकड़ों बस चालकों में च्यवनप्राश वितरित

Nagpur Today : Nagpur News

अपने कर्मियों व उनके परिजनों की शारीरिक क्षमता मजबूत करने हेतु अनूठा प्रयास

नागपुर – स्थानीय प्रतिष्ठित नागरिक दिलीप भाई छाजेड़ सार्वजनिक परिवहन सेवा से पिछले 3 दशक से अधिक समय से जुड़े हैं। अपने कर्मियों के शारीरिक व मानसिक उत्थान के लिए निरंतर नए नए प्रयोग करते देखे व सुने गए। इस दफे कोरोना रूपी संकट के समय घर बैठे अपने हज़ारों कर्मियों व उनके परिवार के सदस्यों में शारीरिक क्षमता बढ़ाने और बाहरी प्रदूषण की मार को झेलने के लिए उन्हें स्थानीय बैद्यनाथ समूह का च्यवनप्राश वितरित किए। इस अवसर पर वर्तमान में दिलीप भाई के हंसा समूह के ऊर्जावान व तकनीकी रूप से जानकार सुपुत्र आदित छाजेड़ व कंपनी के मुख्य कार्यकारी अधिकारी पारिख विशेष रूप से उपस्थित थे।

कर्मचारी हित में देश के अन्य उद्योगपतियों की तर्ज पर दिलीप भाई काफी सक्रिय रहे हैं। उनके मुख्य कार्यकारी अधिकारी पारिख ने बताया कि दिलीप भाई के निर्देश पर व आदित छाजेड़ के नेतृत्व में हंसा समूह के सैकड़ों बस चालक व अन्य कर्मियों को कल कोरोना मर्ज के लिए सरकार की सभी हिदायतों का पालन करते हुए बैद्यनाथ का चवनप्राश वितरित किया गया। इस उपक्रम से दिलीप भाई ने स्थानीय उत्पाद को भी तवज्जों देने की कोशिश कर समाज सह नागपुर वासियों को भी स्थानीय उद्योग व उत्पादों को प्रोत्साहित करने के लिए लिए प्रेरित की।

सीईओ पारिख ने बताया कि जानकारी दी कि आदित छाजेड़ के नेतृत्व में मनपा अंतर्गत दौड़ रही आपली बसों में से अपने बस चालकों सह कर्मियों में आज बैद्यनाथ का चवनप्राश वितरित किया गया। उक्त पहल से कर्मियों ने दिलीप भाई सह हंसा समूह का आभार माना।

उद्योगपति दिलीप भाई के हस्ते सैकड़ों बस चालकों में च्यवनप्राश वितरित



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Ykvreq
via

नागपुरात श्री साई मंदिरचे संस्थापक बाबासाहेब उत्तरवार यांचे निधन

Nagpur Today : Nagpur News

नागपूर : वर्धा महामार्गावरील छत्रपती चौक येथील श्री साई मंदिरचे संस्थापक व श्रीसाईसेवा मंडळाचे माजी सचिव बाबासाहेब उत्तरवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे सुनिल व अनिल ही दोन मुले व तीन मुली आहे. मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री साई मंदिराच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. निस्सिम साईभक्त असलेले बाबासाहेब सीताबर्डी, मोदी नंबर दोन येथील त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानातूनच प्रज्ञाचक्षू गुलाबबाबा यांच्या प्रेरणेने साई मंदिर उभारण्याच्या भूमिकेला बळ मिळाले. त्याअनुषंगाने श्री साई सेवा मंडळाची स्थापना करून विजय कोंड्रा व अन्य सहकार्यांच्या मदतीने निधी गोळा केला व वर्धा महामार्गावर मंदिरासाठी जागा खरेदी केली

