Tuesday, 31 March 2020

No new patient positive in city in last 24 hours, 18 new in Maharashtra

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: There is a good news for Nagpurians as no new corona positive was detected from Nagpur in last 24 hours. A number of suspects are coming to Government Medical College and Hospital (GMCH) and Indira Gandhi Government Medical College and Hospital (IGGMCH). But many of them returning home testing negative.

Till now Nagpur has got 16 positive out of those, four have been tested negative and returned home fit and fine.

Read : How Nagpur got it 16 positive cases

In present cases also except the one admitted in GMCH who is paralytic, others are in good condition. It is expected all of them would test negative. On Tuesday by the time of filing of this report, two cycles of 33 swab samples each are completed and touchwood nobody tested positive. Lot of awareness has come among the public which is why they are coming forward to get themselves tested.

In Maharashtra,today 18 new COVID-19 cases were reported from Maharashtra, news agencies reported. Out of 18, 16 persons tested positive for Covid-19 in Mumbai and two more cases have been reported in Pune. With today’s 18 cases reported, the total number of cases in the state has escalated to 320. The deadly coronavirus has killed 12 people in the state till now.

No new patient positive in city in last 24 hours, 18 new in Maharashtra



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39ENvSx
via

नागरिकांनी रक्तदान करून आपत्ती निवारणासाठी सहकार्य करावे:-माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

Nagpur Today : Nagpur News

कामठी :-कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कमी होत असलेल्या रक्ताच्या साठ्याबाबत राज्याच्या रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाला आहे तेव्हा भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात कामठी तालुक्यातील येरखेडा व केम येथे महाराष्ट्र प्रदेश तसेच तालुका युवक कांग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शेकडोच्या वर संख्येतील तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान केले .

याप्रसंगी नागरिकांनी रक्तदान करून आपत्ती निवारणासाठी सहकार्य करावे असे आव्हान सुद्धा सुरेशभाऊ भोयर यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रा.अवंतिका ताई लेकुरवाळे,माजी जी प सदस्या.सरिता ताई रंगारी, महाराष्ट्र युवक काँग्रेस चे सचिव.इर्शाद शेख , पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी , केम ग्रामपंचायत चे उपसरपंच अतुल बाळबुधे प्रामुख्याने उपस्थित होते. येरखेडा येथील तक्षशिला बुद्ध विहारात पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी तर केम गावात उपसरपंच अतुल बाळबुधे यानो रक्त दान शिबीर चे आयोजन केले होते.

संदीप कांबळे कामठी

नागरिकांनी रक्तदान करून आपत्ती निवारणासाठी सहकार्य करावे:-माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2wH1pGj
via

आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये म्हणून पालकमंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरोवर…

Nagpur Today : Nagpur News

इस्लामपूरच्या ‘त्या’ परिसराचा घेतला आढावा


सांगली : आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे असे सांगत सांगलीचे पालक जयंत पाटील यांनी कोरोना बाधित इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली.

इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळल्याने सांगलीचे पालकत्व स्वीकारलेल्या जयंत पाटील यांनी न डगमगता खंबीरपणे परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर जयंत पाटील यांनी जेथे कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या इस्लामपूर परिसरात जाऊन पाहणी केली व आढावा घेतला.

या भेटीदरम्यान जयंत पाटील यांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. शिवाय नागरिकांनी घाबरून जावू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि घरातच रहावे असे आवाहनही केले.

मागील वर्षी आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले होते. त्यावेळीही जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्राऊंड झिरोवर जाऊन पूरग्रस्तांची मदत केली होती. आज त्याचपद्धतीने जयंत पाटील सांगलीच्या जनतेची पालक म्हणून काळजी घेताना दिसत आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये म्हणून पालकमंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरोवर…



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2UIOT0E
via

अनावश्यक विजेचा वापर टाळावा

Nagpur Today : Nagpur News

अतिरिक्त दाबामुळे रोहित्रात होऊ शकतो बिघाड महावितरणचे ग्राहकांना आवाहन

Mahavitaran Logo Marathi
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लाॅकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र इतर सर्व वर्गवारीच्या ग्राहकांचा वीज वापर या काळात अल्प झाला असला तरी घरगुती वापराच्या विजेमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे अतिरिक्त दाब वाढून रोहित्रात बिघाड होऊन नादुरुस्त होवू शकते तरी अनावश्यक वीज वापर टाळण्याचे आवाहन ग्राहकांना महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोव्हीड-१९ या विषाणूच्या संकट काळातही महावितरण अखंडित वीज पुरवठा करण्यास बांधिल आहे. त्यामुळे सर्व शहरी व ग्रामीण भागातील घरगुती वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, संचारबंदीच्या या काळात सर्वजण घरी असल्याने आपली सर्व भिस्त वीज उपकरणावर राहणार आहे. असे असले तरी गरज असलेल्या विद्युत वापर करण्यास काही हरकत नाही, मात्र अनावश्यक वापर टाळला पाहिजे यामध्ये शेगडी, हीटर, एसी यासारखी अतिदाबाची विद्युत उपकरणे वापरु नये. त्यामुळे अतिरिक्त दाब वाढून आपल्या भागातील रोहित्रात बिघाड होऊन नादुरुस्त होवू शकते.

एकाचवेळी सर्वत्र वापर वाढल्यास रोहित्र नादुस्त होण्याची संख्या सुद्धा वाढू शकते. सध्या देशात लाॅकडाऊन करण्यात आले असल्याने सदर रोहित्र दुरुस्तीचे करताना मर्यादा असल्याने खासगी युनिट मध्ये सुद्धा कर्मचारी व साहित्याची वानवा भासू शकते, असल्याने ट्रांसफार्मर मिळण्यास विलंब होऊ शकतो. तसेच रोहित्राची वाहतूक करताना सुद्धा विलंब होऊ शकतो. याचप्रमाणे कृषी पंप ग्राहकांनी सुद्धा मंजूर क्षमतेच्या मोटरी वापराव्या, तसेच कृषी वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकडे अथवा हुक टाकणार नाही याची ग्राहकांनी सुद्धा दक्षता घावी जेणेकरून दाब वाढून रोहित्रात बिघाड वा नादुरुस्त होणार नाही. असे झाल्यास त्याला सुद्धा दुरुस्तीला वा वाहतुकीला या काळात विलंब लागू शकतो.

तरी सर्व वीज ग्राहकांना विनंती तथा आवाहन करण्यात येते की, आपला विद्युत वापर गरजेनुसार व रोहित्राच्या क्षमतेनुसार करावा जेणेकरून सुरळीत वीज पुरवठा राहण्यास मदत होईल असे आवाहन महावितरणने केले आहे.

अनावश्यक विजेचा वापर टाळावा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39ygsiS
via

“जे म्हटलं ते करून दाखवलं” – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Nagpur Today : Nagpur News

वीजदर कमी झाल्याने उद्योग व व्यवसाय वृद्धीला मोठा हातभार लागणार – ऊर्जामंत्री यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अनेक उपाययोजना करत आहे. त्याचवेळी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने उर्जा विभागाच्या प्रस्तावर चर्चा करून वीज दर कमी करून राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यामुळे राज्यातील उद्योग व व्यवसाय वृद्धीला मोठा हातभार लागणार आहे. राज्यातील वीजदर व वीजगळती कमी करून 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा ऊर्जा खात्याचा पदभार स्वीकारताच मी केली होती, त्या दृष्टीने 5 वर्षांसाठी कमी करण्यात आलेले वीजदर हे एक मोठं यश असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात वीज दर कमी करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने विजेचे दर कमी करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली, त्याबद्दल डॉ. नितीन राऊत यांनी सर्व अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले ऊर्जामंत्री होते आणि त्यांच्याच विचारांने प्रेरित झालेल्या माझ्यासारख्या लहानशा व्यक्तीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात ऊर्जा खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर लोकांनी माझ्याकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. काँग्रेसने नेहमीच तळागाळातील जनतेचा विचार केला, त्यादृष्टीने मी 100 युनिट मोफत विजेची घोषणा केली आणि या विभागातील भ्रष्टाचार, गळती बंद करून वीज दर कमी करून आणणे हे माझे आद्य कर्तव्य मानले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल देखील डॉ. नितीन राऊत यांनी सर्वांचे आभार मानलेत.

वाणिज्यिक व औद्योगिक दरात येणाऱ्या पाच वर्षांमध्ये वापर आकारानुसार सुमारे दहा ते बारा टक्के वीजदर कमी करण्यात आलेले आहेत. तर घरगुती विजेचे दर हे वापर आकारानुसार पाच टक्के एवढे कमी करण्यात आलेले आहेत. अदानी, टाटा, बेस्ट व महावितरण या चारही कंपन्यांचे दर कमी करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी जे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक मान्यता देण्यात आली आहे.

सौर ऊर्जा ग्रीड सपोर्ट चार्जेस 2000 MW येईपर्यंत लागणार नाही, यामुळे सौरउर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देणे शक्य होईल. महापारेषण कंपनीने मागणी केली त्यापेक्षा अधिक इनसेन्टीव देण्यात आले आहेत. महाजनकोला कोळसा व अन्य स्वरूपाच्या येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी खूप मोठी सूट दिली आहे. त्यामुळे महाजनकोला काम करण्यासाठी भरपूर वाव मिळणार आहे.