१९७६ मध्ये भूमीपुजन होऊन मंदिर उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि ३ डिसेंबर १९७९ रोजी मंदिरात श्रीसाईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. साईमंदिर उभारणीसोबतच सांस्कृतिक क्षेत्राकडेही त्यांची ओढ होती. त्यांनी शहरात दिग्गज संगीतकारांना निमंत्रित करून अनेक संगीत मैफिलींचे आयोजन केले होते. त्यांच्या स्वरसाधना संस्थेतर्फे त्यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भीमसेन जोशाी, पं. जसराज उस्ताद, झाकीर हुसैन, उस्ताद अल्लारखाँ, पं. जगदीशप्रसाद, पं. अजय पोहनकर, बेगम परवीन सुल्ताना या साऱ्या कलावंतांच्या मैफिली प्रथमच नागपुरात आयोजित झाल्या होत्या.

शिवाय, बाबासाहेबांची काँग्रेस पक्षाची घनिष्टता होती. टी.जी. देशमुख, माजी मंत्री वसंतराव साठे यांचे मित्रत्त्वाचे संबंध होते. त्यांनी निवडणूकी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना मदत केली मात्र राजकारणापासून त्यांनी कायम फारकत घेतली, हे विशेष. त्यांनी सदैव संगीत क्षेत्रासाठी धडपड केली

नागपुरात श्री साई मंदिरचे संस्थापक बाबासाहेब उत्तरवार यांचे निधन



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2yT5Tdu
via

Horoscope Today 30 April 2020 Rashifal : देखें गुरु पुष्य योग में महीने का अंतिम दिन कैसा बीतेगा

Nagpur Today : Nagpur News

मेष: Horoscope Today आज का राशिफल 30 अप्रैल गुरुवार को शुभ पुष्य योग बना है। इसके साथ ही चंद्रमा अपनी राशि कर्क में स्थित हैं जिन पर गुरु की शुभ दृष्टि होने से गजकेसरी योग भी बना हुआ है। ऐसे में अप्रैल का अंतिम दिन आप सभी राशियों के लिए कैसा रहने वाला है, जानें क्या कहते हैं सितारे..

आज का दिन मध्यम फलदायी हो सकता है। मन की एकाग्रता में कमी आ सकती है, वाद-विवाद से बचें। क्रोध पर नियंत्रण रखें। धन निवेश अथवा स्थिर संपत्ति के बारे में विचार-विमर्श अवश्य करें। ऑफिस में संघर्ष या मनमुटाव के अवसर आ सकते हैं, सतर्क रहना जरूरी है।

वृषभ: व्यावहारिक कार्यों को निपटाने के लिए आज का दिन शुभ है। पराक्रम में वृद्धि के योग बने हैं। नए मित्र भी बनेंगे, जिनकी मित्रता दीर्घकाल तक स्थायी रहेगी। आय बढ़ेगी और परिवार में सुख-शांति का वातावरण बना रहेगा। बुजुर्गों तथा पूजनीय व्यक्तियों से मुलाकात हो सकती है।

मिथुन: व्यापारियों को व्यापार में वृद्धि होने के साथ-साथ सफलता और धन भी प्राप्त होगा। उच्च अधिकारीयों की शुभदृष्टि से कार्यसफलता और लाभ मिलेगा। सरकारी कार्यों में सफलता मिलेगी। आज आप परिजनों के साथ मिलकर घरेलू मामलों में महत्वपूर्ण विचार विमर्श करेंगे।

कर्क:दिन का आरंभ मानसिक सबलता एवं शांतिपूर्वक वातावरण से होगा। आर्थिक लाभ होगा और सभी का सहयोग मिलेगा। कार्यों में सफलता आज अवश्य प्राप्त होगी। व्यापार-व्यवसाय में उन्नति के अवसर दिखाई दे रहे हैं। कुछ नया काम भी आज शुरू कर सकते हैं। पारिवारिक जीवन सुखद रहेगा।