महावितरण कंपनी व अन्य कंपन्यांच्या अधिका-यांना वारंवार दिलेल्या सूचना व त्यांनी त्यासंदर्भात आयोगाशी केलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आयोगाने मोठी दरकपात केली आहे.

ह्या वीज दर प्रस्तावावर राज्यातील विविध घटकाकडून प्रतिक्रिया आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शासनाने गंभीर दखल घेऊन विविध कंपन्या व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली होती आणि तिला मान्यता मिळाल्याने डॉ.राऊत यांनी समाधान व्यक्त केले आहे.

“जे म्हटलं ते करून दाखवलं” – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2w5mkm0
via

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आणखी 50 लाखांचा लाखांचा निधी दिला

Nagpur Today : Nagpur News

नागपुर ,अमरावती आणि चंद्रपुर साठी आता पर्यन्त 1 कोटी चा निधी दिला

Vikas Mahatme

नागपुर– कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्याकरिता राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी पुन्हा 50 लाख रूपयांचा निधी दिला आहे . हा निधी त्यांनी अमरावती आणि चंद्रपुर जिल्ह्यासाठी दिला आहे . या पूर्वी त्यांनी नागपुर जिल्ह्या साठी 50 लाखा चा निधी दिला होता .

त्यांनी स्थानीय क्षेत्र विकास निधी (एमपीलैड्स ) कमेटी च्या अध्यक्ष यांना एक पत्र लिहून अमरावती आणि चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना विषाणूची रोकथाम, प्रतिबंध व उपचार यासाठी वैद्यकीय उपकरणे, टेस्टिंग किट,आरोग्य कर्मिनां लागणारे अत्याधुनिक ड्रेस, मास्क, व सॅनिटायझर्स इत्यादी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत होणार आहे.ही महामारी रोखण्यासाठी संपूर्ण देशाने एकवटून पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन खासदार डॉ. महात्मे यांनी सर्वांना केले आहे.

जेणेकरून आपल्याला या साथीवर मात करता येईल. संकटाच्या या घटनेत केंद्र व राज्य सरकार पीडितांवर योग्य उपचार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांनाही जागरूक करण्याची गरज आहे. सामान्य लोकांना घरात राहण्याची गरज समजून घेतली पाहिजे. विनाकारण घरा बाहेर पडू नका. या साथीने गरीब – श्रीमंत सगळ्यांनाच त्रस्त केले आहे. सध्या तरी सोशल डिस्टन्स हाच एक मार्ग सयुक्तिक आहे .

आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्या. केंद्र व राज्य सरकार चांगली कामे करीत आहेत. खासदार महात्मे संसदेच्या अधिवेशना नंतर दिल्लीहून परत येताच नागपुरात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सक्रिय झाले आहेत. शासन आणि प्रशासन याबाबत गंभीर असून कोरोना नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे यंत्रणेवरती ताण येत आहे. या पार्श्‍वभूमिवर नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी आणि प्रशासनालाही निगडीत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून आता पर्यन्त 1 कोटी चा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यावा, अशी सूचना केली आहे.

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आणखी 50 लाखांचा लाखांचा निधी दिला



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2US7uYb
via

Covid-19 Disruptions – ICAI Advisory on Accounting and Assurance related issues for F.Y – 2019-20

Nagpur Today : Nagpur News

COVID-19, an infectious disease caused by a novel Coronavirus is exponentially spreading illness throughout the globe and has been recognized as a global pandemic by the WHO. The various governments are taking drastic measures, including locking down of entire country to reduce the impact of this catastrophe.

The adverse impact of this global pandemic can vary from nation to nation, industry to industry and above all entity to entity. The effect depends upon the nature and extent of business connectivity of the individual entities with the nations more seriously affected by this pandemic. Apart from the health and safety of mankind, COVID-19 has unfavourably affected the economic environment which in turn has consequential impact on the results in the financial statements and reporting.

There is also a need to advise the preparers of financial statements to ensure that the potential impact of COVID-19 is suitably considered in preparing and reporting their financial statements for the year ended March 31, 2020. Considering all the above factors, in order to guide the preparers and auditors, the Institute of Chartered Accountants of India (ICAI), Regulator of Chartered Accountancy profession in India, has developed an Advisory on “Impact of Coronavirus on Financial Reporting and the Auditors Consideration” highlighting few important areas which require particular attention in respect of financial statements for the year 2019-20. ICAI Advisory is consistent with those provided in other jurisdictions.

CA. Atul Kumar Gupta, President, ICAI said “Chartered Accountants are always committed as professionals to ensure that financial reporting continues to be of high quality and reliable based on applicable accounting framework and, audit opinions are based on performing the best audit procedures laid down in standards on audit.”

Specific requirements of a few Accounting Standards that may need special attention are indicated in this Accounting Advisory. The said Advisor only draw the attention of preparers to some of the important requirements of Indian Accounting Standards (Ind AS) and Accounting Standards (AS), and this is not meant to be exhaustive and may differ based on specific facts, circumstances and business of respective preparers.

The advisory has been prepared for:

1. Entities to whom Ind AS is applicable and

2. Entities to whom AS is applicable, viz,

Companies to whom Companies, Accounting Standards Rules, 2006 is applicable and
Non-corporate entities to whom AS issued by ICAI is applicable

Accounting advisory guides on the key areas that need to be considered during these challenging times as given below. May refer Annexure A for further details.

Inventory Measurement
Impairment of Non-Financial Assets such as PPE, Goodwill and Intangibles
Financial Instruments (Impairment Losses, Fair Value Measurement and Hedge Accounting)
Leases
Revenue
Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets
Modifications or Termination of Contracts or Arrangements
Going Concern Assessment
Income Taxes
Consolidated Financial Statements
Property, Plant and Equipment
Presentation of Financial Statements
Borrowing Costs
Post Balance Sheet Events
Interim Financial Reporting

Salient Points w.r.t. Auditing Advisory are:

Further, Auditors are also advised by the ICAI to carefully evaluate circumstances prevailing in their audits and assess risk accordingly when applying the concepts given in the Advisory in their audits. Following are salient feature of Auditing Advisory:

The advisory covers the areas which require special attention of auditors in current scenario like Valuation of Inventory on a date other than date of financial statements, Audit of Consolidated Financial Statements where Components/component auditors are located in severely affected places, Subsequent Events or Events after Reporting date, Going Concern etc.
It has been advised that auditors have a public interest obligation to complete the audit work in accordance with professional standards and ethics requirements and under the current circumstances, Auditors must recognise that the specific aspect they need to report to address the challenges and uncertainties arising out of the impact of COVID-19.

Covid-19 Disruptions – ICAI Advisory on Accounting and Assurance related issues for F.Y – 2019-20



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3dBbBR4
via

Governor, CM review COVID preparedness at a high level meeting

Nagpur Today : Nagpur News

Governor Bhagat Singh Koshyari today reviewed the preparedness for tackling the challenge of Corona Virus Disease in the State at a high level meeting held at Raj Bhavan, Mumbai on Monday (30th).

Chief Minister Uddhav Thackeray, Minister of Protocol and Tourism Aaditya Thackeray and senior government officers were present.

The Governor said food, shelter and medicines should be provided to migrant people who have been kept at various camps in the State. He asked officials to ensure that no person goes to bed without food. The Governor said that adequate financial provision be made to tackle the challenge.

He also suggested immediate monetary assistance to the labours particularly those engaged and registered as construction workers.

The Governor also called for proper coordination with Non governmental organisations supplementing the efforts of the government. Governor Koshyari further directed that necessary care should be taken for the safety of police personnel, cleanliness staff and health workers.

Chief Minister Uddhav Thackeray assured that arrangement for food and shelter for migrant workers have been made at the camps. He said that the state is awaiting additional Personal protection kits from the Centre and that the same would be distributed to the needy once those are received.

The Governor was briefed about the availability of hospitals for COVID patients, availability of adequate beds, patient examination facilities, availability of Personal Protection kits and other issues.

Chief Secretary Ajoy Mehta, Additional Chief Secretaries Sanjay Kumar (Home), Manoj Saunik (Finance) and Dr Pradip Vyas (Health), ACS (Labour) Rajesh Kumar, DGP Subodh Jaiswal and others were present.

Governor, CM review COVID preparedness at a high level meeting



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3dFz03T
via

गोंदिया : कर्ज वापसी में 3 माह की राहत से चेहरे खिले

Nagpur Today : Nagpur News

( जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के फैसले से 31620 किसान खुश)

गोंदिया: कोरोना महामारी के वजह से लागू पाबंदियों के चलते रिजर्व बैंक ने आर्थिक गतिविधियों में उत्पन्न व्यवधान को ध्यान में रखते हुए कर्ज की किश्त के भुगतान का बोझ कम करने के लिए सभी तरह के कर्ज की वसूली 3 माह तक स्थगित करने की छूट देने की घोषणा की है रिजर्व बैंक ने स्पष्ट किया है कि कर्ज की किश्त के भुगतान में 3 माह की मोहलत सभी तरह के खुदरा ऋण , कृषि ऋण, फसली कर्ज़ सहित सभी तरह के सावधिक कर्जों पर लागू होगी।

GDCC बैंक ने कृषि कर्ज लौटाने की अवधि 30 जून तक बढ़ाई
22 मार्च से देशव्यापी 21 दिनों के लॉक डाउन के कारण किसान कर्ज की रकम वापस नहीं भर पा रहे हैं इसके चलते किसानों को अतिरिक्त ब्याज न भरना पड़े इसी के मद्देनजर गोंदिया जिला मध्यवर्ती सहकारी बैक ने 31 मार्च के कर्ज वापसी करने की अवधि को 3 माह बढ़ाने का निर्णय लिया है।

जीडीसीसी संचालक मंडल ने कृषि कर्ज लौटाने की अवधि 30 जून तक बढ़ाई है इस फैसले से जिले के 31, 620 किसानों को राहत मिली है ।
जीडीसीसी बैंक के अध्यक्ष राजेंद्र जैन की ओर से जानकारी देते कहा गया है कि- नियमित कर्ज भरने हेतु जो नियमावली है उस अनुसार पूरा कर्ज लौटाने के बाद बैंक के खाता धारक किसानों को रिजर्व बैंक ओर नाबार्ड के निर्देशानुसार नया फसल कर्ज दिया जाएगा।

इसी प्रकार मध्यम अवधि के कर्ज में भी 3 हफ्ते की सहूलियत रिजर्व बैंक के निर्देशानुसार दी जाएगी ।

रवि आर्य

गोंदिया : कर्ज वापसी में 3 माह की राहत से चेहरे खिले



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2w0d9TK
via

Monday, 30 March 2020

VIA welcomes tariff order of Commission

Nagpur Today : Nagpur News

Commission has issued a very good and balanced tariff order in which VIA’s suggestions are 100% incorporated.