सिंह: आज का दिन आपके लिए मध्यम फलदायी रहेगा। आचार-विचार पर संयम बरतने तथा अनैतिक कार्यों से दूर रहने की सलाह ग्रह-नक्षत्र दे रहे हैं। अनैतिक तथा नकारात्मक कार्यों से दूर रहें। प्रभु की भक्ति और ध्यान से मन को शांति प्राप्त होगी। मनोरंजन प्रवृत्ति में आप खोए से रहेंगे।

कन्या:सामाजिक दृष्टि से आज आपको यश-कीर्ति और मान-सम्मान प्राप्त होगा। आकस्मिक धन लाभ होगा और नए कार्य शुरू करने के लिए महत्वपूर्ण दिन है। कोई नया ऑर्डर अथवा कॉन्ट्रेक्ट मिलने की संभावना है। विदेश में रह रहे स्नेहीजनों का समाचार आपको खुश करेगा।

तुला:आज सभी कार्य आप दृढ मनोबल और आत्मविश्वास से पूर्ण कर सकेंगे। बाहरी क्षेत्रों में ख्याति मिलेगी। कार्य की व्यस्तता बनी रहेगी। धर्म-कर्म के कार्यों में रुचि रहेगी। साहित्य-कला के प्रति आपका रुझान बढ़ेगा, इन क्षेत्रों से जुड़े लोग लाभ पाएंगे। घर का वातावरण आनंदमय रहेगा।

वृश्चिक:भाग्य आज आपका साथ अवश्य देगा। ईश्वर भक्ति और आध्यात्मिक चिंतन आज आपके मन को शांति प्रदान करेगा। स्वास्थ्य भी अच्छा रहेगा। सार्वजनिक क्षेत्र में मान-सम्मान मिलेगा। पारिवारिक सदस्यों के साथ मिलकर आप आनंदपूर्वक समय व्यतीत करेंगे।

धनु: आज का दिन मिश्रित फलदायी होगा। आज परिवार में प्रतिकूल वातावरण आपके स्वास्थ्य पर नकारात्मक असर न करें इसका विशेष ध्यान रखें। वाहन सावधानीपूर्वक चलाएं। संतान के भविष्य की चिंता हो सकती है। प्रवास हो सके तो टाल दें। शेयर-सट्टे में पूंजी-निवेश न करें।

मकर: आज जीवनसाथी के साथ व्यवहार अधिक मधुरतापूर्ण रहेगा। मित्रों के साथ घूमने का कार्यक्रम बना सकते हैं। भाइयों एवं स्नेहीजनों के साथ संबंध अच्छे रहेंगे। सोच-समझकर ही धन-निवेश करें। व्यर्थ के वाद-विवाद से बचें, यात्रा से परहेज करें। विद्यार्थियों की पढ़ाई में विघ्न आ सकता है।

कुंभ:आज आपका मन चिंता मुक्त होने से राहत महसूस करेंगे और आपके उत्साह में भी वृद्धि होगी। आर्थिक लाभ और सामाजिक मान प्रतिष्ठा के अधिकारी बनेंगे। बौद्धिक चर्चा तथा बातचीत में भाग न लें। प्रिय व्यक्ति के साथ मुलाकात होगी। शेयर-सट्टा में सावधानी रखें।

मीन: बुद्धि-विवेक से ही कार्य करें तभी सफलता मिलेगी। आज मन से नकारात्मक विचारों को निकाल देने की सूचना ग्रह-नक्षत्र दे रहे हैं। जमीन संबंधी मामलों में सावधानीपूर्वक व्यवहार करने की गणेशजी सलाह देते हैं। शुभ प्रसंग में जाने का अवसर प्राप्त होगा। वैवाहिक जीवन में आनंद छाया रहेगा।

Horoscope Today 30 April 2020 Rashifal : देखें गुरु पुष्य योग में महीने का अंतिम दिन कैसा बीतेगा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/35gf6Zm
via

India’s COVID cases rise to 33,050

Nagpur Today : Nagpur News

The India COVID figures are in. There are 1718 new cases and 67 deaths in the last 24 hours and with that the total number of COVID-19 positive cases in India rises to 33,050.