As against additional requirement of 60313 crores projected in petition of MSEDCL which was almost 13 % increase in total ARR (Annual Revenue Requirement), commission has determined negative i.e. minus 22242 crores which ultimately resulted in reduction of tariff to the tune of 5% reduction in residential category, 12% reduction in commercial category, 10% reduction in LT & EHV industries.

Grid support charges for Roof top solar are zero. VIA has calculated and submitted for negative grid support charges and suggested for banking charges for exported energy against MSEDCL proposal of Rs. 3 to Rs. 4.5 per unit. MERC has decided zero grid support charges and banking charges in kind 7.5% for HT industries and 12 % for LT industries for banked energy.

Further Three months moratorium period has been provided for paying demand charges under the circumstances of lockdown of industries due to COVID-19.

Commission has accepted VIA proposal for bringing stability in FAC charges and has created a fund for FAC based on 3% rise in fuel cost annually. This move shall stabilize the FAC charges.

With respect to suggestion of VIA for forming separate agriculture company commission said that this matter shall be dealt separately.

Vidarbha & Marathvada incentives are based on the consumer’s efficiency depending on power factor (PF), load factor (LF) & prompt payment discount consumers are availing, but because of KVAH billing for HT consumer power factor rebate shall not be provided. Hence there is a need for revision in the formula of Vidarbha Incentives. VIA shall take up this issue separately with Government of Maharashtra.

VIA welcomes this tariff order of commission which will help industries in this difficult period.

VIA welcomes tariff order of Commission



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2QYcb1Q
via

गरीब मजुरांवर रसायनांची फवारणी हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय – शरद पवार

Nagpur Today : Nagpur News

ट्वीटच्या माध्यमातून शरद पवारांनी घटनेचा केला निषेध…

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांवर रसायनांची फवारणी करण्यात आली त्यात त्यांचा काय दोष? असा संतप्त सवाल करतानाच हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय आहे. या भयंकर घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र निषेध केला आहे.

रोजगाराला वंचित स्थलांतरित मजुरांवर अशा प्रकारे रासायनिक फवारणी करून कोरोना विषाणूच्या शुद्धिकरणाचे प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये झाले हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून आपला संताप व्यक्त केला आहे.

गरीब मजुरांवर रसायनांची फवारणी हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय – शरद पवार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WUVZSH
via

मध्यप्रदेश सरकारने सीमा सील केल्याने गावी जाणाऱ्या कामगारांना परत पावलानी परतावे लागले

Nagpur Today : Nagpur News

कामठी :-, मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेशात जाणाऱ्या मार्गावरील सर्व सीमा सील केल्याने गावी परत जाणाऱ्या कामगारांना परत पावलाने नागपूर परिसरात ज्या ठिकाणी वास्तव्यास होते तिथे परत जावे लागले

मध्यप्रदेशातून काही महिन्यापूर्वी नागपुरात वाडी ,हिंगणा, पिवळी नदी ,चीच भवन ,जरीपटका परिसरात कामाच्या शोधात आलेल्या आलेल्या कामगारांना कोरोना महारोगामुळे सर्वत्र कर्फ्फु, संचारबनदी असल्यामुळे नागरिक व कामगारांना घाराबाहेर निघणे कठीण झाले आहेत कंगारांजवल असलेले सर्व। अन्नधान्य व जीवणावश्यक वस्तू संपल्यामुळे मध्यप्रदेशातून आलेले कामगार आपल्या कटुबासह साधन नसल्यामुळे नागपूर वरून पायी पायी च कामठी मार्गे शिवणी मध्यप्रदेशात जाऊ लागले आहेत प्रतिदिन हजारो कामगार गावी परतजाताना दि सून येत होते काल रविवार पासून मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेशात जाणारे सर्व मार्ग सील केल्यामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवर 2 हजाराचे वर कामगार ठाण मांडून बसले असल्यामुळे महाराष्ट्र शासन प्राशासणाची तारांबळ उडाली आहे

त्यामुळे नागपूरचे पोलीस उपायुक्त निळोतपल, तहसीलदार अरविंद हिंगे, सहाय्य पोलीस उपायुक्त राजरत्न बनसोड, नगरपरिषदे चे मुख्याधिकारी रमाकांत डाके, नवीन कामठी चे ठाणेदार संतोष बकाल, जुनी कामठी चे ठाणेदार देविदास कठाले यांनी दुपारी 5 वाजता सुमारास कामठी परीसरातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या कामगारांना नवीन कामठी पोलीस ठाण्यात परिसरात थाबवून त्यांना आपनास पुढे मध्यप्रदेशात जाता येणार नाही आपण ज्या नागपूर परिसरातून आले त्या ठिकाणी परत जावे लागणार असल्याचे समजवून सांगितले 14 यप्रिल पर्यंत लॉक डाऊन असल्यामुळे आपणाला घराबाहेर निघाता येणार नाही आपल्याला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू शासनाचे वतीने पुरविल्या जाणार असल्याचे आश्वासनं दिले

कामगारांची समजूत काढून सर्व 400 कामगारांना पोलीस बंदोबस्तात पोलीस वाहनाने नागपुरात त्यांच्या परिसरात सोडून दिले त्यामुळे अनेक कामगारांच्या गावी जाण्याच्या आशेवर पाणी फिरल्याने अनेकांचा हीरमोड झाला , पोलीस उपायुक्त निळोतपल, तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कामठी परिसरात येणारे सर्व मार्ग सील करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असून एकही कामगार किंवा नागरिक कामठी परिसरात आगमन होणार नाहीं याची दखल घेण्याचे आदेश दोन्ही ठाण्यातील अधिकाऱयांना दिले आहेत

संदीप कांबळे कामठी

मध्यप्रदेश सरकारने सीमा सील केल्याने गावी जाणाऱ्या कामगारांना परत पावलानी परतावे लागले



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/33Y00Hg
via

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे – अजित पवार

Nagpur Today : Nagpur News

केंद्राकडून १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी ३१ मार्चपर्यंत मिळावी;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्राला पत्र…

मुंबई : राज्यावर आलेलं ‘कोरोना’चं संकट… ‘टाळाबंदी’मुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था… राज्य उत्पन्नात सातत्याने होत आलेली घट… या पार्श्वभूमीवर आगामी काळात ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्रसरकाने महाराष्ट्राला २५हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी केंद्रसरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून केंद्राकडून राज्याला येणे असलेली १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, ती ३१ मार्चपर्यंत देण्यात यावी असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रात नमुद केले आहे.

आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत केंद्राकडून येणे असलेली १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी मिळावी तसेच ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रसरकारला पत्र लिहिले आहे. राज्याची आर्थिक स्थिती व राज्यासमोरील आव्हानांची माहिती त्या पत्रात दिली आहे.