This number includes 23651 active cases, 1074 deaths, 8325 cured/discharged/migrated): Union Ministry of Health and Family Welfare.

India’s COVID cases rise to 33,050



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3cXqPyP
via

अब बॉलीवुड के दिग्‍गज अभिनेता ऋषि कपूर का निधन

Nagpur Today : Nagpur News

बॉलीवुड शोक में डूबा

बॉलीवुड के दिग्‍गज अभिनेता ऋषि कपूर का गुरुवार को निधन हो गया है. एक दिन पहले ही इरफान खान के निधन से बॉलीवुड में शोक अभी खत्‍म भी नहीं हुआ था कि एक और दिग्‍गज के निधन से पूरा देश सन्‍न रह गया है. बॉलीवुड के शहंशाह अमिताभ बच्‍चन ने ऋषि कपूर के निधन की जानकारी दी. बुधवार को ही ऋषि कपूर को मुंबई के एनएच रिलायंस हॉस्पिटल में भर्ती किया गया था. कुछ दिनों से उनकी तबीयत खराब चल रही थी.

वह कैंसर से पीड़ित थे और सांस लेने में भी समस्या हो रही थी. ऋषि कपूर पिछले साल सितंबर में अमेरिका से भारत लौटे थे. वहां करीब एक साल तक उनका कैंसर का इलाज चला. 2018 में खबर आई थी कि वो कैंसर से पीड़ित हैं, जिसके बाद करीब एक साल तक वो न्यूयॉर्क में ही रहे और उनका इलाज चला. नीतू सिंह मुश्किल घड़ी में ऋषि कपूर के साथ खड़ी रहीं.

ऋषि कपूर जब न्यूयॉर्क में इलाज के लिए थे तो नीतू सिंह उनके साथ ही रहीं. ऋषि कपूर ने न्यूयॉर्क से लौटने के बाद 2012 में रिलीज हुई फ्रेंच फिल्म ‘द बॉडी’ की इसी नाम से बनी हिंदी फिल्म में काम किया था. इस फिल्म में उनके साथ इमरान हाशमी और शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकाओं में थे. फिल्म बॉक्स ऑफिस पर बुरी तरह से नाकाम साबित हुई थी.

अब बॉलीवुड के दिग्‍गज अभिनेता ऋषि कपूर का निधन



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3aO8gvp
via

Man booked for ”derogatory” post against Maha CM, NCP chief

Nagpur Today : Nagpur News

File Photo : Shiv Sena workers thrash man, tonsure his head for derogatory comment against Uddhav Thackeray in Mumbai

Nagpur: A case has been registered against a man for allegedly uploading a “derogatory” post against Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, NCP supremo Sharad Pawar and Congress leader Rahul Gandhi, a police official said on Wednesday.

On complain of Dhiraj Fandi of Nagpur City Yuva Shiv Sena and Hitesh Yadav , case has been registered and a accuse who been identified as Pushparaj Meshram, a resident of Kamptee, the official said.

“He had uploaded a derogatory post about these political leaders on Facebook. Based on a complaint, a case was registered against Meshram under IPC sections 505 (2), 500 (defamation), 120 (B) (criminal conspiracy),” inspector Narendra Hiwre of Lakadganj police station said.

Man booked for ”derogatory” post against Maha CM, NCP chief



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Wg8R3Y
via

Coronavirus patient in Nagpur gives birth to a child

Nagpur Today : Nagpur News

Representational Pic

Nagpur: A 70-year-old coronavirus patient died at Indira Gandhi Government MedicalCollege & Hospital (IGGMCH) here on Wednesday.

On the same premises, a 28-year-old woman gave birth to a child during the day and tested positive for virus too, an official said.