केंद्रसरकारला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रसरकारने देशात तीन आठवड्यांची टाळाबंदी जाहीर केली आहे. या टाळाबंदीमुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असते. परंतु ‘कोरोना’ आणि टाळाबंदीमुळे राज्याचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच केंद्रसरकारकडून केंद्रीय करातील हिश्श्यापोटी राज्याला मिळणारे १६८७ कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे १४ हजार ९६७ कोटी रुपये अशी एकूण १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी ३१ मार्चपर्यंत राज्याला मिळावी तसेच ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे – अजित पवार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39BwBUQ
via

कोरोना -अमरावती और चंद्रपुर के लिए सांसद डाॅ विकास महात्मे ने 50 लाख की निधि दी

Nagpur Today : Nagpur News

अभी तक 1 करोड़ की निधि दे चुके है

नागपुर– कोरोना वायरस की वैश्विक महामारी से निपटने के लिए राज्यसभा सांसद पद्मश्री डॉ विकास महात्मे ने अमरावती और चंद्रपुर जिले के लिए उनकी सांसद निधी से 50 लाख क़ी निधि दी है। पूर्व में उन्होंने नागपुर जिले में कोरोना के नियंत्रण के लिए 50 लाख की निधि दी है।

उन्होंने स्थानीय क्षेत्र विकास निधि (एमपीलैड्स) कमेटी के अध्यक्ष को पत्र लिखकर कहा है कि अमरावती और चंद्रपुर जिले में उक्त राशि से कोरोना वायरस से बचाव, रोकथाम व इलाज करने वाले स्वास्थ्य कर्मियों के लिए अत्याधुनिक हेजमेट ड्रेस ,प्रयोग में आने वाले चिकित्सा उपकरण,टेस्टिंग किट,मास्क और सेनेटाइजरर्स आदि जरूरी सामानों की खरीद सुनिश्चित करने को कहा है।

सांसद डॉ महात्मे ने सभी से अपील करते हुए कहा है कि इस महामारी से बचाव के लिए पूरे देश को एकजुटता के साथ आगे आने की जरूरत है। जिससे कि महामारी को मात दी जा सके। संकट की इस घड़ी में केंद्र व प्रदेश सरकार हर संभव प्रयास कर रही है कि पीडि़तों का समुचित इलाज हो। लोगों को भी जागरूक होना जरूरी है। आम जन को चाहिए कि घरों में रहें। घर से बाहर न निकलें।

अपने आस-पास साफ-सफाई पर विशेष ध्यान दें। सावधानी बरत कर ही इससे बचा जा सकता है। केंद्र और राज्य सरकार अच्छा कार्य कर रही हैं। सांसद महात्मे दिल्ली से संसद सत्र से लौटते ही नागपुर में कोरोना के खिलाफ़ लडाई में सक्रिय हो गये हैं।

कोरोना -अमरावती और चंद्रपुर के लिए सांसद डाॅ विकास महात्मे ने 50 लाख की निधि दी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2QXn7MO
via

‘लॉक डाऊन’मुळे बेघर-विस्थापित नागरिकांना निवारा – कुमार

Nagpur Today : Nagpur News

भोजन व औषध आदि सुविधा

नागपूर: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉक डाउन’मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या 13 हजार 563 नागरिकांची 141 निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे. निवारागृहातील विस्थापितांसाठी 141 सामूहिक किचनच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.

‘लॉक डाऊन’च्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी आज अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत,

विभागात नागपूर – 73 निवारागृहे ( 8 हजार 179 नागरिकांची सुविधा), वर्धा जिल्हा – 7 निवारागृहे ( 240 नागरिक) भंडारा जिल्हा- 9 ( 1032 नागरिक) गोंदिया जिल्हा- 8 (1723 नागरिक) चंद्रपूर जिल्हा – 8 ( 1650 नागरिक) व गडचिरोली जिल्हा – 36 (739 नागरिक) अशा पध्दतीने एकूण 13 हजार 563 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

141 सामूहिक किचनची सुरुवात
जमावबंदो व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांची निवारागृहात सुविधा करण्यात आली आहे. निवारागृहातील नागरिकांसाठी भोजनाची सुविधा 141 सामूहिक किचनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 73, वर्धा 7, भंडारा 9, गोंदिया, चंद्रपूर प्रत्येकी 8 व गडचिरोली जिल्ह्यातील 36 सामूहिक किचनची सुविधा करण्यात आली आहे. सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच राहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन करतानाच विभागात विस्थापितांच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील, असेही विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कळविले आहे.

‘लॉक डाऊन’मुळे बेघर-विस्थापित नागरिकांना निवारा – कुमार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WVyWqU
via

आजनी ग्रामपंचायत तर्फे दक्षता

Nagpur Today : Nagpur News

कामठी:-जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून शेकडो जीव या महामारीच्या कचाट्यात सापलेले आहेत. सध्या कुठलीही औषध यावर नसली तरी खबरदारी म्हणून शासन, प्रशासना तर्फे जनतेला घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

या महामारी विषयी दक्षता आणि जनजागृती म्हणून कामठी तालुक्यातील आजनी गावात सुध्दा ग्राम पंचायत आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सुरक्षितता ठेवून विशेष उपक्रम राबविले जात आहेत.

गावात आतापर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा ठाकरे याने दोनदा फॉगिंग मशीनचा धूर केलेला असून औषधी फवारणी सुध्दा करण्यात आलेली आहे. ग्राम पंचायतच्या माध्यमातून संपूर्ण गावकऱ्यांना सदस्य संख्येनुसार ग्रामपंचायत कर्मचारी भिमराव नागोसे व योगराज नागापुरे हे मास्कचे वाटप करीत आहेत.

परगावाहून आलेल्या लोकांची गावातील आरोग्य केंद्रातर्फे तपासणी करण्यात आलेली आहे. गावाच्या सीमा बंद करत इतरांनी गावात शिरू नये यासाठी गाव रस्त्यावर आडकाठी करण्यात आलेली आहे. गावातील चौक आणि किराणा दुकानांत गर्दी जमू नये म्हणून सभापती उमेशभाऊ रडके जातीने लक्ष घालत आहेत.गावात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास सुध्दा पाबंदी लावण्यात आलेली आहे.

तसेच गावात वेळोवेळी पोलिसांची गस्त घालण्यात येत आहे.
करोनाच्या जनजागृती आणि दक्षतेसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत तसेच सरपंच, सचिव, सदस्य आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

आजनी ग्रामपंचायत तर्फे दक्षता



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2QXEKfG
via

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट…

Nagpur Today : Nagpur News

अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा बनावट फॉर्म वर संधीसाधू नगरसेवक करताहेत गरीबांची दिशाभूल

कामठी :- संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस चे तीव्र पडसाद भारतासह महाराष्ट्रात सुदधा पोहोचले आहे परिणामी संपूर्ण महाराष्ट्रासह कामठी तालुक्यात संचारबंदी, जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आल्याने सुरू असलेल्या या लॉकडाऊन मध्ये सर्व कामे ठप्प पडले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याने गरिबांची थट्टा होऊ नये त्यांच्यावर उपासमारीची वेक येऊ नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ अशा पाच रुपये किलो भावाने एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य वितरित करण्यात येण्याचे आदेश केले आहे तसेच शिधापत्रिका धारक नसलेल्या नागरिकांची सुदधा प्रशासनाकडून अन्न धान्याची सोय करण्याचे विचाराधीन आहे पण अधिकृत असे कुठलेही शासन आदेशित केले नाही तसेच अशा स्थितीत रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही.

सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. तर काही नगरसेवकाकडून हा फॉर्म सुद्धा भरवून घेतला जात आहे , त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने कामठी तालुका पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यांनी केला आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत.

मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होत असून . नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन तालुका पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

संदीप कांबळे कामठी

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट…



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2USiOne
via

Kerala govt to issue passes for alcoholics

Nagpur Today : Nagpur News

The Kerala government has decided to issue special passes for tipplers, who have withdrawal symptoms and doctor’s prescription, to purchase liquor from the Excise department.

A Government Order in this regard was issued on Monday night, despite objection from doctors’ association, to supply liquor to tipplers under prescription during the 21-day lockdown initiated to counter the spread of Covid-19.

“Following the lockdown and the closure of liquor outlets in the state, there were many instances of social issues including the frustration and suicide tendencies shown by those who used to consume liquor regularly and the state government has decided to initiate steps to resolve the matter,” the order read.

The order said that those who have physical and mental issues due to withdrawal symptoms could be given liquor in a “controlled” and “prescribed” manner. It also says that such persons with withdrawal symptoms should approach the Public Health Centres, Taluk hospitals, district hospitals, general hospitals or the medical college hospitals and get themselves examined by the doctor.

“If such a person gets a prescription from the doctors saying he has withdrawal symptoms, he could be provided with liquor in a controlled manner,” the order read.

It said the prescription could be produced at the nearby Excise office along with a government issued identity card of the person carrying the prescription and receive a liquor pass. The pass can be produced before the Beverages Cooperation Managing Director, who will take necessary steps to distribute liquor, the order said. It also said that the liquor outlets need not be kept opened for this purpose.

Kerala govt to issue passes for alcoholics



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3awcRmt
via

जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर आळा घालावा – विधानसभा अध्यक्ष

Nagpur Today : Nagpur News

· भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे सूक्ष्म नियोजन करा

· वैद्यकीय साहित्य स्थानिक स्तरावर खरेदी करावे

· गावनिहाय नियोजन आराखडा बनवावा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करतानांच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. यानिमित्ताने भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे सूक्ष्म नियोजन आवश्यक असून सर्वसामान्य कष्टकरी माणसाला या नियोजनात प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘लॉक डाऊन’च्या काळात लोकांना रोजगार नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील समस्या वेगवेगळ्या असून ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शहरावर अवलंबून आहे. दुध व भाजीपाला या जीवनाश्यक वस्तूंची विक्री कमी झाली आहे. अशावेळी नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी प्रशासनाने घरपोच अन्नधान्य पोहचवण्याची व्यवस्था करावी अशा सूचना श्री. पटोले यांनी केल्या. सामान्य दुकानदार, रिक्षाचालक, पानठेलाधारक यांचा या वितरण व्यवस्थेत प्रामुख्याने समावेश असावा असे ते म्हणाले.

येणाऱ्या काळात वैद्यकीय सेवेवर ताण निर्माण होणार असून शासकीय व्यवस्थेसोबतच खाजगी डॉक्टर व परिचारिकांच्या सेवा घेण्यात याव्यात असे ते म्हणाले. कोरोना हे नैसर्गिक संकट असून या संकटाचा आपण एकजुटीने सामना करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
कोरोना आपत्तीचे प्रशासन योग्य प्रकारे नियोजन करत असले तरी या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या व प्रश्नांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, बंदच्या काळात जीवनाश्यक वस्तूंची साठेबाजी होत असल्याचे तक्रारी प्राप्त होत आहे. साठेबाजावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. असंघटीत कामगार व विस्थापित नागरिकांची व्यवसथा युध्द पातळीवर करण्यात यावी. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवोवे. शहरातील काही स्वयंसेवी संस्था गरजूंना अन्नदान करतात. अशा ठिकाणी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. कम्युनिटी किचनमध्ये निर्जंतूकीकरण आवश्यक असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. ज्या डॉक्टरांनी सध्या वैद्यकीय सेवा बंद केली आहे. अशा डॉक्टरांना नियमित सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले.

नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात तसेच दुध, भाजीपाला आदी सुविधा सुलभपणे कशा मिळतील यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. असेही यावेळी त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार
संचारबंदीमुळे जिवनाश्यक वस्तूसह इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार नाही. तसेच किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी अनावश्यक साठेबाजी करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या सुचना बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केल्यात

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाची सुलभपणे विक्री करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी सेवा केंद्र सुरू राहिल्यास नियोजन करणे सोयीचे होईल. स्थानिक तसेच परराज्यातील कामगारांना शासनाच्या निर्णयानुसार आहे तेथेच निवारा तसेच भोजनाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करणे आवश्यक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कोरोना संदर्भात नागपूरसह विभागात आरोग्य विषयक राबविण्यात येत असलेल्या विविध उपायोजनांची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुमार 800 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच अतिजोखीम असलेल्या नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात 1 हजार खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून 7 हजार लोकांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर, वधा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली येथे अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ए. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर आयुक्त अभिजीत बांगर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, ‘मेयो’चे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, ‘मेडीकल’चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी यावेळी विविध उपाययोजनांची माहिती दिली.

जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर आळा घालावा – विधानसभा अध्यक्ष



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bBNobr
via

How Nagpur got it 16 Coronavirus cases

Nagpur Today : Nagpur News

No new cases reported in Nagpur, Five more test +ve in Maha, COVID-19 tally 225

Nagpur: Till Tuesday morning no positive case has been reported yet thou five fresh coronavirus cases have been reported in Maharashtra taking the total number of positive cases in the State to 225, said Maharashtra Health Department on Tuesday.

Out of the five fresh cases, one has been reported from Mumbai, two from Pune and two from Buldhana.

Meanwhile, given the infectious nature of coronavirus, the BMC on Monday said that if a COVID-19 patient dies, the body will be cremated irrespective of religion.

India has recorded 1,117 active COVID-19 positive cases. So far, 32 people have died of COVID-19

Meanwhile let see how Nagpur got it 16 Positive cases :

Nagpur cases History : 

1st Patient : USA Return
2nd : Colleague of US return patient
3rd : Colleague of US return patient
4th : Wife of US return patient.
5th : Delhi Returned a Businessman
6th : Mother of 5th Patient
7th : Wife of 5th Patient
8th : Son of 5th Patient
9th : Manager of 5th Patient
10th : Manager’s Daughter
11th : Worker of 5th Patient
12th : Worker’s Daughter
13th : Worker’s Brother
14th : Delhi Returned a City Businessman
15th : Wife of 14th Patient
16th : Son of 14th Patient

Last updated : March 31 Time 11:30 AM

How Nagpur got it 16 Coronavirus cases



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Jtm436
via

निर्जंतुकीकरणासाठी योग्य प्रकारेच फवारणी

Nagpur Today : Nagpur News

मनपाचे स्पष्टीकरण : अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अग्निशमन गाड्यांद्वारे आणि स्वच्छतादूतांद्वारे आवश्यक त्या भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. मात्र, काही लोकांनी केवळ पाणी फवारले जात असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाशी लढण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रामाणिक प्रयत्न करीत असून अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिस तक्रार करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्णय घेतल्यानंतर मनपाअंतर्गत असलेल्या शहरातील दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करण्यात येत आहे. मात्र, जरीपटका भागातील काही लोकांनी या फवारणीचा व्हिडिओ तयार करून निर्जंतुकीकरणाच्या नावावर निव्वळ पाण्याची फवारणी होत असल्याचा आरोप केला आहे.

तसा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये टाकून समाजामध्ये भीती पसरविण्याचे कार्य काही लोकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र, कोरानापासून नागपुरातील लोकांचा बचाव व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि नागपूर महानगरपालिका प्रामाणिक प्रयत्न करीत असून हॅण्ड स्प्रे द्वारे सुद्धा सोडियम हायपोक्लोराईडचीच फवारणी होत आहे. मात्र जे लोक त्यातून केवळ पाणी फवारल्या जात आहे अशी अफवा पसरवित आहे, त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले.

निर्जंतुकीकरणासाठी योग्य प्रकारेच फवारणी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2QZ4vMG
via

निर्जंतुकरणासंदर्भातील आरोप राजकीय हेतूने प्रेरीत : विक्की कुकरेजा

Nagpur Today : Nagpur News

नागपूर : कोरोना हे देशावर आलेले संकट आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन एकत्र येऊन याविरोधात लढा देत आहे. लोकही शासनाच्या निर्देशाला प्रतिसाद देऊन या लढाईत सहभागी झाले आहे. नागपूर महानगरपालिका नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करीत असताना काही विघ्नसंतोषी लोकं मनपाच्या हेतूवर शंका उपस्थित करून बदनामी करीत आहे. हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ही वेळ राजकारण करण्याची नाही, हे या लोकांनी ध्यानात घ्यायला हवे. तरीही ते मानत नसेल तर त्यांच्यावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातू कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिला आहे. ते म्हणाले, पाण्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड मिश्रण करण्यात आले आहे म्हणून ते पाण्यासारखे दिसते. मनपा नियमानुसार कार्य करत आहे. त्यामुळे कोणी मनपाच्या हेतूवर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

निर्जंतुकरणासंदर्भातील आरोप राजकीय हेतूने प्रेरीत : विक्की कुकरेजा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2wRr9j3
via

मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनी घेतला करोना आव्हान तयारीचा आढावा

Nagpur Today : Nagpur News

करोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याचे दृष्टीने राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह आज राजभवन येथे एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.

स्थलांतरित लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी पुरेशी स्वच्छता ठेवावी, तेथील लोकांच्या निवास, भोजनाची व औषधाची व्यवस्था करावी तसेच कुणीही उपाशी राहणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केल्या. या कामी शासनास सहकार्य करणाऱ्या विविध अशासकीय तसेच सामाजिक संस्थाशी देखील समन्वय राखावा अशी सूचना त्यांनी केली. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करावी अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.

कामगारांना, विशेषतः बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना तातडीची आर्थिक मदत देण्याबाबत राज्यपालांनी सूचना केली.राज्यातील आरोग्य सेवक, पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षिततेची देखील पुरेशी खबरदारी घ्यावी असे राज्यपालांनी सांगितले.


स्थलांतरित लोकांच्या भोजन व निवासाची योग्य व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. अतिरिक्त वैयक्तिक सुरक्षा कीट केंद्राकडून उपलब्ध झाल्यावर आवश्यक त्या लोकांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी केलेली व्यवस्था, रुग्ण तपासणीची क्षमता, विलगीकरणाची सुविधा, व्यक्तिगत सुरक्षेसाठी आवश्यक किट्सची उपलब्धता याबाबत राज्यपालांनी यावेळी माहिती करून घेतली.

बैठकीला पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास, अतिरिक्त मुख्य सचिव (कामगार) राजेश कुमार व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनी घेतला करोना आव्हान तयारीचा आढावा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3dHYmy8
via

31 मार्च राशिफल: सौभाग्य योग के कारण इन राशियों के लिए शुभ रहेगा मंगलवार

Nagpur Today : Nagpur News

Today Horoscope in Hindi, March 28, 2020: दैनिक राशिफल चंद्र ग्रह की गणना पर आधारित है। आज का राशिफल निकालते समय पंचांग की गणना और सटीक खगोलीय विश्लेषण किया जाता है। हमारे इस दैनिक राशिफल में सभी 12 राशियों का भविष्यफल बताया जाता है। इस राशिफल को पढ़कर आप अपनी दैनिक योजनाओं को सफल बनाने में कामयाब रहेंगे। आज का राशिफल में आपके लिए नौकरी, व्यापार, लेन-देन, परिवार और मित्रों के साथ संबंध, सेहत और दिन भर में होने वाली शुभ-अशुभ घटनाओं का भविष्यफल होता है।

मेष राशि
आपके लिए आज का दिन उतार-चढ़ाव से भरा रहेगा। आप यात्रा करने का विचार करेंगे लेकिन यह आपके लिए सुखदायक नहीं होगी, इसलिए इससे बचना चाहिए। काम के सिलसिले में अच्छे नतीजे मिलेंगे। इनकम बढ़ेगी। धन की बचत करने में सफल होंगे और व्यापार में गति आएगी। प्रेम जीवन के लिहाज से दिनमान अच्छा है। दांपत्य जीवन में मिले-जुले अनुभव मिलेंगे।

वृषभ राशि
आपके लिए आज का दिन अच्छा रहेगा। आपकी सोचने समझने की शक्ति मजबूत होगी। आप खुश होंगे। दिल से खुश होने से हर काम को अच्छे से अंजाम देंगे लेकिन अपने खान-पान पर ध्यान दें। परिवार का माहौल अच्छा रहेगा। आपको सुख शांति मिलेगी। काम के सिलसिले में भी अच्छे नतीजे मिलेंगे। दांपत्य जीवन में प्रेम बढ़ेगा। प्रेम जीवन में कुछ दिक्कतें बनी रह सकती हैं लेकिन अब उनका अंत होने वाला है।
मिथुन राशि