Deputy Medical Superintendent of IGGMCH Sagar Pandey said the deceased man was asymptomatic and was admitted a few days ago.

He had cardiac arrest in the evening, Pandey said.

In the same hospital, a 28-year-old woman gave birth to a child on Wednesday.

She had been admitted in IGGMCH for delivery but as she was a resident of containment zone, doctors took her swab for virus test.

She gave birth to a baby girl, bu also tested positive for coronavirus.

“The infant will be tested for infection after three days,” Dr Pandey said.

Coronavirus patient in Nagpur gives birth to a child



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2SkSUIu
via

पीपीई किट्‌स होतील आता स्टरलाईज!

Nagpur Today : Nagpur News

संशोधनानंतर हिरवा कंदिल : खा. डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या उपचारादरम्यान येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पीपीई किट्‌सची आहे. रुग्णावर उपचार करताना डॉक्टर्स आणि परिचारिकांना ह्या किटचा वापरा करावा लागतो. १० ते १२ तास वापरल्यानंतर ती सरळ कचरापेटीमध्ये टाकावी लागते. एका किटकरिता १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. या समस्येवर खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपाय शोधून काढला असून स्टरलाईज होणाऱ्या पीपीई किट्‌स आता उपलब्ध होऊ शकतील. त्याच्या संशोधनाला हिरवा कंदील मिळाला असून कायदेशीर पूर्ततेनंतर या किट्‌स वापरता येतील.

पीपीई किट्‌स उपलब्धतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी डॉ. खा. विकास महात्मे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी एक चांगलं व वेगळ्या प्रकारचे निदान दिले आहे. ‘मास्टर टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे मोनीश भंडारी यांच्यासोबत डॉ. विकास महात्मे यांचा संपर्क झाला तेव्हा डॉ. महात्मे यांना मनीष भंडारी यांनी टेक्नॉलॉजीबाबत माहिती दिली. मोनीश भंडारी हे सन २०१३ पासून ही कंपनी चालवत आहेत. त्यांनी मिनिस्टरी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर घेतली होती, जी म्हणजे ‘मायक्रोवेव डीसिन्फेक्टांट सिस्टिम’. ज्यामुळे साधारणतः हॉस्पिटल मध्ये लागणारे लिनन किंवा तत्सम मटेरियल हे स्टेबलाइज होतात. सध्याचे युनीट हे बहुतांश एम्स आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लागलेले आहेत.

त्यामध्ये फक्त काही सायकल्स बदलवून पीपीई (PPE) किट्सपण स्टरलाईज होऊ शकतात. डॉ. महात्मे यांनी पुढाकार घेऊन जोधपूर येथील एम्समधील डीन यांच्याशी संपर्क साधून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यासाठी विनंती केली. जोधपूर एम्सकडून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यात आली त्यानंतर टेस्टिंग देखील करण्यात आली आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि जोधपूरच्या एम्सने या सर्व चाचण्या केल्यानंतर या टेक्नॉलॉजीला हिरवा कंदील दिला.

म्हणजेच आता या किटला आपण स्टारलाईज करून पुन्हा वापरू शकतो. लवकरच या टेक्नॉलॉजीची ज्याकाही कायदेशीर परवानगी सरकारकडून घ्यायची असेल त्या डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनात मोनिश भंडारी पूर्ण करतील. यामुळे प्रती मशीन २ लाख ४० हजार बचत होणार असून सध्या देशामध्ये ६० च्या वर मशीन्स कार्यरत आहेत. संपूर्ण देशामध्ये जो पीपीई किट्सचा तुटवडा निर्माण झालेला आहे तो ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने पूर्ण होऊ शकेल. हे देशासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या संकटसमयी डॉ. विकास महात्मे यांनी घेतलेला पुढाकार आणि मोनीश भंडारी यांचे प्रयत्न हे आपल्या सर्वांसाठी व देशासाठी फायद्याचे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे.