आपके लिए आज का दिन उतार-चढ़ाव से भरा रहेगा। अपने स्वास्थ्य का खास ख्याल रखें। सेहत में उतार-चढ़ाव बना रहेगा। चोट लगने की संभावना है, इसलिए खास तौर से ध्यान रखें। काम के सिलसिले में अच्छे नतीजे मिलेंगे। दांपत्य जीवन में तनाव में कमी आएगी। आपको किसी बात को लेकर असुविधा हो सकती है और निर्णय लेने में समस्या होगी। प्रेम जीवन के लिहाज से दिनमान अच्छा रहेगा।

कर्क राशि
आपके लिये आज का दिन थोड़ा कमजोर है। स्वास्थ्य बिगड़ सकता है। आपकी चिंताएं बढ़ेंगी। मानसिक तनाव में बढ़ोतरी होने से काम पर असर पड़ेगा। दांपत्य जीवन में तनाव बढ़ेगा लेकिन व्यापार के सिलसिले में अच्छे नतीजे मिलेंगे। प्रेम जीवन में खुशनुमा समय की प्राप्ति होगी। परिवार का माहौल भी अच्छा रहेगा।

सिंह राशि
आपके लिए आज का दिन ठीक-ठाक कहा जा सकता है। व्यापार वृद्धि को प्राप्त होगा। काम के सिलसिले में नौकरी आपके लिए अच्छा फल लेकर आएगी। इनकम में बढ़ोतरी होगी। प्रेम जीवन में कुछ नई बात सामने आ सकती हैं।सेहत कमजोर रहेगी। आपकी कुछ योजनाएं अटक सकती हैं लेकिन अचानक से धन प्राप्ति के योग भी बनेंगे।

कन्या राशि
आपके लिए आज का दिन मान उतार-चढ़ाव से भरा रहेगा। काम के सिलसिले में दिक्कतें बढ़ेंगी। आप समझ नहीं पाएंगे कि आपको किस दिशा में आगे बढ़ना चाहिए, इसलिए परेशानियों का हल मिलने में समय लगेगा। परिवार का माहौल भी ज्यादा बेहतर नहीं कहा जा सकता। प्रेम जीवन में चली आ रही दिक्कतों से छुटकारा मिलेगा। दांपत्य जीवन में तनाव बढ़ेगा। भाग्य का सितारा बुलंद रहेगा।

तुला राशि
आपके लिए आज का दिन मान कई मायनों में बढ़िया रहेगा लेकिन सेहत कमजोर रहेगी। भाग्य में उतार-चढ़ाव आएगा और परिवार की किसी बुजुर्ग का स्वास्थ्य बिगड़ सकता है। प्रेम जीवन में अच्छे पल आएंगे। आपका प्रिय आप से खूब बातें करेगा और आपका मन लगाकर रखेगा। दांपत्य जीवन जीने वालों को मिले-जुले अनुभव प्राप्त होंगे।

वृश्चिक राशि
आपके लिए आज का दिन अच्छा रहेगा। आप नई-नई योजनाओं पर काम करने का विचार करेंगे और कुछ में सफलता भी प्राप्त करेंगे।दांपत्य जीवन में प्रेम बढ़ेगा। व्यापार में सफलता मिलेगी। प्रेम जीवन में दिक्कतें बढ़ेंगी। किसी गलत जगह पैसा लगाने से बचें क्योंकि इससे आपके धन का नुकसान हो सकता है।

धनु राशि
आपके लिए आज का दिन अच्छा रहेगा। इनकम बढ़ेगी। धन को बचाने में भी सफल रहेंगे यानी कि उसे जोड़ पाएंगे। परिवार का माहौल कुछ अशांत रहेगा लेकिन काम के सिलसिले में बेहतरीन नतीजे आपको हासिल होंगे। प्रेम जीवन जीने वालों को अपने परिजनों से बात करनी होगी, तभी उनका रिश्ता आगे बढ़ेगा। दांपत्य जीवन में कोई दिक्कत परेशानी को बढ़ा सकती है।

मकर राशि
आपके लिए आज का दिन अच्छा रहेगा। प्रेम जीवन में खुशी भरे पल बिताने का मौका मिलेगा और आपका प्रिय आपसे खुश रहेगा। शादीशुदा जातकों के दांपत्य जीवन में चली आ रही परेशानियों में अब कुछ हद तक कमी आएगी। आपके खर्चे भी नियंत्रण में आने लगेंगे, जिससे आर्थिक स्थिति मजबूत होगी। काम के सिलसिले में आप थोड़ा ध्यान अवश्य रखें।

कुंभ राशि
आपके लिए आज का दिन उतार-चढ़ाव से भरा रहेगा। सेहत कमजोर रहेगी और खर्चे भी बढ़ेंगे। यह स्थिति आपको मानसिक तनाव के साथ-साथ आर्थिक परेशानी में भी दे सकती है, इसलिए सावधानी बरतें। प्रेम जीवन के लिए दिन ठीक-ठाक रहेगा लेकिन दांपत्य जीवन में खुशी भरे पल आएंगे और शादीशुदा लोग अपने दांपत्य सुख का आनंद उठाएंगे। परिवार का माहौल बढ़िया रहेगा और काम के सिलसिले में भी आपको अच्छा नतीजे हासिल होंगे।
मीन राशि
आपके लिए आज का दिन अच्छा रहेगा। आपकी इनकम बढ़ेगी और कई नई परियोजनाएं आपके हक में फैसले सुनाएंगी, जिससे आपकी इनकम बढ़नी शुरू हो जाएगी। परिवार में उतार-चढ़ाव की स्थिति रहेगी। काम के सिलसिले में आपकी मेहनत रंग लाएगी और आपको अच्छे नतीजे हासिल होंगे। प्रेम जीवन में चली आ रही दिक्कतो में कुछ हद तक कमी होगी और शादीशुदा जातकों के दांपत्य जीवन में तनाव पहले के मुकाबले कुछ कम जरूर होगा।

31 मार्च राशिफल: सौभाग्य योग के कारण इन राशियों के लिए शुभ रहेगा मंगलवार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2JpEKkn
via

गोंदियाः सो जाओ तो रातें, जागो तो सबेरा ‘ रैन बसेरा ’

Nagpur Today : Nagpur News

म्यूनिसिपल स्कूल इमारत के अस्थाई रैन बसेरे में ले रखी है १५० ने शरण

गोंदिया: रेलवे स्टेशन तथा बस स्टैंड के निकट शहर के मध्य स्थित मनोहर म्यूनिसिपल हाई स्कूल इमारत के ग्राऊंड फ्लोर तथा फर्स्ट फ्लोर पर स्थित कक्षाओं के कमरों में १४० से १५० जरूरतमंदों के ठहरने का निःशुल्क प्रबंध किया गया है। इनमें से कुछ मुसाफिर है तो कुछ निराश्रित जो सड़क पर रहकर अपना जीवन व्यतीत कर रहे थे, एैसे लोगों को सुरक्षित ठिकाने के रूप में यहां लाकर कोरोना वायरस के संक्रमण से बचाने का प्रयास किया जा रहा है।

गोंदिया नगर परिषद के अध्यक्ष अशोकराव इंगले ने जानकारी देते बताया, करोनो से कैसे मानव जीवन को बचाया जाए, आज यह सबसे बड़ा प्रश्‍न है, लिहाजा इस स्कूल इमारत में अस्थाई रैन बसेरा बनाकर यहां उन मजबूर मुसाफिरों को शरण दी गई है जो ट्रेनें, बसें और परिवहन के साधन बंद होने से गोंदिया शहर में अटके पड़े है, साथ ही शहर की सड़कों पर खानाबदोशों की जिंदगी व्यतीत करने वाले लोगों को भी यहां लाकर सुरक्षित छत मुहैया करायी गई है। मौजुदा वक्त में अस्थाई रैन बसेरे में ठहरने वाले महिला-पुरूष की संख्या १४० से अधिक है, इनके लिए शुद्ध पेयजल, निःशुल्क भोजन की व्यवस्था सेवाभावी संस्थाओं और जिला प्रशासन के आर्थिक सहयोग से स्कूल इमारत में की गई है।

मुसीबत और हालात के मारे यहां शरण लिए लोगों का रजिस्टर भी मेंटेन किया जा रहा है जिसकी जिम्मेदारी नगर परिषद के अधिकारी बनकर को दी गई है तथा उनके सहयोगी के रूप में न.प. स्वास्थ्य विभाग व सफाई विभाग के १० कर्मचारियों की डियुटी लगायी गई है।

नगराध्यक्ष अशोकराव इंगले ने बताया, यहां ठहरने वाले सभी लोगों की नियमित स्वास्थ्य जांच हो सके इसके लिए उन्होंने गोंदिया मेडिकल कॉलेज के डीन डॉ. रूखमोड़े से चर्चा की है और इस संदर्भ का पत्र भी उन्हें भेजा गया है।

संकट की इस घड़ी में गोंदिया नगर परिषद ने मानवता का परिचय देते हुए यह रेन बसेरा शुरू किया है, एैसी जानकारी नगराध्यक्ष इंगले ने दी।

अटके यात्रियों का सहारा बना, आप का रैन बसेरा
गोंदिया रेलवे स्टेशन से चंद कदमों की दूरी पर कुड़वा लाइन के देशबंधु वार्ड में आम आदमी पार्टी द्वारा संचालित रेन बसेरा, देशव्यापी लाकडाऊन की इस मुसीबत की घड़ी में आश्रय का बहुत उपयोगी स्थान बना हुआ है।

आप नेता पुरूषोत्तम मोदी ने बताया, बाहर गांव के रहने वाले यात्री ट्रेन, बस और परिवहन सेवा बंद होने से बड़ी संख्या में गोंदिया में अटके हुए है एैसे दर्जनों मुसाफिर इस रेन बसेरे में रूके हुए है तथा इन्हें मुफ्त भोजन भी प्रदान किया जा रहा है। सभी सरकारी व सामाजिक संस्थाओं द्वारा एैसे मुसीबत के मारे लोगों को यहां भेजा जा रहा है, जिनकी यहां हर संभव उचित देखभाल हो रही है।

रवि आर्य

गोंदियाः सो जाओ तो रातें, जागो तो सबेरा ‘ रैन बसेरा ’



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3dGq6TG
via

Automobile companies to make ventilators: Govt

Nagpur Today : Nagpur News

The health ministry has announced that automobile manufacturers have been asked to make ventilators and they are working on it.