पीपीई किट्‌स होतील आता स्टरलाईज!



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/35rDRCh
via

भाजपच्या महिला आघाडीने सांभाळलीय सुरक्षेची जबाबदारी

Nagpur Today : Nagpur News

मास्क तयार करण्यासाठी १० केंद्र : १० हजारांवर मास्कची निर्मिती

नागपूर : जगभर कोरोना वायरसने थैमान घातला असला तरी आजही अनेक माणसांना घरी बसून राहता येत नाही. अनेकांना महत्वाच्या ड्युटीसाठी तर काहींना समाजसेवेसाठी बाहेर पडावे लागत आहे. अश्यावेळी त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. या सुरक्षेमध्ये सर्वात महत्वाचे आहे ते तोंडाला मास्क लावणे. नाकातोंडावाटे शरीरात प्रवेश करणारा हा रोग नंतर अत्यंत जीवघेणे रूप घेतो, त्यामुळे प्रत्येकाने निदान मास्कचा उपयोग करणे गरजेचे आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे इतक्या माणसांना सुरक्षेची साधने बाजारातून उपलब्ध होणे शक्य होत नाही. म्हणून भाजपाच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि सर्वांनी सुरक्षित पद्धतीने आजपर्यंत १०१५० मास्क तयार करून सेवेकरी आणि गरजवंतांमध्ये वाटप केले आहे.

सध्या महिला आघाडीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या कीर्तिदा अजमेरा यांच्या मार्गदर्शनात विविध पदांवर असूनही या संकट काळात जबाबदारी घेऊन मास्क तयार करून देण्याचे हे सेवाकार्य या महिला करीत आहेत. शहरभरात १० केंद्र तयार करून वेगवेगळ्या कार्यकर्त्या महिलांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या थानाचे कापड मास्क बनवण्यासाठी वापरले जात असून प्रशिक्षित शिलाई करणाऱ्या महिलांना सुरक्षेचे सगळे नियम समजावून ते शिवून घेतले जात आहेत.

वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध केंद्रांवर आतापर्यंत १०,१५० मास्क तयार केले गेले, जे सेवाकार्यात लागलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत तसेच नगरसेवकांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रभागातील गरीब वस्त्यांमध्ये आणि गरजूवंतांमध्ये वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकट काळात आमचाही हातभार या देशकार्यात लागत असल्याचे समाधान या कार्यात सहभाग घेणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. ”गरजू महिलांकडून हे मास्क शिवून घेण्याने त्यांना रोजगार देखील उपलब्ध होतो त्यामुळे त्यांच्या उपजीविकेसाठीही ह्याची मदत होत असल्याचे समाधान आहे” असे यावेळी कीर्तिदा अजमेरा ह्यांनी सांगितले.

कोणी किती मास्क केलीत?
मास्क तयार करण्यासाठी जी १० केंद्र शहरात तयार करण्यात आली आहेत, त्या केंद्राची जबाबदारी महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या नेतृत्वातील केंद्रावर आतापर्यंत सात हजार मास्क तयार करण्यात आले.

अनसुया गुप्ता यांच्या नेतृत्वातील केंद्रावर १७००, दमयंती पटेल यांच्या नेतृत्वातील केंद्रावर ३००, सगुण कूकुलारी यांच्या केंद्रावर २००, श्रद्धा पाठक यांच्या नेतृत्वातील केंद्रावर २००, नीलिमा बावणे यांच्या केंद्रावर २००, संध्या नारखेडे यांच्या केंद्रावर १५०, माया हाडे यांच्या केंद्रावर १५०, प्रतिभा वैरागडे यांच्या केंद्रावर १०० तर पल्लवी शामकुळे यांच्या केंद्रावर १५० मास्क आतापर्यंत तयार करण्यात आले.

भाजपच्या महिला आघाडीने सांभाळलीय सुरक्षेची जबाबदारी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2W8OOnU
via