Reports say that Anand Mahindra-led Mahindra & Mahindra is believed to be in the final stage of discussions with Bangalore-based ventilator exporter Skanray Technologies. Tata group, through Tata Motors, is also in last-minute negotiations with a Mysuru-based manufacturer to ramp up ventilator manufacturing.

In a communication to major automobile manufacturers, the Ministry of Heavy Industries asked them to explore using their manufacturing facilities and manpower to produce ventilators. Reports said that the communication was issued after a joint meeting of the top four companies — Maruti Suzuki, M&M, Tata Motors and Hyundai.

US President Donald Trump last week invoked emergency powers to require General Motors Co to build much-needed ventilators for coronavirus patients.

Automobile companies to make ventilators: Govt



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2yjVl70
via

अदानी फाउंडेशन ने पीएम केयर्स फंड में 100 करोड़ दान दिए

Nagpur Today : Nagpur News

अदानी ग्रुप आगे भी अतिरिक्त संसाधनों का योगदान देता रहेगा

प्रधानमंत्री रिलीफ फंड में देश के कई उद्योग घराने तथा नामचीन हस्तियां दिल खोलकर दान कर रहे हैं , इसी बीच अदानी ग्रुप के प्रमुख गौतम अदानी ने कोरोना वायरस से लड़ने के लिए प्रधानमंत्री राहत कोष में 100 करोड़ रुपए दान करने का ऐलान किया है इस बात की जानकारी गौतम अडानी ने ट्वीट जारी कर दी है।

गौरतलब है कि करोना से लड़ाई लड़ने टाटा समूह के बाद अदानी फाउंडेशन ने पीएम केयर्स फंड में 100 करोड़ दान देते कहा है अदानी ग्रुप यह आगे भी अतिरिक्त संसाधनों का योगदान देता रहेगा ।

बता दें कि देश में कोरोना का प्रकोप बढ़ता जा रहा है इससे निपटने के लिए अदानी फाउंडेशन ने गुजरात मुख्यमंत्री सहायता कोष में 5 करोड़ तथा महाराष्ट्र मुख्यमंत्री रिलीफ फंड में 1 करोड़ की आर्थिक सहायता राशि भेंट की है साथ ही झारखंड के गोंडा जिला प्रशासन को 1 लाख मास्क तैयार कर सोंपे जाएंगे जिसके लिए अदानी फाउंडेशन की फुलझानो सबकी अजीविका सखी मंडल (PJSASM ) समूह की 100 महिलाएं शामिल हुई है।

अदानी फाउंडेशन महिला सहकारी महिला उद्यमी बहु उद्देशीय सहकारी समिति द्वारा छत्तीसगढ़ के जिला सरगुजा में 50 हजार मास्क तैयार करवाए गए है जिन्हें गांवों में हैंड वॉश के साथ मास्क बांटे जा रहे हैं।

क्योंकि बिजली आज हर इंसान की जरूरत है ऐसे में इसे जीवन उपयोगी वस्तु सूची में रखते हुए सरकार ने प्रोजेक्ट को शुरू रखने को कहा है लिहाजा गोंदिया जिले के तिरोड़ा स्थित थर्मल पावर प्रोजेक्ट में कम से कम कर्मचारियों और मजदूरों से काम लिया जा रहा है तथा इनकी अल्टरनेट ड्यूटी लगाई जा रही है , प्लांट के सभी गेट पर हर जगह थर्मल मशीन से नियमित स्क्रीनिंग की जा रही है तथा यहां काम करने वाले कर्मचारियों को आवश्यक मास्क और ड्रेस भी उपलब्ध कराए गए है ,ताकि सुरक्षा के समूचे मापदंडों का ख्याल रखा जा सके।

रवि आर्य

अदानी फाउंडेशन ने पीएम केयर्स फंड में 100 करोड़ दान दिए



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Us323t
via

Be prepared for nCoV economic impact: Pawar

Nagpur Today : Nagpur News

NCP chief Sharad Pawar on Monday said everyone needs to be ready for the impact of coronavirus on the country’s economy as business activities are suspended.

Taking to Facebook for a live interaction with people of the state, the former Union minister asked people to stop unnecessary expenditures and stay at home to contain the spread of the deadly viral infection.

“We should be ready to brace the impact of looming economic crisis over the country as all types of business activities are suspended. People need to do away with their unnecessary spending habit for the next coming weeks as the country’s economic situation looks grim, he said. “I also appeal to people to stay at home and prevent the spread of coronavirus infection. Otherwise, police will have to use force to keep them indoors,” he said.

Be prepared for nCoV economic impact: Pawar



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WRT2lH
via

No plan to extend 21-day lockdown: Govt

Nagpur Today : Nagpur News

The government on Monday said there was no plan to extend the 21-day lockdown which came intro force on Tuesday midnight.

The Press Information Bureau of the ministry of information and broadcasting tweeted, saying Cabinet Secretary Rajiv Gauba has denied media reports claiming that the government will extend the lockdown.

“There are rumours & media reports, claiming that the Government will extend the #Lockdown21 when it expires. The Cabinet Secretary has denied these reports, and stated that they are baseless,” it said.

The 21-day lockdown is aimed at checking the spread of the coronavirus.

Following the lockdown, there has been a massive exodus of migrant workers from big cities to their villages after being rendered jobless.

No plan to extend 21-day lockdown: Govt



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2w1YmrO
via

Video: “मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है” – DCP राहुल मकनिकार 

Nagpur Today : Nagpur News

नागपुर जोन ३ के डीसीपी राहुल मकनिकार ने कबिता के दुवारा नागपुर की जनता से lockdown मे घर से ना निकलने  की गुजारिश की. 

उन्होंने ने कहा ‘बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है’

देखीए कबिता :

Video: “मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है” – DCP राहुल मकनिकार 



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Ut88MR
via

Video : Nagpur DCP urge people through his Poem – Don’t come out of your houses

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: Rahul Makhnikar- DCP Zone 3 Nagpur though his poem urged that don’t come out of your houses , in his poem says Why play with Life “‘बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है’

Watch

Video : Nagpur DCP urge people through his Poem – Don’t come out of your houses



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39zfzqp
via

Sunday, 29 March 2020

नागपुर में कोरोना वायरस के 2 नए मरीज मिले, संक्रमित लोगों की संख्या हुई 16

Nagpur Today : Nagpur News

नागपुर (Nagpur). महाराष्ट्र (Maharashtra) में कोरोना वायरस (Coronavirus) से संक्रमण के 12 नए मामले सामने आए हैं. इसके बाद राज्य में इससे संक्रमित लोगों की संख्या बढ़कर 215 हो गई. राज्य के स्वास्थ्य विभाग के एक अधिकारी ने यह जानकारी दी. संक्रमण के सबसे अधिक मामले महाराष्ट्र राज्य में ही सामने आ रहे हैं, उसके बाद केरल सबसे ज्यादा मामले देखे गए.

वहीं महाराष्ट्र के बुलढाणा में शनिवार को जिस 45 वर्षीय व्यक्ति की मौत हुई थी, उसके कोरोना वायरस से संक्रमित होने की पुष्टि हुई. ऐसे में राज्य में संक्रमण से मरने वालों की संख्या 8 हो गई. अधिकारी ने बताया कि 5 पुणे, 3 मुंबई, 2 नागपुर और एक-एक कोल्हापुर और नासिक में मामले सामने आए हैं.

34 लोगों को मिली अस्पतालों से छुट्टी

इससे पहले राज्य के स्वास्थ्य मंत्री ने जानकारी दी थी कि राज्य में अबतक 34 लोगों को अस्पतालों से छुट्टी दी जा चुकी है. उन्होंने कहा कि जिन लोगों को छुट्टी दी जा चुकी है, उन्हें छुट्टी की तारीख से 14 दिन बाद तक खुद को अनिवार्य रूप से अलग रखना होगा. बता दें महाराष्ट्र में अब तक सबसे ज्यादा कोरोना वायरस के केस सामने आए हैं.

नागपुर में कोरोना वायरस के 2 नए मरीज मिले, संक्रमित लोगों की संख्या हुई 16



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3avO9mn
via

खोकला-सर्दी-तापाचे रुग्ण तपासतांना डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी

Nagpur Today : Nagpur News

– आयएमए आणि विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनचे संयुक्त निवेदन
– खासगी डॉक्टर व परिचारिकांना मिळावे विम्याचे कवच

नागपूर: कोरोना व्हायरसच्या आपतकालीन परिस्थितीदरम्यान देशातील केंद्र व राज्य सरकारे, खासगी वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या संस्था, शासकीय अधिकारी, पोलिसदल, जीवनावश्यक वस्तु पुरवठा करणार्‍या साखळीतील लोकं आणि एकूणच जनता समाजात कोरोना पसरू नये म्हणून परिश्रम घेत आहेत. अशा प्रसंगी सर्व खासगी डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेने आणि विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन यांनी संयुक्त निवेदनाद्वारे आवाहन केले की, त्यांनी आपतकालीन वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात.

तसेच ज्या रुग्णांना खोकला, ताप, श्‍वास घेण्यास अडचण आहे; अशा रुग्णांची तपासणी करताना डॉक्टरांनी देखील प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. त्याच प्रकारे या रुग्णांवर उपचार करताना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई-कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरण्याचा पोषाख) घालण्यास प्राधान्य द्यावे आणि अशा रुग्णांची कोरोना निदान चाचणी करवून घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आयएमए व विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनने अशा प्रकारे रुग्ण तपासणार्‍या डॉक्टरांना देखील तातडीने पीपीई किट पुरविण्याची तसेच सरकारी डॉक्टरांसारखे विम्याचे कवच देण्याची विनंती राज्य सरकारला तसेच विभागीय आयुक्तांकडे केली आहे. व्हीएचए व आयएमएने कोरोना व्यवस्थासाठी सरकारी रुग्णालयांना आवश्यक असलेले व्हेंटिलेटर्स, बेड्स आणि अन्य साधणे पुरविणार्‍या खासगी रुग्णालयांची यादी दिली आहे.

त्याच प्रकारे सरकारी रुग्णालयातील कोरोना बाधित नसलेल्या रुग्णांना आपल्या इस्पितळात काही बेड आरक्षित करण्याची तयारी देखील खासगी रुग्णालयांनी दर्शवली आहे. तसेच खासगी विशेषज्ञ डॉक्टर्स देखील सरकारी व्यवस्थेतील डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी देण्यात येणार्‍या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

हे संयुक्त निवेदन विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी सादर केले आहे.

खोकला-सर्दी-तापाचे रुग्ण तपासतांना डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2QX1Frp
via

Coronavirus Nagpur Update : Two more tested Positive, Tally goes to 16 in City

Nagpur Today : Nagpur News

Nagpur: In latest reports of Coronavirus Nagpur testing, Two more Coronavirus positive cases has been reported in the city this Monday morning. Nagpur has now 16 Positive cases.

Maharashtra tally: 12 new Coronavirus positive cases in the state. Total number of Coronavirus cases in the state rises to 215, the state health department said.

Pune: 5
Mumbai: 3
Nagpur: 2
Kolhapur and Nashik: 1 each.

More details awaited..

Updated March 20 10 9 Am

Coronavirus Nagpur Update : Two more tested Positive, Tally goes to 16 in City



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2wLSCCR
via

कर्मचारी कटोतीमुळे शासकीय कार्यालये पडताहेत ओस

Nagpur Today : Nagpur News

कामठी :-कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत .लोकांच्या गर्दीतून कोरोनाचे संक्रमण होत असल्याची खात्री पटल्यावर सरकारने दळणवळण बंद केले आहे. धारा 144 लागू केली आहे यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल असा आशावाद सरकारचा आहे .

या सोबतच शासकिय कार्यालयातील मनुष्यबळ पन्नास टक्क्यांहून पंचवीस टक्के व आतातर पाच टक्के शासकीय कार्यालयातील मनुष्यबळ करण्यात आले आहे त्यामुळे कामठी तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच महसूल विभाग वगळता इतर विभागोय कार्यालये 5 टक्के कर्मचारी उपस्थितो च्या नियमामुळे ओस पडलेले दिसताहेत.

कामठी तालुक्यातील बहुतांश शासकिय कार्यालयात स्मशान शांतता निर्माण झाली आहे .बहुतांश शासकिय कार्यलयाच्या प्रशासन विभागातील विभाग प्रमुख उपस्थित राहत असून बोटावर मोजणारेच कर्मचारी उपस्थित दिसतात .तर या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावणे कोरोनाची किती ताकद आहे याची जाणीव होत आहे ,बस खाजगीतील प्रवासी वाहने बंद झाले आहेत , हॉटेल,पांनठेले, जनरल दुकाने बंद आहेत .या सर्व स्थितीत कोरोना विषाणू ची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे

संदीप कांबळे कामठी

कर्मचारी कटोतीमुळे शासकीय कार्यालये पडताहेत ओस



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2UMl7Z1
via

प्रेमप्रकरणातुन झालेल्या भांडणातुन तरुणाची कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या

Nagpur Today : Nagpur News

कामठी :-कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान-पिपरी रहिवासी तरुणाचे शेजारच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून तरुणाशी तरुणींच्या कुटुंबियांशी झालेल्या भांडणातून अपमानित झालेल्या तरुणाने कन्हान नदीच्या पुलाखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव बादल उर्फ अतुल राजू खडसे वय 32 वर्षे रा कन्हान-पिपरी असे आहे.

जुनी कामठी पोलिसानी दिलेल्या माहोतीनुसार सदर मृतक तरुणाचे शेजारच्या तरुणीशी पाच वर्षांपूर्वी प्रेम होते या प्रेम संबंधाला तरुणींच्या घरच्यांचा विरोध असल्याने या तरुणींचे इतरत्र विवाह करण्यात आले.

आज ही तरुणी कन्हान-पिपरी येथील माहेरी आल्याची माहिती कळताच सदर तरुनाणे कशी बशी या विवाहित तरुणीशी हितगुज साधण्यासाठी भेट घेतली या भेटीची माहोती सदर तरुणींच्या घरच्यांना कळताच संतप्त झालेल्या या तरुणींच्या नातेवाईकानी सदर मृतक तरुणाला घरी बोलावून मारझोड केली या घटनेतून अपमानित झालेल्या तरुणाने मनावर घेतलेल्या रागाच्या भरात नजीकच्या कन्हान नदीच्या पुलाखाली उडी घेऊन आत्महत्या करून कायमची जीवणयात्रा संपवली . यासंदर्भात फिर्यादी अभय राजू खडसे ने स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, तीन भाऊ असा आप्तपरिवार आहे.

संदीप कांबळे कामठी

प्रेमप्रकरणातुन झालेल्या भांडणातुन तरुणाची कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2xuThZw
via

दहा हजाराहून अधिक विस्थापितांची सोय

Nagpur Today : Nagpur News

लॉकडाऊनमुळे बेघर-विस्थापित नागरिकांसाठी नागपूर विभागात 121 निवारागृहे सुरू- डॉ संजीव कुमार

नागपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 121 निवारागृहे (शेल्टर होम) सुरू करण्यात आली आहेत, या निवारागृहात 10 हजार 339 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी आज अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत,

विभागात नागपूर – 73 निवारागृहे ( 8 हजार 179 नागरिकांची सुविधा), वर्धा जिल्हा – 7 निवारागृहे ( 240 नागरिक) भंडारा जिल्हा- 9 ( 57 नागरिक) गोंदिया जिल्हा- 8 (836 नागरिक) चंद्रपूर जिल्हा – 15 ( 652 नागरिक) व गडचिरोली जिल्हा – 9 ( 375 नागरिक) अशा पध्दतीने एकूण 10 हजार 339 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ संजय कुमार यांनी दिली.

जमावबंदो व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये असे आवाहन करतानाच विभागात विस्थापिताच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील असेही विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी कळवले आहे.

दहा हजाराहून अधिक विस्थापितांची सोय



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3av4mYT
via

कामठी तालुक्यातील गावागावातील रस्ते बंद

Nagpur Today : Nagpur News

स्लग:-कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे सक्तीचे पालन

कामठी :-कामठी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक उपायययोजनांचे सक्तीचे पालन सुरू असून महसूल, पोलीस, आरोग्य आणि नगर परिषद, पंचायत समिती विभाग सक्रिय झाले आहेत .तीन आठवड्यासाठी कर्फु घोषित झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे

दरम्यान पोलीस विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाहीचा बडगा उभारण्याच्या इशारा दिला असल्याने पोलीसंचोही नागरिकांत भितो आहे त्यातच या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी गावातील कुणीही बाहेर जाऊ नये व गावात कुणीही बाहेरील व्यक्ती येऊ नये यासाठी तालुक्यातील कढोली, खसाळा-म्हसळा, कवठा आदी गावात गावबंदी करण्यात आली आहे.

तालुक्यातील अनेक गावा च्या मुख्य प्रवेशद्वार जवळ बाहेरील व्यक्तीस गावबंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत अनेक गावांत लाकडी बास लावून प्रवेश बंद करण्यात आले असून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत तर काही जण निरर्थक घराबाहेर पडल्याने पोलीस डुंडकेचा प्रसाद देत घरी पाठवीत आहेत आणि आवश्यक सेवेतील कर्मचारी ओळखखपत्र सोबत ठेवून फिरत आहेत

संदीप कांबळे कामठी

कामठी तालुक्यातील गावागावातील रस्ते बंद



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bwi2D2
via